Kongaon Panvel Mill Workers Complex Unity Committee ‘कोन-पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समिती’च्यावतीने गुरुवार, दि. 1 मे महाराष्ट्र दिन अणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुलाअंतर्गत येणार्या 11 इमारतींना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत. गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. गिरण्यांमुळेच त्याचा उदरनिर्वाह होत होता. याची आठवण म्हणून संकुलातील 11 इमारतीना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली. तसेच संकुलाच्या भिंतीवर गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे कायमस्वरूपी भित्तीचित्र लावण्या
Read More
नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) ( NDA ) घटकपक्षांसोबत उतरण्याची तयारी केली आहे. ही एकजूट आम आदमी पार्टी(आप)साठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १५२ अंतर्गत भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणल्याचा गुन्हा ऑल्ट न्यूजचा पत्रकार मोहम्मद जुबेरवर ( Mohammad Juber ) नोंदवण्यात आला असून, तसे एफआयआरमध्ये समाविष्ट केले आहे. प्रकरणाचा तपास करणार्या पोलीस अधिकार्याने ही माहिती अलाहाबाद उच्च न्यायालयास दिली आहे.
भारताचे सर्वच शेजारी धगधगत असून तेथे हिंदूंनाही लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदूंची एकजूट हेच धर्मावरील आक्रमणाचे उत्तर आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केले आहे. अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत रामचंद्र दास यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. यावेळी त्यांनी बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य केले. ते म्हणाले, सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
अवघ्या जगाला फ्रेंच राज्यक्रांतीद्वारे समता बंधुता आणि एकतेचा मंत्र देणार्या फ्रान्सच्या राजधानी पॅरिसमध्ये यंदाच्या 33व्या ऑलिम्पिकला शुक्रवार, दि. 26 जुलै रोजी सुरुवात होत आहे. अवघे जग या ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये लोटले आहे. बॅरिन पिअर द कुबर्तिनने 1896 साली अथेन्समध्ये क्रीडाजगतातील या महाउत्सवाला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याने हार-जीतपेक्षाही तुम्ही लढला कसे, याला ऑलिम्पिकमध्ये महत्त्व आहे, असे म्हटले होते.
‘प्रवास करेल तो सायकलनेच’ हे ध्येय उराशी बाळगणार्या, ममता परदेशी यांनी गड-किल्ल्यांसह हिमालयातील शिखरांची भ्रमंती केली आहे. सर्वत्र सायकलने प्रवास करणार्या, ममता यांच्या प्रवासाविषयी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसाचा गुजरात दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे. गुजरातमधील विविध विकासकामांचे उद्घाटन व आढावा घेण्यासाठी हा दोन दिवसीय दौरा असल्याचे गुजरात सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सुमारे ५९५० कोटींची ही विकासकामे असून मोदी अंबाजी मंदिराचे दर्शन घेणार आहेत. बसकाठा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वरूण बनरवाल देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. मेहसाणा, अहमदाबाद येथील रेल्वे प्रकल्पांची पाहणी पंतप्रधान करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्
भारताच्या एकात्मतेत आणि विकासाच्या यात्रेत लांगुलचालनाचे राजकारण हा सर्वांत मोठा धोका आहे. त्यामुळे भारतीयांनी आपल्या एकात्मतेवर आघात करणाऱ्यांपासून सावध रहावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
‘कलाकारांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणार्या ठाण्यात आजपासून तीन दिवस ‘युनिटी’ या संगीत संमेलनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. हा संगीतमयी सोहळा सहयोग मंदिर येथे पार पडणार असून ‘युनिटी’ संगीत संमेलनाच्या दशकपूर्ती महोत्सवानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा घेतलेला हा मागोवा...
केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवत असताना येणाऱ्या काळात भारताला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दिल्ली उच्च न्यायालयात वकील अश्विनी उपाध्याय यांनी १९९५ सालच्या वक्फ कायद्यातील तरतुदींच्या घटनात्मक वैधतैस आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने त्याविषयी केंद्र सरकारला नोटील बजावली आहे.
‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ हे हमीद दलवाई यांचे पुस्तक प्रत्येक सुधारणा मतवादी माणसाकडे असावे, असेच आहे. या पुस्तकातील विचार आजही इतके समर्पक आहेत की, खरोखर राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करायचा असेल तर या पुस्तकात मांडलेले विचार डावलून चालणार नाही. इतकेच नाही, तर तथाकथित सेक्युलर यांना आपल्या जागी जखडून ठेवण्यासाठी या पुस्तकात मुबलक विचारधन आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
५ ऑगस्ट, २०१९ रोजी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नांमुळे काश्मिरास विशेष राज्याचा दर्जा देणारी कलमे समाप्त झाली. काश्मीर भारताचे अभिन्न अंग बनले. दि. ३१ ऑक्टोबर, २०१९ रोजी म्हणजे सरदार पटेलांच्या जन्मदिवशीच जम्मू-काश्मीर व लडाख यांना दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आले. आता हे प्रदेश केंद्र सरकारच्या अधीन राहतील व भारताचे सर्व कायदे तेथे लागू होतील. सरदार पटेलांना ही सर्वोत्तम श्रद्धांजली आहे.
