रंजल्या-गांजल्यांचा तारणहार
कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात झोपडपट्टी, चाळीत राहणारे, हातावर पोट असणारे अशा सर्वांसमोर जीवन जगण्याचे संकट उभे ठाकले. मात्र, भाजप नेते विनोद शेलार यांनी या कठीण काळात समाजातील रंजल्या-गांजल्यांचे दुःख दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आणि जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले, कोरोना रुग्णांना बिल कमी करणे, वैद्यकीय सुविधा मिळवून देणे, अशाप्रकारची मदत केली. तेव्हा, त्यांच्या या सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... vinod shelar..