(Saundana Sarpanch Accident) बीडच्या केज तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहे. अशातच आता बीडमधीलच परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका सरपंचाला उडवल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्देवी घटनेत सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या भीषण अपघातात क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Read More
राजकारणात शेरोशायरी करणं फार सोपं असतं. पण, देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) होणं मुळीच सोपं नाही. २०१४ ला ते मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून २०२४ पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड संघर्षांचा राहिला आहे. अनेकांनी त्यांना चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न केला. महाभारतातला अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरला होता. पण, महाराष्ट्रातील या आधुनिक अभिमन्यूने चक्रव्यूह अचूक भेदला आणि भल्याभल्यांना गारद केले. आता ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या राजकीय कारकीर्
देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) : नव्या युगातील अभिमन्यू
राज्य सेवा आयोग (एमपीएसी) परीक्षा पध्दतीत आयोगाकडून करण्यात आलेले बदल हे २०२३ एवजी २०२५ पासून लागू करावेत, या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलनास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिला. कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय आम्ही करू असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या फोनवरील चर्चेत दिले.
सामाजिक समरसतेचा वसा घेऊन आयुष्य व्यतित करणारे शेगावचे दामोदर परकाळे. त्यांच्या आयुष्याचा आणि विचारकार्याचा घेतलेला हा मागोवा...
भारतीय वंशाच्या अभिमन्यू मिश्राने १२व्या वर्षी बनला बुद्धीबळाचा ग्रँडमास्टर
एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांची उचलबांगडी
भाजपाचे आ.अभिमन्यू पवार यांनी औसा ग्रामविकास पॅटर्न राबवत अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी आपल्या संकल्पनेतून राबवलेला औसा ग्रामविकास पॅटर्न आता राज्यभर राबवण्यात येणार आहे. त्यांच्या या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आणि ग्रामीण भागात मोठ्या सुधारणा घडणार आहेत. असा विश्वास भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचारलेल्या प्रश्नावरून वादंग उठल्यानंतर अमिताभ बच्चन निवेदन करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सोनी टिव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने येत्या माघ पौर्णिमेला ‘यक्षरात्र’ या काव्यसुरांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
त्रिगर्ताशी युद्ध करून अर्जुन सूर्यास्तास परत आला, तेव्हा सर्व पांडव बंधू काळोखातच बसले होते. युधिष्ठिराच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. भीम शोकाकुल अवस्थेत होता. इतका विकल झालेला भीम अर्जुन प्रथमच पाहत होता.
चक्रव्युहात वेगाने शिरून अभिमन्यू कौरव सैन्याचा पाडाव करत होता. त्यांना जीवंत राहण्याची आशाच आता उरली नव्हती.
अभिमन्यूने द्रोणांवर मात करून चक्रव्यूहाचा भेद केला आणि आत प्रवेश केला. कौरवांच्या सैन्यात त्वरित भयाची लहर पसरली. त्यांना तर अभिमन्यू म्हणजे जणू यमच भासत होता. तो बाणांचा अक्षरश: पाऊस पाडत होता. कौरव सैन्यातील मृतांची संख्या क्षणोक्षणी वाढत होती, मदतीसाठी कौरव इकडेतिकडे पाहत होते. या अर्जुनपुत्राला थोपविणे त्यांना अशक्य भासत होते.
युद्धाच्या तेराव्या दिवशी गुरू द्रोणांनी आपल्या सैन्याची रचना चक्रव्यूहात केली. ठरविल्याप्रमाणे त्रिगर्त बंधूंनी अर्जुनाला आव्हान देऊन दक्षिण दिशेला युद्धात गुंतवून ठेवले.
दुर्योधन चिंतेत