'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' येथे सरदार पटेलांना वाहिली आदरांजली
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांचे प्रतिपादन
१८३ मीटर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जगातला सगळ्यात मोठा पुतळा
ऋग्वेदाचे शेवटचे संघटन सूक्त हे वैश्विक एकात्मता, समानता व एकजुटीचे महत्त्व कथन करते. यात आलेले एकूण सहा मंत्र हे सर्वांना एकत्र राहून एकविचाराने जगण्याचा संदेश देतात. प्रस्तुत दुसर्या मंत्रात आपल्या मती, उक्ती व कृती यांना एकाच समान शृंखलेत बांधून टाकतात.
पर्यटकांच्या बाबतीत 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'ला मागे टाकत 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या प्रसिद्धीची चर्चा जगभरात
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी ‘राष्ट्रीय एकता दिवस’
'टाइम' या प्रसिद्ध अमेरिकन मासिकाने जगभरातील शंभर महत्वाच्या स्थानांची यादी जाहीर केली आहे. यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चाही सामावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासींयांना ही आनंदाची बातमी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "स्टॅच्यू ऑफ युनिटीला टाइम मासिकाने जगातील सर्वाधिक महत्वाच्या पहिल्या शंभर ठिकाणांमध्ये स्थान दिले आहे. एका दिवसात तब्बल ३४ हजार पर्यटकांनी भेट देत हा विक्रम केला आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून न
जगातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी सध्याच्या घडीला पाहता येतील अशा ठिकाणांची या वर्षातील दुसरी यादी 'टाइम'ने जाहीर केली. या यादीत भारतातील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा भेट देण्यायोग्य ठिकाण तर 'सोहो हाऊस'चा समावेश राहण्यायोग्य ठिकाणांमध्ये करण्यात आला आहे.
अल्पसंख्याकांविषयक चर्चेला बांगलादेशातील घटनाक्रमामुळे एक वेगळेच वळण मिळाले आहे. भारतीय परिप्रेक्ष्यातील यासंबंधीचे प्रश्न वेगळ्याच पद्धतीने पाहावे लागतील.
एका संकेतस्थळाने भारतातील हिंदू नेत्यांच्या, देवीदेवतांच्या भव्य प्रतिमा मुस्लिमांना बेचैन करत असल्याचे जाहीर केले. म्हणजेच इस्लामी कट्टरवाद्यांनी गेल्या कित्येक वर्षांत शेकडो, हजारो, लाखो लोकांच्या चिंधड्या केल्या तरी मुस्लिमांना भीती वाटते, कोणाची? तर हिंदू मूल्यांच्या विराट अभिव्यक्तीची! यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना?
भाजपप्रणीत रालोआमधून बाहेर पडल्यापासून भाजपविरोधासाठी जंग जंग पछाडत असलेले आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आता ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही उंच इमारत बांधण्याचा निर्णय घेत भाजपवर अप्रत्यक्षरित्या आणखी एक कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
विकासाचा मापदंड म्हणून परिचित असलेला हा प्रकल्प या विस्थापितांचे प्रश्न, त्यावरून झालेलं राजकारण, आंदोलनं, यामुळेही परिचित आहे. काय करावं हे सांगणारा आणि काय करू नये हेही सांगणारा, हा तीन पिढ्यांचा एक जिवंत इतिहास...
२०१७ मध्ये ५.२ कोटी पर्यटकांनी भेट दिलेल्या गुजरातमध्ये आगामी काळात पर्यटकांची संख्या आणखीन वाढेल, यात शंका नाहीच. त्याचा साहजिकच मोठा सकारात्मक आर्थिक परिणाम रोजगाराच्या संधी आणि स्थानिकांचे राहणीमान उंचावण्यावर होईल
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे हात मराठी माणसाचेच आहेत. लोहपुरुषाचा पुतळा साकारणार्या राम सुतार यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याने काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत
देशाच्या इतिहासात आज महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे बटन दाबून अनावरण केले. यावेळी त्यांनी देशाची एकता जिंदाबाद जिंदाबाद अशी घोषणा देखील दिली.
गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी सरदार सरोवर प्रकल्पाजवळ बांधण्यात आलेला हा पुतळा १८२ मीटर उंच असून हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरला आहे.
‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या रन फॉर युनिटीमध्ये सहभागी होण्याचे आवाहान भारतीयांना केले आहे.
जिथे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आघात होतो, तिथे छत्रपतींचे वंशज जरी असले तरी बेहत्तर. त्यावर विचारविमर्श होणे गरजेचे आहे.