०१ ऑगस्ट २०२५
"ते फक्त गात नाहीत, ते इतिहास जगवतात!" लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष संवादात, संदेश उमप यांनी अण्णाभाऊंच्या गीतांचा प्रभाव, वडील विठ्ठल उमप यांच्याकडून मिळालेली शाहिरी परंपरा, आणि समाजप्रबोधनाच्या सुरावटींबद्दल उलगडून ..
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाने भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांचा काँग्रेसी बुरखा फाटलाय...
आर्टिफिशल इंटेलिजन्स ने मला जुळवून घेतलं पाहिजे. जर मी AI ला पत्र लिहायला सांगितलं तर पत्र मिळेल. सगळ्या यंत्राचा शोध माणसाने लावला आहे. माणूस पहिला आहे, यंत्र दुसरा आहे..
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाMTB युट्युब चॅनलवर ज्येष्ठ कलावंत संदेश विठ्ठल उमप यांची विशेष मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. अण्णाभाऊंच्या गाण्यांना वडील विठ्ठल उमप यांच्या सुरांनी जोडत कलेतील सामाजिक ध्यास मांडणाऱ्या ..
एवढा मोठा भूकंप कसा झाला? याचा परिणाम काय होऊ शकतो ? भूकंपानंतर त्सुनामी कशी आणि का येते?..
सुलेखन म्हणजेच कॅलिग्राफी जागतिक स्तरावर नेऊन सुलेखन क्षेत्रात पद्मश्री मिळवणारे सुलेखनकार अच्युत पालव. सुलेखन कलेची आवड असणाऱ्या किंवा फक्त हे क्षेत्र करिअर म्हणून घडवू इच्छिणाऱ्यांसाठीच नव्हे तर या संगणकाच्या युगातही सुंदर हस्ताक्षर जपलं पाहिजे ..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार? न्यायालयाच्या निरीक्षणात काय?..
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वाढवण येथे भारतातील पहिल मेगा पोर्ट व १३वे मेजर पोर्ट विकसित होतंय. याच प्रकल्पाच्या आढावा घेण्याच्या अनुषंगाने वाढवणं पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळाची बीअथक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये पालघरमधील प्रामुख्याने ..
MahaMTB गप्पा या Podcast मालिकेचे एकूण पन्नासहून अधिक भाग आत्तापर्यंत प्रसिद्ध झाले, आता निवेदिका तृप्ती पारसनीस यांच्यासोबत 'MahaMTB गप्पां'मध्ये भेटूयात नव्या पाहूण्यांसोबत. धमाल गप्पा, मनोरंजन आणि ज्ञानरंजक विषयांसह MahaMTB Gappa Podcast पहाण्यासाठी ..
ऑपरेशन महादेव कसं राबवलं? दहशतवाद्यांना शोधण्यात चीनी डिव्हाईसचा काय रोल आहे? तीन दहशतवाद्यांना संपवण्यासाठी दोन महिने का लागले? या सगळ्याविषयी गृहमंत्र्यांनी कोणते खुलासे केले?..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
०४ ऑगस्ट २०२५
कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीच्या प्रकरणामुळे समोर आलेली मानव आणि वन्यजीव संबंधांची हळवी किनार कितीही सुखावणारी असली, तरी शेवटी हा प्रश्न त्या महाकाय सजीवाच्या तितक्याच श्रद्धेने काळजी घेण्याचाही आहे. म्हणूनच हा मुद्दा फक्त हत्तीचाच आहे!..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशवासीयांना स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. जागतिक व्यापारामध्ये संरक्षणवाद वाढत असताना आणि अमेरिकेने भारतावर अन्यायकारक कर लादले असताना, हा स्वदेशीचा दिलेला नारा भावनात्मक नाही, तर आर्थिक ..
भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला असून, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणूनही हिणवले. भारत वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत ..
३१ जुलै २०२५
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग ..
भारताच्या प्राचीन इतिहासातील सर्वाधिक प्रभावी आणि दूरदर्शी सम्राटांपैकी एक, राजेंद्र चोल पहिला यांच्या गौरवशाली परंपरेस वंदन करताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार रुपये मूल्याचे नाणे राष्ट्राप्रति समर्पित केले. हे नाणे म्हणजे निव्वळ ..
३० जुलै २०२५
अनेक दशके खासदार असूनही सोनिया गांधी यांनी कधी संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील सक्रिय चर्चेत भाग घेतल्याचे दिसत नाही. राहुल गांधी लोकसभेत कधी उपस्थित असलेच, तर ते तोंड उघडतात ते सरकारवर आणि हिंदू समाजावर बदनामीकारक टीका करण्यासाठीच! आताही ..
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार असून नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. सोमवार, ४ ऑगस्ट रोजी याबद्दल सुनावणी पार पडली...
महाराष्ट्राचे राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागा मार्फत 1ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्र राज्यात सप्तसूत्री कार्यक्रम राबविला जात आहे. त्या मधला आज दिनांक 4/08/2025 रोजी तहसील कार्यालय उरण यांच्या मार्फत मौजे विंधणे ता. उरण येथील हनुमान मंदिरा माध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्तव समाधान शिबिराचे बिराचे अभियान आयोजन करण्यात करण्यात आले होते...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर भाजपनेही त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे...
महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि. 18 ऑगस्ट 2025 पर्यंत मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे 'लोकशाही दिनाकरीता अर्ज' असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे...