मागेच त्यांच्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, अंगावर डास बसला, तर त्याला ते उडवू शकत नव्हते, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या उजव्या की डाव्या हाताने ब्रॅण्ड मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की, ते अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी पिपाणी का वाजवली नाही? हा काय प्रश्न आहे का? तसेही त्यांना पिपाणी वाजवण्याची गरजच काय? त्यांच्यासोबत तुतारीवाले काका होते ना? तुतारी असताना पिपाणी वाजवण्याची गरजच काय? तर अशीही ब्रॅण्ड मुलाखत येणार आहे बरं का? आम्ही काही जळत नाही, उलट आम्ही खूश आहोत, लोकांचे पुन्हा एकदा ब्रॅण्ड मनोर
Read More
कोरोनामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. पण ज्यांचे वय जास्त आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहेत. शनिवार, १४ जून रोजी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या दि. ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी मंत्रालय
भारतात परत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये एकूण ९५ कोविड-१९ रूग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्याने ठाण्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
संपूर्ण जगात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस पुन्हा एकदा जागा होताना दिसतो आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर मुंबईतही दोन संशयित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
मुंबई : कोरोनाकाळात ‘आपत्ती व्यवस्थापन कायद्या’ची ढाल पुढे करून मुंबई पालिकेतील सत्ताधार्यांनी विनानिवादा कंत्राटे काढली. ‘कोविड’ सेंटरची उभारणी, रेमडेसिवीर इंजेक्शन, खिचडीवाटप, पीपीई कीट, ऑक्सिजन पुरवठ्यात प्रचंड भ्रष्टाचार केला. या काळात पालिकेत तत्कालीन शिवसेनेची ( UBT ) सत्ता होती. त्यांच्या पक्षाचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष होते. बहुमताच्या जोरावर नियम धाब्यावर बसवून भ्रष्टाचाराला बळ देण्यात आले, असा गौप्यस्फोट भाजप नेते तथा मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. दै. ‘मुंबई तरु
Uddhav Thackeray एकाबाजूला माझे हिंदुत्व हे वेगळे आहे आणि भाजपचे हिंदुत्व वेगळे आहे असे अनेक मुस्लिम बांधवांना वाटते असे वक्तव्य भरसभेत उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र आता यापार्श्वभूमीवर महायुतीने उद्धव ठाकरे सरकारच्याकाळात केलेल्या कामांवर सवाल उपस्थित केले आहेत. उद्धव ठाकरे सरकार असताना कोरोनाकाळात दुकाने चालु करण्यात आले होते, मात्र मंदिर बंद करण्यात आल्याने उद्धव ठाकरे सरकारवर टीका करण्यात आल्या होत्या.
Uddhav Thackeray मवाळपणाचा दिखावा करणार्या उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आला. हातात सत्ता नसताना ही स्थिती,चुकून सत्ता आली तर यांचा उन्माद न आवरणारा असेल, हे वेगळे सांगायला नको!
‘कोरोना’, ‘झिका’, ‘इबोला’ आणि आता ‘एम-पॉक्स’ यांसारखे संसर्गजन्य आजार सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ‘एम-पॉक्स’ला गेल्या दोन वर्षांत दुसर्यांदा ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रसिद्ध कवितेत उल्लेखल्याप्रमाणे, ‘जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे’ याचा साधा अर्थ आहे की, जर कोणी दिव्य कार्य करण्याचे व्रत घेत असेल, तर ते दाहक असणारच! त्याचे चटकेसुद्धा बसतीलच. पण, ‘सतीचं वाण’ घेतल्यासारखे आम्ही स्वतःहूनच हे व्रत घेतले आहे आणि त्यातून होणारे परिणाम काय असतील, याचीदेखील आम्हाला पूर्ण कल्पना आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वतःच्या जीवनाची आहुती देण्याची सिद्धता ज्यांनी अंगीकारली, त्या ‘नराग्रणीस’ जनतेसमोर मांडायचे, तर त्यासाठी आपल्याकडे असलेली प्रभावी शक्ती म्ह
कोरोना महामारीदरम्यान आरोग्य व्यवस्थेची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली. केवळ अविकसित आणि विकसनशील देशांतच नाही, तर विकसित देशांमधील आरोग्य व्यवस्थाही महामारीशी प्रारंभी दोन हात करण्यात सपशेल अपयशी ठरली. त्यानंतरही प्रतिबंधात्मक लसी, त्यांच्या चाचण्या, लस कंपन्यांचे राजकारण आणि अर्थकारण याचा फटकाही विकसनशील देशांना बसला. पण, एकूणच या महामारीने जागतिक आरोग्य व्यवस्थेला जोरदार हादरे दिले.
