हावड्यावरुन मुंबईकरीता रवाना होणाऱ्या एक्सप्रेसचा भीषण आपघात झाला आहे. यात ३ जणांचा मृत्यू आणि २० जण जखमी झाले आहेत. झारखंडच्या चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान-बदाबांबो या स्थानकादरम्यान ट्रेनचे १८ डबे रुळावरुन घसरले.
Read More