२९ जुलै २०२५
Explained : What is Operation Mahadev? Pahalgam attack mastermind killed in big security action..
भारताची युवा बुद्धिबळपटू Divya Deshmukh बनली FIDE Women's World Champion! | Maha MTB..
सह्याद्रीच्या वाघांची आई नेमकी कोण ? | International Tiger Day | sahyadri tiger | Maha MTB..
२८ जुलै २०२५
श्रावणमासात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे? भीमाशंकरला जाणारे एसटीचे मार्ग नेमके कोणते? जाणून घेऊया चला फिरुया एसटीनेच्या दुसऱ्या भागात...
२७ जुलै २०२५
बामियानच्या बुद्ध मूर्त्यांचा इतिहास काय आहे? आणि तालिबानी राजवटीनं त्यांचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला?..
पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याविषयी जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
ஆசியாவின் மிகப்பெரிய குடிசைப் பகுதியான தாராவி எப்படி உருவானது...? அந்த நேரத்தில் மற்ற மாநிலங்களிலிருந்து மும்பைக்கு வந்து இப்போது மூத்த குடிமக்களாக இருக்கும் தாராவி குடியிருப்பாளர்கள், தாராவியின் மறுசீரமைப்பிலிருந்து தங்கள் எதிர்கால சந்ததியினருக்கான ..
२६ जुलै २०२५
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला...
थायलंड विरुद्ध कंबोडियात युद्ध सुरू झालं ते एका शिव मंदिरावरुन पण काय आहे या लढाई मागील इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्चशिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच याप्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरलीय. तर पोटगीसंदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेने कोणते दावे केले? सरन्यायाधीश ..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
३१ जुलै २०२५
भारताच्या प्राचीन इतिहासातील सर्वाधिक प्रभावी आणि दूरदर्शी सम्राटांपैकी एक, राजेंद्र चोल पहिला यांच्या गौरवशाली परंपरेस वंदन करताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार रुपये मूल्याचे नाणे राष्ट्राप्रति समर्पित केले. हे नाणे म्हणजे निव्वळ ..
३० जुलै २०२५
अनेक दशके खासदार असूनही सोनिया गांधी यांनी कधी संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील सक्रिय चर्चेत भाग घेतल्याचे दिसत नाही. राहुल गांधी लोकसभेत कधी उपस्थित असलेच, तर ते तोंड उघडतात ते सरकारवर आणि हिंदू समाजावर बदनामीकारक टीका करण्यासाठीच! आताही ..
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
‘हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही,’ असे परवाच संसदेतील आपल्या भाषणात ठणकावून काँग्रेसला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुनावले आणि कालच मालेगाव बॉम्बस्फोटातील सातही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे काँग्रेसने रचलेले हिंदू दहशतवादाचे कुभांड पुनश्च सिद्ध झाले. एकूणच ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चा, ‘ऑपरेशन महादेव’ आणि मालेगाव स्फोटाचा निकाल ही ‘क्रोनोलॉजी’ बघितल्यास काँग्रेसचा पुन्हा एकदा अवसानघात झाल्याचे दिसते...
‘काठी न् घोंगडी घेऊन द्या की रं मला बी जत्रंला येऊन द्या की’ या सुप्रसिद्ध लोकगीताच्या पंक्तीनुसार उबदार घोंगडीचा शानदार प्रसार करणार्या गिरीश निकम यांच्याविषयी.....
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली..
बंदी लागू असूनही कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर कडक शब्दांत टीका करत, मुंबई उच्च न्यायालयाने याला सार्वजनिक आरोग्य सुरक्षेचे गंभीर उल्लंघन ठरवले आहे. न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नुकतेच मुंबई महापालिकेला (बीएमसी) आदेश देण्यात आला की, “कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करावेत.”..
पावसाळ्यात जमीन किंवा झाडांमधून डोक वर काढणाऱ्या बुरशीच्या पाच प्रजाती महाराष्ट्रामधून प्रथम नोंदविण्यात आल्या आहेत (species of fungus)...