पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते मुश्ताक बाबा यांची अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केली.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुश्ताक बाबा यांची रिपाइं च्या अल्पसंख्यांक आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित
Read More
२०२५ मध्ये भारतात कोविड-१९ रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या देशात ५,३६४ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ७६४ नवीन रुग्ण आढळले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ राज्यात सर्वाधिक १९२ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ११४, गुजरातमध्ये १०७, पश्चिम बंगालमध्ये ५८, आणि दिल्लीमध्ये ३० नवीन रुग्ण आढळले आहेत.
(Separate skill development training course on AI in Maharashtra) “शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करून कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत.
( Ten years of the Maharashtra Right to Public Service Act ) राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित झाली आहे. हा अधिनियम 28 एप्रिल 2015 रोजी अंमलात आला असून राज्यात हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण होत आहेत.
( Global Skills Center in Maharashtra on lines of Singapore ) महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने गुरुवार, दि. 3 एप्रिल रोजी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा के
( Eknath Shinde on Maharashtra development ) राज्यातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुकर झाले पाहिजे. समाधानी झाले पाहिजे. उद्योग बहरले पाहिजेत. माझा लाडका शेतकरी, लाडक्या बहीणी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ सुखावले पाहिजेत. सुरक्षित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र हेच आमचे लक्ष्य असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून विरोधकांनी जनतेच्या कामांमध्ये राजकारण न आणता विकासयात्रेत सगळ्यांनीच सामील व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केले.
(MLA Abu Asim Azmi Suspended from the Maharashtra Assembly) “औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता”, असा फुत्कार काढत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानालाच आव्हान देणाऱ्या सपा आमदार अबू आझमी यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. बुधवार, दि. ५ मार्च रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे.
(Ladki Bahin Yojana) महायुती सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मह्त्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेंतर्गत ९ लाख बहिणींना मिळणारा दीड हजार रुपयांचा मासिक हप्ता आता बंद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी सुरु होती. या पडताळणीमध्ये सरकारद्वारे दिलेल्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना वगळण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला व बालविकास मंत्रालयाकडून देण्यात आली होती.
महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला काही समाजकंटकांकडून खंडणी मागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशातच आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून आवाहन केले आहे की जर का उद्योजकांना खंडणीसाठी कुणा माफियाने किंवा गुंडाने धमकी दिल्यास त्यांनी निर्भयपणे पुढे येऊन त्यावर बोलावे, सरकार त्या उद्योजकांना संरक्षण देईल. दहशत माजवणाऱ्या अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजे असे मत त्यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
‘वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम’च्या व्यासपीठावरून नुकतेच महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2030 सालापर्यंत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष्य असल्याचे प्रकर्षाने अधोरेखित केले. त्याचबरोबर भारताला 2047 सालापर्यंत 25 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेपर्यंत नेण्याचे ‘व्हिजन’ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच मांडले आहे. युनायटेड किंग्डम, जर्मनी, जपान ही राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रे आहेत. त्यापैकी महाराष्ट्र व जपान यांच्या लोकसंख
'ईव्हीएम' हॅक करणे कोणत्याही परिस्थिती शक्य नसल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर राज्यातील सगळे पक्ष तयारीला लागले असताना काँग्रेस मात्र जागावाटपातच खुश असल्याचं दिसतय. त्यामुळे राज्यात काँग्रेसची लाट शिल्लक राहिली का? याबद्दल या व्हिडिओतून जाणून घेऊया
पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक मंगळवार, दि. २६ मार्च रोजी जारी करण्यात आले.
म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध जिल्ह्यातील २० अनिवासी भूखंडांच्या विक्रीकरिता ई-लिलाव ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून याकरिता अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ आज मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मंदार वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कारागृह विभागांतर्गत अंतर्गत विविध पदांकरिता केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण २५५ जागा भरण्यात येणार आहेत. सदर कारागृह विभागातील रिक्त पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि वेतन याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
महापारेषण अंतर्गत मोठी भरती केली जाणार असून महाराष्ट्र विद्युत महामंडळात नोकरी करु इच्छिणाऱ्यांना चांगली संधी मिळणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, महापारेषणकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार 'विद्युत सहायक' या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
गणेश चतुर्थी अवघ्या एका दिवसावर असून उद्या म्हणजेच, दि. १९ सप्टेंबर २०२३ रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनाने घरोघरी उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापना ते विसर्जन होईपर्यंत उत्साहाचे वातावरण असणार आहे. यानिमित्ताने आपण आज जाऊन घेऊयात गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी शुभ मुहूर्त कुठला?
राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपच अव्वल असून राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होणे शक्य नाहीत, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
किराकसळ हे गाव सातारा जिल्ह्यातील ‘मात’या दुष्काळी परिसरातील आहे. या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी किराकसळ गावचे गावकरी दररोज श्रमदान करत असल्याचे दृष्य या परिसरात दिसते.
मुंबईत पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नाणारप्रश्नी आपली भूमिका विशद केली.
मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
केरळमध्ये उद्भवलेल्या निपाह विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही,
महाराष्ट्रातील गडचिरोली येथील राजाराम खांदला भागात आज सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती आले आहे. या भागात आज ६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश मिळाले आहे.
कठोर परिश्रमाला यशाचा सुंगध असतो आणि उपजत गुणवत्तेला संधी मिळाली की आकाश मोकळे होते, हा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी सोहळा चंद्रपूरच्या जनतेने अनुभवला.