१९ सप्टेंबर २०२५
'स्पिरिट ऑफ न्यू इंडिया' हे व्हिजन साकारणाऱ्या परांजपे स्कीम्सच्या व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद..
वर्ष २०१७ पासून 'अरुणोदय फाउंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून धारावी आणि मुंबई शहरातील तरुणांना नशेच्या जाळ्यातून बाहेर काढत विकासाच्या मार्गावर आणणाऱ्या धारावीकर अरुण कुंचीकोर यांच्याशी साधलेला संवाद.....
अमेरिकन हवाई दलाचे C-130J हरक्यूलिस विमान थेट १२० जवानांसह बांगलादेशात, नेमकं प्रकरण काय?..
अभिनेते दिलीप प्रभावळर यांचा दशावतार हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. त्यांच्या भूमिकेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. चौकट राजा, तात्या विंचू ते दशावतार, प्रभावळकरांनी ८१व्या वर्षीही कमालच करुन दाखवली आहे...
१८ सप्टेंबर २०२५
बांबूपासून होते कापडनिर्मिती? Exclusive Interview with Pasha Patel..
मीनाताई ठाकरे यांचं शिवसैनिकांशी असलेलं नातं आणि बाळासाहेबांच्या राजकीय प्रवासात, शिवसेनेच्या उभारणीत त्याचं काय योगदान होतं, कसं होतं बाळासाहेबांच्या आयुष्यात मीनाताईंचं स्थान?..
गोरक्षकांवर हल्ले होत असून काही व्यक्ती असे हल्ले करण्यासाठी उकसवत आहेत. संपूर्ण संत समुदाय गोरक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे...
शेतकऱ्यांना आणि गो-रक्षकांना बदनाम करण्यासाठी योजनाबद्ध कट रचला जात आहे. २५ मार्च रोजी लोणावळ्यात दोन ट्रक पकडण्यात आले. हैदराबादहून आलेल्या या गाड्यांमध्ये असलेल्या मांसाबाबत सुरुवातीला सांगण्यात आले की ते म्हशीचे मांस आहे. मात्र, फॉरेन्सिक लॅबमध्ये ..
सुरक्षितता व्यवस्थापन आणि सिग्नलिंग यंत्रणा सुधारण्यासाठी मुंबई मोनोरेल सेवा शनिवार दिनांक 20 पासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे..
१७ सप्टेंबर २०२५
दिग्दर्शक-लेखक, अभिनेता चिन्मय मांडलेकरचा 'इन्स्पेक्टर झेंडे' हा सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर चांगलाच गाजतोय. सिनेमा नेमका कसा आहे तर कोण होते 'इन्स्पेक्टर झेंडे' पाहा या व्हिडीओतून..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
प्रत्येक निवडणुकीनंतर मतमोजणीवर शंका घेणे, लोकशाही संस्थांवर बिनबुडाचे आरोप करणे आणि कोणताही पुरावा नसताना, आपल्या हाती खूप मोठे काही लागले आहे, असा कांगावा करण्याची राहुल गांधींची जुनीच खोड. कालच्या पत्रकार परिषदेतूनही आरोपबाजीचा त्यांचा फुटकळ ..
जगभर झपाट्याने विस्तारत असलेल्या अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिस आणि एसटेंडेड रिअॅलिटी (एव्हीजीसी-एसआर) क्षेत्रात, महाराष्ट्राने स्वतंत्र धोरण जाहीर करत निर्णायक पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे अब्जावधींची गुंतवणूक, लाखो रोजगार आणि ..
अमेरिकन आयातशुल्कांच्या दबावातही भारताने ऑगस्ट महिन्यात तब्बल ६९.१६ अब्ज डॉलर्सची निर्यात साधत ९.३ टक्के वाढ नोंदवली, तर व्यापारतूट ५४ टक्क्यांनी घसरली. ही झेप मोदी सरकारच्या धोरणात्मक दूरदृष्टीची व व्यापार्यांच्या सक्रिय सहकार्याची साक्ष ठरली ..
