०३ एप्रिल २०२६
भारताच्या संरक्षण क्षेत्राने २०२५-२६ मध्ये ३८ हजार कोटी रुपयांचा विक्रमी निर्यात टप्पा गाठत, ६२ टक्क्यांची झेप घेतली. आखाती युद्धाच्या अस्थिर पार्श्वभूमीवरही भारताने फक्त निर्यातीतच नव्हे, तर युद्धसज्जतेतही ठाम संदेश देत सामरिक स्वावलंबनाची दिशा ..
०२ एप्रिल २०२६
सध्याच्या संकटकाळात सत्ताधार्यांची साथ देण्यापेक्षा, आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत काँग्रेससह विरोधकांकडून मात्र सत्तालोभासाठी युद्धभयाची विषपेरणीच सुरु आहे. त्यामुळे मतदारांनीही अशा अपप्रचाराला खोडून काढत, सरकारच्या निर्णयक्षमतेवर ..
०१ एप्रिल २०२६
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आल्याची संसदेतून केलेली घोषणा, ही फक्त सुरक्षा यंत्रणांची कामगिरी नसून, भारताच्या लोकशाहीची ती मोठी विजयगाथा आहे. बस्तरपासून गडचिरोलीपर्यंत विकास, संवाद आणि कठोर कारवाई यांच्या ..
३१ मार्च २०२६
ज्या पाकिस्तानने बलुचिस्तानमधील आपल्याच नागरिकांवर शत्रूप्रमाणे तोफगोळे डागले, तो देश आता इराणचे युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करणार आहे म्हणे! मध्यस्थी करणार्या व्यक्तीची दोन्ही पक्षांमध्ये काही प्रमाणात तरी विश्वासार्हता असणे गरजेचे असते. पाकिस्तानबद्दल ..
३० मार्च २०२६
नेपाळमध्ये बालेन शाह यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतरानंतर, केवळ 24 तासांत घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांनी तेथील राजकारणाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. तेथील राजकारणाचा भारतासह प्रादेशिक समीकरणांवर दूरगामी परिणाम होणार तर आहेच, त्याशिवाय या सत्तांतराने ..
२८ मार्च २०२६
जागतिक तेल दरवाढ, रुपयाची ऐतिहासिक घसरण आणि महागाईच्या दबावात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात काल कपात करून नागरिकांना दिलासा देण्याचे मोलाचे काम केले. महसुलात घट पत्करूनही लोककेंद्रित निर्णय घेण्याची मोदी सरकारची भूमिका यातून स्पष्ट ..