०१ ऑगस्ट २०२५
"ते फक्त गात नाहीत, ते इतिहास जगवतात!" लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष संवादात, संदेश उमप यांनी अण्णाभाऊंच्या गीतांचा प्रभाव, वडील विठ्ठल उमप यांच्याकडून मिळालेली शाहिरी परंपरा, आणि समाजप्रबोधनाच्या सुरावटींबद्दल उलगडून ..
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाने भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांचा काँग्रेसी बुरखा फाटलाय...
आर्टिफिशल इंटेलिजन्स ने मला जुळवून घेतलं पाहिजे. जर मी AI ला पत्र लिहायला सांगितलं तर पत्र मिळेल. सगळ्या यंत्राचा शोध माणसाने लावला आहे. माणूस पहिला आहे, यंत्र दुसरा आहे..
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाMTB युट्युब चॅनलवर ज्येष्ठ कलावंत संदेश विठ्ठल उमप यांची विशेष मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. अण्णाभाऊंच्या गाण्यांना वडील विठ्ठल उमप यांच्या सुरांनी जोडत कलेतील सामाजिक ध्यास मांडणाऱ्या ..
एवढा मोठा भूकंप कसा झाला? याचा परिणाम काय होऊ शकतो ? भूकंपानंतर त्सुनामी कशी आणि का येते?..
सुलेखन म्हणजेच कॅलिग्राफी जागतिक स्तरावर नेऊन सुलेखन क्षेत्रात पद्मश्री मिळवणारे सुलेखनकार अच्युत पालव. सुलेखन कलेची आवड असणाऱ्या किंवा फक्त हे क्षेत्र करिअर म्हणून घडवू इच्छिणाऱ्यांसाठीच नव्हे तर या संगणकाच्या युगातही सुंदर हस्ताक्षर जपलं पाहिजे ..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार? न्यायालयाच्या निरीक्षणात काय?..
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वाढवण येथे भारतातील पहिल मेगा पोर्ट व १३वे मेजर पोर्ट विकसित होतंय. याच प्रकल्पाच्या आढावा घेण्याच्या अनुषंगाने वाढवणं पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळाची बीअथक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये पालघरमधील प्रामुख्याने ..
MahaMTB गप्पा या Podcast मालिकेचे एकूण पन्नासहून अधिक भाग आत्तापर्यंत प्रसिद्ध झाले, आता निवेदिका तृप्ती पारसनीस यांच्यासोबत 'MahaMTB गप्पां'मध्ये भेटूयात नव्या पाहूण्यांसोबत. धमाल गप्पा, मनोरंजन आणि ज्ञानरंजक विषयांसह MahaMTB Gappa Podcast पहाण्यासाठी ..
ऑपरेशन महादेव कसं राबवलं? दहशतवाद्यांना शोधण्यात चीनी डिव्हाईसचा काय रोल आहे? तीन दहशतवाद्यांना संपवण्यासाठी दोन महिने का लागले? या सगळ्याविषयी गृहमंत्र्यांनी कोणते खुलासे केले?..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला असून, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणूनही हिणवले. भारत वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत ..
३१ जुलै २०२५
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग ..
भारताच्या प्राचीन इतिहासातील सर्वाधिक प्रभावी आणि दूरदर्शी सम्राटांपैकी एक, राजेंद्र चोल पहिला यांच्या गौरवशाली परंपरेस वंदन करताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार रुपये मूल्याचे नाणे राष्ट्राप्रति समर्पित केले. हे नाणे म्हणजे निव्वळ ..
३० जुलै २०२५
अनेक दशके खासदार असूनही सोनिया गांधी यांनी कधी संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील सक्रिय चर्चेत भाग घेतल्याचे दिसत नाही. राहुल गांधी लोकसभेत कधी उपस्थित असलेच, तर ते तोंड उघडतात ते सरकारवर आणि हिंदू समाजावर बदनामीकारक टीका करण्यासाठीच! आताही ..
२८ जुलै २०२५
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
२७ जुलै २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
महायुद्धाच्या काळापासून ते आजतागायत ‘युद्ध पत्रकारिता’ ही सर्वस्वी आव्हानात्मकच. युद्धाचे स्वरुप बदलले तसे युद्ध पत्रकारितेनेही कूस बदलली. पण, इतिहासात काही युद्ध पत्रकार हे त्यांच्या वार्तांपत्रांमुळे अजरामर झाले. त्यापैकीच एक म्हणजे अमेरिकेचा अर्नी पाईल. उद्या दि. ३ ऑगस्ट रोजी अर्नी पाईलच्या जन्माला १२५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने.....
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. हेडगेवार’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचा प्रीमियर सन सिटी सिनेमा, विलेपार्ले येथे शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होता. टाळ्यांचा कडकडाट, हिंदुत्वाचा जयजयकार या सगळ्याने वातावरण प्रफुल्लित झाले होते. विशेष म्हणजे हा चित्रपट एका स्वयंसेवकांच्या समर्पण भावनेतून उभा राहिलाय...
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ १८ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्यायासाठी मुंबई, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागणार नाही...
दरवर्षी विमान कंपन्या दूरवरच्या जागतिक शहरांना जोडण्यासाठी सीमा ओलांडताना दिसतात. सध्या ‘सिंगापूर एअरलाईन्स’द्वारे जगातील सर्वांत लांबवरचा विमानप्रवास हे त्याचेच उत्तम उदाहरण. प्रियजनांना भेटू इच्छिणार्या प्रवाशांसाठी आणि नवीन मार्ग शोधणार्या हौशी विमान प्रवाशांसाठी तर ही एक पर्वणीच. सर्वोत्तम विमान कंपन्यांपैकी एक असणारी ‘सिंगापूर एअरलाईन्स’ सिंगापूरपासून न्यूयॉर्कपर्यंत जगातील सर्वांधिक अंतरावरील ‘नॉनस्टॉप’ व्यावसायिक उड्डाण चालवते. हा प्रवास आहे असाधारण १८ तास आणि ४५ मिनिटांचा. असा हा ९ हजार, ५८५ मैलांचा..
भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला असून, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणूनही हिणवले. भारत वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना, ट्रम्प यांच्याकडून सातत्याने होणारी ही टीका म्हणजे भारत सरकारला अमेरिकन शर्थींवर झुकवण्याचाच प्रयत्न. पण, मोदींंच्या नेतृत्वातील नवभारत हा झुकणारा नव्हे, तर झगडणारा भारत आहे, हे ट्रम्प यांनी लक्षात घ्यावे!..