१६ सप्टेंबर २०२५
युरोपातील काही देशांना स्थलांतरितांच्या वास्तव्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. ब्रिटनमधील स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्याची मागणी करण्यासाठी लंडनमध्ये शनिवारी तब्बल एक लाखांवर लोक रस्त्यावर उतरले. आपल्या देशात मुस्लीम शरणार्थींना ..
१४ सप्टेंबर २०२५
भारताच्या पायाभूत विकासाला नवे बळ देण्यासाठी केंद्र सरकार २० हजार कोटी रुपयांचा हमी निधी उभारत आहे. खासगी गुंतवणूक अडवणाऱ्या धोरणात्मक अनिश्चिततेवर मात करून भूसंपादन व मंजुरीतील विलंब कमी करणे, हा त्यामागील उद्देश. ही योजना नवा वेग देणारे धाडसी ..
१३ सप्टेंबर २०२५
भारत आणि मॉरिशस यांनी द्विपक्षीय व्यापार स्थानिक चलनात करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करतानाच, अमेरिकेशी व्यापार चर्चा पुन्हा रुळावर आणण्याचा भारताचा प्रयत्न आहे. हे पाऊल भारताच्या सावध, बहुध्रुवीय आणि दूरदृष्टीपूर्ण आर्थिक धोरणाची ..
बांग्लादेशमध्ये सूफीइस्लामशी निगडित पवित्र स्थळांवर इस्लामिक कट्टरपंथींनी हल्ले सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. हे हल्ले इतके भीषण आहेत की १०० पेक्षा जास्त मजार व दर्गे लक्ष्य बनले शेख हसीना यांच्या सरकारचा पडाव झाल्यानंतर या घटना आणखीन वाढल्या. मोहम्मद यांच्या अंतरिम सरकारने अद्याप त्यावर ठोस पावले उचलली नसल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यांमुळे केवळ धार्मिक स्थळांचे नुकसान होत नाही, तर देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का बसत आहे. शतकानुशतकेबांग्ला संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली सूफी परंपरा आता धोक्यात..
"देशातील प्रत्येकजण अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या समाजासाठी आणि विकासप्रक्रियेकरीता आपला वाटा उचलत आहे. हेच आपल्या देशात घडलेले सर्वात मोठे परिवर्तन आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. शुक्रवार,दि.१९ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ऑर्गनाईसद्वारे आयोजित आणि एनएसईच्या सहकार्याने 'अर्थायम- धार्मिक मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या 'एकात्म मानव दर्शन'च्या ६० व्या वर्षाचे स्मरण करत विचारप्..
अमेरिकेच्या न्याय विभागाने बॅप्स संस्था आणि तिच्या सहयोगी संघटनांविरोधात सुरू असलेली चौकशी अधिकृतरीत्या बंद केली. ही माहिती स्वतः न्यूयॉर्कस्थित बॅप्स स्वामीनारायण संस्थेने दिली. संस्थेने सांगितले की चौकशीत बॅप्स किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर आरोप सिद्ध झाले नाहीत. २०२१ मध्ये न्यू जर्सीतील रॉबिन्सविल येथील बॅप्स मंदिरावर झालेल्या छापेमारीनंतर ही चौकशी सुरू झाली होती...
राहुल गांधींचे मुद्दे म्हणजे हायड्रोजन बॉम्ब म्हणजे पाण्यात भिजलेला सुतळी बॉम्ब आहे जो पेटतही नाही आणि फुटतही नाही, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी केली. राहुल गांधी यांनी केलेल्या राजुरा मतदारसंघातील मतचोरीच्या आरोपांनंतर केशव उपाध्ये आणि राजुऱ्याचे आ. देवराव भोंगळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली...
राहुल गांधी यांनी भाषा अर्बन माओवाद्यांची असून त्यांना सल्ला देणारे सगळे लोक अर्बन माओवादी विचारधारा ठेवणारे आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी केली...