(Jalna ) राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. एकीकडे कॅापीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कॅापीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तर दुसरीकडे दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर येथे एका परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरु झाल्यावर अवघ्या पंधरा मिनिटांत या पेपरच्या प्रती झेरॅाक्स सेंटरवर मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Read More
समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ या भूमिकेत भेटणारे डॉ. आनंद नाडकर्णी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे. मानसिक आरोग्याविषयी सोप्या शब्दांत जनजागृती करणे, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य. व्यसनाधीनतेचा पीडितांच्या मुलांवर काय परिणाम होतो, याचा वेध घेणारे त्यांचे पुस्तक ‘वादळाचे किनारे’ अत्यंत लोकप्रिय ठरले. सदर मुलाखतीमध्ये या पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
“मी जेव्हा घरी असतो, तेव्हा मला नेहमी वाटतं की, मी माझ्या नातवंडांमध्ये नसून, कोणत्या तरी महिलांच्या वसतिगृहात आहे. कधी कधी तर मी त्या महिला वसतिगृहाचा वॉर्डन असल्याची भावना निर्माण होते. कारण, आमचं संपूर्ण घरचं महिलांनी भरलेलं असतं. म्हणूनच किमान यावेळी तरी रामचरणला मुलगा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून आमचा वारसा पुढे चालू राहील. त्याला सुंदर मुली आहेत, पण मला भीती वाटते की, त्याला पुन्हा मुलगी होईल,” असे म्हणणारा दुसरा-तिसरा कुणी नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता चिरंजीवी! ‘ब्रह्म
कुठल्याही लोककल्याणकारी योजना राबविताना, त्याचा सरकारी तिजोरीला भार पेलवणारा आहे का, याचा विचार सत्ताधार्यांनी करणे हे क्रमप्राप्त. कारण, अशा योजनांमुळे राज्याचे आर्थिक स्वास्थ्य धोक्यात येऊ शकते. तसेच विकासाच्या आणि आवश्यक प्रकल्पांसाठी निधीटंचाईचा राज्याला सामना करावा लागू शकतो आणि परिणामी राज्यावर कर्जाचा डोंगरही वाढत जातो. तेव्हा, राज्यांची बिकट आर्थिक स्थिती आणि वित्तीय शिस्तीची आवश्यकता अधोरेखित करणारा हा लेख...
मुंबईतील मूळ मराठी माणूस मुंबईतच राहावा यासाठी इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचे महत्व आणि राज्य सरकारची यातील भूमिका याविषयी स्वयंपुनर्विकासाचे जनक भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्याशी दैनिक 'मुंबई तरुण भारत'ने साधलेला संवाद
(Ustad Zakir Hussain) उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने तबल्यापासून ताल वेगळा झाल्याची क्षती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. सोमवार, १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
'हे' आहेत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काही साहित्यिक
( Ajit Pawar ) बारामतीत काका विरुद्ध पुतण्या लढत!
मोबाईलच्या व्यसनातून... तारणारा बाप्पा...
आयुर्वेदीक वनस्पतींपासून साकारलेला हा अनोखा देखावा पाहूया या व्हिडिओमध्ये.
देखो 'मगर' प्यार से!