अवघे जग कोरोना महामारीमुळे त्रस्त असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी लसनिर्मितीला प्रोत्साहन दिले. प्रत्येक भारतीयाला लसीचे सुरक्षा कवच देतानाच, जगभरातील गरजवंत देशांना लसपुरवठा केला. त्यामुळे आज १०० हून अधिक देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लशीमुळे आम्ही जिवंत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. २७ एप्रिल रोजी केले.
कोरोना महामारी, उघूर मुस्लिमांचा नरसंहार, दक्षिण चीन समुद्रातील दंडेलशाही, छोट्या देशांभोवती कर्जाचा विळखा, अशा एक ना अनेक कारणासाठी चीन जगभरात बदनाम आहेच. पण, त्याच चीनने आता जागतिक पातळीवरील सर्वांत महत्त्वाची संस्था असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाला ताब्यात घेण्याचे षड्यंत्र रचल्याचे समोर आले आहे . ड्रॅगनच्या याच नापाक खेळीचे विश्लेषण करणारा हा लेख...
संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबीमध्ये दि. 26 ते 29 फेब्रुवारीदरम्यान, ‘जागतिक व्यापार संघटने’ (थढज)ची 13वी मंत्रीस्तरीय परिषद पार पडली. या परिषदेमध्ये 166 देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेत, जागतिक व्यापारात अडथळा ठरणार्या, विविध विषयांवर चर्चा केली. त्याबरोबरच या परिषदेमध्ये चीनचा कुटिल डाव हाणू पाडण्यातसुद्धा भारतीय कूटनीतीला यश आले. त्याचाच घेतलेला हा आढावा...
केंद्र सरकारने अखेर देशातील शालेय शिक्षणाशी संबंधित असलेल्या, इयत्ता दहावीपर्यंतच्या वर्गांसाठीच्या विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गासाठी प्रवेश देता येणार नाही, अशा स्वरुपाची मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच जाहीर केली आहेत. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांवरील ताण आणि त्या तणावाचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी, पावले उचलण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रयत्नाचा भाग म्हणून त्याकडे पाहावे लागेल.
संपूर्ण जग सध्या भारताकडे विश्वबंधु म्हणून पाहत आहे, भारताकडून संपूर्ण जगास अपेक्षा आहेत. या प्रवासात युएई हा भारताचा भक्कम साथीदार असून भारत आणि युएई एकविसाव्या शतकाचा नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अबुधाबी येथे केले. भारतीय समुदायास संबोधित करताना ते बोलत होते.
कोरोनाकाळात सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. शर्मिला ठाकरेंनी नाव न घेता महाविकास आघाडी सरकार आणि तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळावर निशाणा साधला.
छत्रपतींच्या घराण्याकडुन देण्यात येणारा पहीला छत्रपती शिवाजी महाराज शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व या वर्षी शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण होण्याच्या निमित्ताने सातारा येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
बहुचर्चित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप यांची ईडीने चौकशी केली. कोरोना महामारीच्या काळात खिचडी वितरणात गुंतलेल्या एका फर्मकडून संदीप राऊत यांना पैसे मिळाल्याचा आरोप आहे.
