44 degrees

स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची पहिली बैठक २ मे रोजी

first meeting of the Self Redevelopment Study Group will be held on May 2nd

Read More

मुंबईतील बचत गटाच्या महिला चालविणार प्रवासी रिक्षा

मुंबई महानगरपालिका आणि केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन 'नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' आणि 'टीव्हीएस' यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. आमदार मंगेश कुडाळकर, दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ.प्राची जांभेकर आदींसह महिला बचत गटाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या रिक्षांचे वाटप करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रश

Read More

'हा स्वयंपूनर्विकास नव्हे तर आत्मनिर्भर हौसिंग'

''स्वयंपूर्ण विकास नाही हा आत्मनिर्भर विकास आहे. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज आपण श्वेतांबरीचे उद्घाटन केलेले आहे. श्वेतांबरीचे उद्घाटन केल्यानंतर सावंत यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघितलं तेव्हा खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण विकासाची जादू काय असते हे त्या मला लक्षात आले. आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आत्मनिर्भरता आली, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या

Read More

लोककल्याणकारी योजनांतून विकासमार्गावर गतिमान ओडिशा

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ योजनेतील ओडिशाचे जोडीदार राज्य असणार्‍या महाराष्ट्रातील सात सदस्यीय माध्यम प्रतिनिधींनी दि. ८ ते ११ जानेवारीदरम्यान आयोजित अभ्यास दौर्‍याअंतर्गत ओडिशातील विविध आरोग्य, कृषी, औद्योगिक आणि तांत्रिक संशोधन संस्था, पर्यटन स्थळे आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी दिल्या. यासह ओडिशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील ‘विकसित भारत संकल्प अभियान व्हॅन’ला मिळणारा प्रतिसाददेखील अनुभवला. यादरम्यान केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तेव्हा ‘ओडिशायन’ या

Read More

एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ म्हणत 'सवर्ण उद्योजक एकतेचा ' डोंबिवलीत निर्धार

गेल्या अनेक वर्षांपासून सर्वण समाजातील आर्थिक दुर्बल किंवा होतकरू तरूणांचा हाताला काम मिळावे यासाठी सरकारी योजना महामंडळ अथवा निधी सहाय्य मिळावे अशी मागणी समाजातून होती. अर्थात त्यातून किती मतदान राजकीय पक्षांना मिळेल हा वेगळा मुद्दा आहे. परंतु राष्ट्रावर प्रेम असलेल्या राष्ट्रवादी विचारांची मोट बांधलेल्या समविचारी लोकांनी एकत्र येत ' अमृत' योजना राबवायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकांना सक्षम बनविण्यासाठी या महाराष्ट्र शासन पुरस्कृत अमृत योजना ही स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी निर

Read More

अंतराळ मोहिमांतील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार सक्षम

अंतराळ मोहिमा आणि आत्मनिर्भर भारत (आत्मनिर्भर भारत) उपक्रम यांच्यातील समन्वय भविष्याला आकार देत आहे जिथे अंतराळ तंत्रज्ञान आणि संशोधनात स्वयंपूर्णता ही केवळ एक शक्यता नाही तर एक धोरणात्मक अत्यावश्यक आहे. आजच्या भागात आपण सरकारी समर्थन, योजना आणि स्वदेशी कंपन्यांना चालना देण्यासाठी, संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि अंतराळ क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊ. तसेच एमएसएमई, रोबोटिक्स, चिप्स आणि सेन्सर उत्पादन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये हे उपक

Read More

भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प सर्वजणांनी करुया : मंत्री रविंद्र चव्हाण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सन २०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी व देशाला महासत्ता बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान असावे, यासाठी ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार अहोरात्र काम करीत आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121