भारत सरकारने ‘इनोव्हेटिव्ह फार्मर’, राज्य सरकारने ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित केलेल्या मराठवाड्यातल्या विद्या रूद्राक्ष यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारा हा लेख...
Read More
बारसू रिफायनरी विरोधात मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारसू रिफायनरी विरोधकांची १७ जून रोजी मुंबईत बैठक संपन्न झाली. या झालेल्या बैंठकीत निर्णय घेण्यात आला.
जुनागडच्या साखरबाग प्राणीसंग्रहालायातून सिंहाच्या दोन जोड्या आणल्या जाणार असून या बदल्यात पालिका दोन इस्रायली झेब्राच्या जोड्या त्यांना देणार आहे.
अवघ्या ५० रुपयांमध्ये लहानग्यांना करता येणार राणीच्या बागेची सफर
जिजामाता उद्यानापासून सुरु झालेल्या वनवासी बांधवांच्या मोर्चाने अवघी मुंबई दणाणून सोडली.
प्रदूषित हवेचा सध्या दिल्लीवर होणारा परिणाम आपण पाहत आहोत. मात्र, सध्या आपण मुंबईकर नशीबवान आहोत की, आपल्याकडे दिल्लीएवढी गंभीर परिस्थिती नाही. याचे श्रेय आपण पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्या संस्थांना व व्यक्तींना दिले पाहिजे.
आपली भूमी आणि आपली माती याची अनावर ओढ लागली की त्या भूमीला, मातीला स्पर्श करावासा वाटतो. तिथे जाण्यासाठी मन आसुसतं
महापालिकेने हा जिजामाता उद्यानाचा विस्तारविकास ३ टप्प्यांत पार पाडायचे ठरविले आहे. टप्पा १ ची विकासकामे पूर्ण झाली आहेत.