चीनने ‘कोरोना’ पसरवण्याचे पाप करून, संपूर्ण जगाला ‘कोरोना’च्या विळख्यात ढकलले, हे तर आता जगजाहीर. नुकत्याच अमेरिकन काँग्रेसच्या शोधकर्त्यांनी चीनचे पितळ उघडे पाडले. या शोधकर्त्यांच्या अहवालानुसार, ‘कोरोना’ पसरवण्यात चीनचा मोठा हातभार असल्याचे समोर आले आहे. अमेरिकन काँग्रेसच्या शोधकर्त्यांच्या अहवालानुसार, चिनी संशोधकांनी डिसेंबर २०१९च्या अखेरीस ‘कोरोना’ला कारणीभूत असलेल्या विषाणूचे मॅपिंग केले. कमीतकमी दोन आठवड्यांपूर्वी ’जागतिक आरोग्य संघटने’ने संसर्गजन्य विषाणूमुळे उद्भवलेल्या धोक्याचे प्रमाण कमी केले होत
राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांनी शनिवार, दि. १३ जानेवारी रोजी समाचार घेतला. 'कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नव्हे, तर तळीरामाचे भक्त आहेत', अशी खरमरीत टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. उबाठा गटात हिंमत असेल, तर त्यांनी आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
कोरोनाच्या जे.एन-१ प्रकारातील बाधित रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली आहे. पैकी सर्वाधिक ९१ रुग्ण पुण्यातील आहे. विशेष म्हणजे ३ जानेवारीपर्यंत ३२ वर असलेली जे.एन-१ रुग्णसंख्या एका दिवसात ७८ ने वाढल्यामुळे भिती व्यक्त केले जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जे.एन-१ बाधितांची संख्या ११० इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यातील ९१ रुग्ण एकट्या पुण्यात, तर ठाणे ५ आणि बीडमध्ये ३ रुग्णांची नोंद करण्यात आली. दुसरीकडे गुरुवार, दि. ४ जानेवारी रोजी १७१ नवीन कोरोनाबाधित आढळले. तर, दिवसभरात २ रुग
मुंबईकरांची काळजी वाढवणारी बातमी आहे. मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीने मंगळवार, दि. २ जानेवारी रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रात २६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे दि. १ डिसेंबर ते सद्यःस्थितीत एकूण २५४ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून १३७ सक्रिय रुग्ण आहेत. समाधानाची बाब म्हणजे कोरोनाच्या नव्या विषाणूचा एकही रूग्ण मुंबईत आढळलेला नाही.
देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4170 वर पोहोचली आहे. यापैकी 77% पेक्षा जास्त प्रकरणे केरळमध्ये आहेत. देशात 24 तासांत कोरोनाचे एकूण 412 नवीन रूग्ण आढळले आहेत. तर, तिघांचा मृत्यु झाला आहे. कर्नाटकात एका दिवसात कोरोनाचे ९२ रूग्ण आढळले आहेत.
मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीने मंगळवार, दि. २६ डिसेंबर रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रात मंगळवारी १९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे दि. १ डिसेंबर ते दि. २६ डिसेंबरपर्यंत एकूण ११७ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
‘चला एकत्र कल्पना करू या’ अर्थातच ही कल्पनाच सुचली चार वर्षांपूर्वी. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, कोणत्याही कारणाने त्यांनी शाळा सोडू नये, यासाठी या कल्पनेनुसार ‘लेटस इमॅजिन टुगेदर फाऊंडेशन’ काम करते. गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करायला हवे, असे वाटणारे अनेक समविचारी लोक संस्थेशी जोडली गेली. संस्थेच्या या संकल्पना कार्याचा मागोवा इथे मांडला आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. JN. 1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. भारतात कोरोना JN.1 च्या नवीन प्रकारातील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. 24 डिसेंबरपर्यंत, देशात JN.1 कोविड प्रकाराची 63 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गोव्यात याचे 34 सर्वाधिक रूग्ण आढळुन आले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातून 9, कर्नाटकातील 8, केरळमधील 6, तामिळनाडूमधील 4 आणि तेलंगणातील 2 रुग्ण आढळले आहेत.
सी व्होटर सर्व्हे असो किंवा झेड व्होटर असो, फक्त मोदीजींचीच हवा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पुणे येथे सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दलदेखील चर्चा केली.
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. ते पुण्यातील घरी क्वारंटाईन असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
भारतातील बेरोजगारी वाढत असून त्यावर सत्ताधारी भाष्य करत नाहीत, असा आरोप हा नित्याचाच. पण, विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये नेमके किती तथ्य आहे? याबाबतचे सरकारी तसेच अन्य संस्थांचे आकडे काय सांगतात? यांचा उहापोह करणारा हा लेख....
