२९ जुलै २०२५
Explained : What is Operation Mahadev? Pahalgam attack mastermind killed in big security action..
भारताची युवा बुद्धिबळपटू Divya Deshmukh बनली FIDE Women's World Champion! | Maha MTB..
सह्याद्रीच्या वाघांची आई नेमकी कोण ? | International Tiger Day | sahyadri tiger | Maha MTB..
२८ जुलै २०२५
श्रावणमासात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे? भीमाशंकरला जाणारे एसटीचे मार्ग नेमके कोणते? जाणून घेऊया चला फिरुया एसटीनेच्या दुसऱ्या भागात...
२७ जुलै २०२५
बामियानच्या बुद्ध मूर्त्यांचा इतिहास काय आहे? आणि तालिबानी राजवटीनं त्यांचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला?..
पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याविषयी जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
ஆசியாவின் மிகப்பெரிய குடிசைப் பகுதியான தாராவி எப்படி உருவானது...? அந்த நேரத்தில் மற்ற மாநிலங்களிலிருந்து மும்பைக்கு வந்து இப்போது மூத்த குடிமக்களாக இருக்கும் தாராவி குடியிருப்பாளர்கள், தாராவியின் மறுசீரமைப்பிலிருந்து தங்கள் எதிர்கால சந்ததியினருக்கான ..
२६ जुलै २०२५
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला...
थायलंड विरुद्ध कंबोडियात युद्ध सुरू झालं ते एका शिव मंदिरावरुन पण काय आहे या लढाई मागील इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्चशिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच याप्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरलीय. तर पोटगीसंदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेने कोणते दावे केले? सरन्यायाधीश ..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी १९६२च्या भारत-चीन युद्धादरम्यान त्यांचे चुलत बंधू ब्रिजमोहन कौल यांची आसाममध्ये मोठ्या लष्करी पदावर नियुक्ती केल्याचा खळबळजनक दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काल ऑपरेशन सिंदूर वरील चर्चेत लोकसभेत बोलताना केला...
‘मुंबई ते मुंबई या’ माझ्या पुस्तकाचा आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा दि. १९ जुलै रोजी डॉ. भानूबेन नानावटी कलाघर, गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम म्हणजे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जरी असला, तरी त्यातून समाजमन प्रतित झाले. त्याचा मागोवा या लेखात घेतला आहे...
‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, डोंबिवली’ ही संस्था भविष्यात युवकांच्या हातात धुरा कशी देता येईल, या दृष्टिकोनातून वाटचाल करत असून ज्ञातीतील सर्वाच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील असलेली ही संस्था इतरांसाठी ही आदर्शवत आहे. या संस्थेच्या वाटचालीवर टाकलेला हा प्रकाश.....
एसआरए सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांची संख्या वाढवणार वर्षभरात सर्व झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे मिशन झोपडीधारकांची पात्रता निश्चिती पारदर्शकपणे व्हावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. पुढील पाच महिन्यात सर्व झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारने झोपू प्राधिकरणाला दिले आहे. हेच पाहता बायोमेट्रिक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांची संख्या वाढवण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने घेतला आहे...
मुंबई मेट्रो २ अ आणि ७ वरून प्रवास करणाऱ्या ६५ वर्षांवरील नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना नियमित प्रवास कार्ड आणि पासवर थेट २५ टक्के सवलतीची भेट मिळाली आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून याबाबत एक्स अकाउंटवर माहिती देण्यात आली आहे...