गोरगरीब कामगार जनतेला कोविड काळात पोटाची खळगी भागवता यावी यासाठी मुंबई महापालिकेने खिचडी वाटप निर्णय घेतला होता. मात्र, यातूनही गोरगरीब जनतेच्या तोंडातला घास हिसकावत स्वतःची तुंबडी भरवण्याचे काम करण्यात आले असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन पालिका प्रशासन आणि संबंधितांवर केला आहे. विधानसभेच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते तेव्हा त्यांनी हा आरोप केला आहे.
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसह राज्याचे सचिवही उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन्ही गटांमध्ये समतोल साधण्यासाठी आरंभिलेल्या ‘कबाड से जुगाड’ या लोकहितैषी उपक्रमांतर्गत झटणार्या मनोज बंड यांच्याविषयी...
संगीत, गायन, लेखन आणि पक्षी निरीक्षण अशा चहू अंगांनी कालवेध घेणारे अरविंद परांजपे यांचा संक्षिप्त परिचय करुन देणारा हा लेख...
जागतिक महामारी ‘कोरोना’ विषाणूच्या विळख्यातून मानवजातीची जेमतेम सुटका होत असतानाच, चीनसह अमेरिकेतही गूढ न्यूमोनियाचे संकट उभे राहिले आहे. या आजारामुळे मुले आणि वयस्कर रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जवळपास दोन महिन्यांपासून चीनमध्ये धुमाकूळ घालणार्या गूढ न्यूमोनियाने जागतिक चिंता वाढवली आहे.
चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूमुळे संपुर्ण जग हादरल्यानंतर आता तिथे न्यूमोनिया आजार पसरला असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमध्ये H9N2 प्रकारातील न्यूमोनिया विषाणू पसरल्याची माहिती मिळताच सगळीकडे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय तरुणांमध्ये वाढलेल्या आकस्मिक मृत्यूसाठी करोना लसी नव्हे तर करोनानंतर रुग्णालयात दाखल होणे, आकस्मिक मृत्यूचा कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैली; ही कारणे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संशोधनामध्ये पुढे आले आहे.
कोरोना काळात खरे तर अनेकांची घरं विस्कटली. आर्थिक जडणघडणदेखील विस्कळीत झाली. मात्र, त्या काळात संकटाचा सामना करताना संकटकाळात जे एकमेकांच्या मदतीला, सहकार्यासाठी धावून आले आणि त्यामुळे ज्या आपलेपणाच्या भावना निर्माण झाल्या. ही बाब खरे तर पुन्हा एकदा भारतीयांमध्ये ’ज्योत से ज्योत जगाते चलो’ची जाणीव दृढ करणारी होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ४ नोव्हेंबर रोजी देशातील करोडो गरीब जनतेला दिवाळी भेट दिली. त्यांनी केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेची प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी गरीब लोकांना सरकारकडून रेशन दिले जाते. दिवाळीचा सण आठवडाभरावर असताना या योजनेच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.
कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून ऑक्टोबरमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडीने रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ईडीने मनी लॉड्रिंग प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
‘इन्फोसिस’ या जगप्रसिद्ध कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतातील तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे, अशा स्वरुपाचे अलीकडेच केलेले विधान चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यानिमित्ताने कर्मचार्यांच्या कामाच्या तासांचे गणित, त्यांची उत्पादकता आणि त्यासंबंधीचे नियम-कायदे यांसारख्या विविध मुद्द्यांचा उहापोह करणारा हा लेख...
श्री शिव छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य म्हणजे आपल्या सर्वांचा अभिमान. २०२३-२४ वर्ष हे हिंदवी स्वराज्याचे ३५०वे वर्ष. या निमित्ताने महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने महाराष्ट्रातील विविध ३५० गडकिल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याची भगवी पताका अर्थात भगवा ध्वज फडकविण्याचा तसेच शिवप्रतिमा पूजनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
चार वर्षांआड होणार्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धा’ यावेळेस चीनमधील हांगझाऊ शहरात १९व्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धा हांगझोऊ २०२२’ अशा नावाने संपन्न झाल्या. चीनमधली आताची ही तिसरी स्पर्धा, आधी २०२२ मध्ये नियोजित होती. पण, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे तेव्हा न होता, त्या स्पर्धा दि. २६ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संपन्न झाल्या. फुटबॉलच्या स्पर्धा मात्र आपल्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजे दि. १९ सप्टेंबरलाच सुरू झाल्या, तर त्यातील महिलांच्या ‘टी-२०’ क्रिकेट स्पर्धा दि. २१ सप्टेंबरपासून व पुरुषांच
आधी कोरोना आणि आता रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील देश वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी एकीकडे संघर्ष करीत असताना, भारताने महागाई तर नियंत्रणात ठेवलीच; पण त्यासोबत आपल्या आर्थिक विकासाचा वेगही मंदावू दिला नाही. त्यातच जागतिक बँकनेही नुकतेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर ६.३ टक्के राहील, असे भाकीत वर्तविले आहे. तसेच भारताच्या याच आर्थिक यशाची ग्वाही भारतीय शेअर बाजारानेही मागच्या सहा महिन्यांत दिलेली दिसते. त्याचेच हे आकलन...
‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र’ या संस्थेच्यावतीने कोरोनानंतरचे सर्वात मोठे राज्य संपादणूक सर्वेक्षण मार्चअखेर करण्यात आले होते. कोरोनानंतर विद्यार्थ्यांची विविध विषयांत अध्ययन क्षती झाल्याचे सातत्याने यापूर्वीच्या विविध सर्वेक्षणात समोर आले होते. त्यामुळे या शासकीय सर्वेक्षण अहवालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते. अखेर सर्वेक्षण अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात राज्याची शैक्षणिक संपादणूक राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानंतर उंचावत असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याचवेळी भाषा
गेल्या वर्षी याच लेखमालेतील ‘कर्मचार्यांचे राजीनामे : कारणे आणि उपाय’ या लेखातून कोरोना महामारीच्या दृष्टिकोनातून राजीनाम्यांच्या कारणांचा आपण उहापोह केला होता. तसेच यासंदर्भातील सर्वेक्षणाचे आकडेवारी सोदाहरण मांडली होती. तेव्हा, आज वर्षभरानंतरही राजीनाम्यांसंबंधी कर्मचार्यांची भूमिका, व्यवस्थापनाची कार्यशैली याचा आढावा घेणारा हा लेख...
कोरोना महामारीनंतर आता आणखी एका मोठ्या महामारीचा सामना आपल्याला भविष्यात करावा लागणार आहे. २०२० मध्ये संपुर्ण जगावर कोरोनाचा संकट पसरलं होतं. त्या कोरोना महामारीमुळे जगात जवळपास २५ लाख जण मृत्यूमुखी पडले. पण आता कोरोनापेक्षाही भयंकर विषाणू डोकं वर काढतोयं. युनायटेड किंग्डमच्या वैद्यकीय तज्ज्ञानं असा दावा केला आहे की, 'डिझीज एक्स' ही महामारी कोरोनापेक्षाही भयंकर असणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात जेव्हा जगातील प्रगत देश आपापल्या लोकांना वाचवण्यात व्यस्त होते, तेव्हा भारत सरकारने विकसनशील आणि गरीब देशांना कोरोनाची लस दिली होती. भारताच्या या कृतीचे अनेक देशांनी आभार मानले. त्यातच आता डॉमिनिका देशाने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून भारताचे आभार मानले आहेत.
चीनच्या हांगझाऊ येथे १९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भारताने आतापर्यंत ५ पदकांची कमाई केली आहे. २०२२ साली कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे या स्पर्धेस रद्द करण्यात आले होते. तीच स्पर्धा आता घेण्यात येत आहे. यात भारताने यशस्वी घोडदौड सुरू केली असून ३ रौप्यपदकांसह ५ पदके मिळविली आहेत.
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याने नुकतीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. याकरिता उन यांनी रशियापर्यंत त्यांच्या वैयक्तिक रेल्वेने दोन दिवसांचा प्रवास केला. या भेटीमुळे रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियादेखील सहभागी होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उन आणि पुतीन यांची ही बैठक सामान्य गोष्ट नसून या भेटीला अनेक पैलू आहेत. कोरोना काळानंतर उन याचा हा पहिलाच परदेश दौरा होता. उन २०११ साली सत्तेत आला आणि त्यानंतर त्याने २०१८ साली म्हणजेच तब्बल सात वर्षांनंतर पहिला परदेश दौरा केला. उन