“हिंदू मुलींवर बलात्कार करून त्यांना बरबाद करणे, हे सवाबचे (पुण्याचे) काम आहे. त्यामुळे मला पश्चाताप नाही, गर्व आहे.” असा जबाब, भोपाळ ‘लव्ह जिहाद’कांडचा प्रमुख गुन्हेगार फरहान खानने पोलिसांना दिला. त्याच्यासोबतच इतर 11 जिहाद्यांनाही अटक झाली आहे. या 11 जणांत त्याची बहीण झोयासुद्धा आहे. ‘लव्ह जिहाद’चे भयंकर वास्तव, भोपाळच्या घटनेतून पुन्हा उघड झाले. त्याचा घेतलेला आढावा...
माझा मुलगा धार्मिक आहे. तो त्याच्या बहिणींनाही पर्दानशिन राहावे (कायम बुरख्यात राहावे) यासाठी बजावत असे. तो असे करेल असे वाटत नाही” असे, फरहानच्या बापाने म्हटले आहे. याच फरहानला पोलिसांनी त्याच्या इतर गुन्हेगार साथीदारांचा ठावठिकाणा पाहण्यासाठी नेले, तेव्हा त्याने लघुशंकेचे निमित्त केले. पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्या पायावर गोळी झाडली. पोलिसांवर हल्ला करण्याची मानसिकता असणारा फरहान, त्याच्या बापाच्या मते अत्यंत धार्मिक आहे, बरं का! तसेच आपला मुलगा अत्यंत धार्मिक होता, असे म्हणणार्या त्या माणसाच्या मुलाने अर्थात त्या फरहानने, ज्या मुलीशी मैत्रीचे नाटक करून तिच्यावर बलात्कार केला, त्या मुलीचे म्हणणे आहे की, ती पहिल्यांदाच फरहानसोबत त्याच्या घरी गेली. तिथे त्याचा भाऊ, आई आणि बहीण झोया आणि तिचा पतीही होता. त्याच घरात फरहानने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर फरहानच्या बहिणीने अर्थात झोयाने तिला समजावले, “आता रडून, तक्रार करून काय फायदा? जे झाले ते स्वीकार. त्यातच तुझे भले आहे.” फरहानसोबत त्याच्या बहिणीला आणि तिच्या पतीला तसेच त्यांच्या इतर जिहादी सहकार्यांना, पोलिसांनी अटक केली.
दोघी बहिणी शिकण्यासाठी गावातून भोपाळमध्ये आल्या होत्या. आईबाप, नातेवाईक सगळे गावात आणि या इथे शहरात असल्याने, त्यांच्यावर कुणीही काळजीने लक्ष ठेवणारे नव्हतेच. फरहानने आधी मोठ्या बहिणीला ‘लव्ह जिहाद’ करून फसवले. फरहानचे विकृत वास्तव बहिणीला सांगितले तर ती घरी सांगेल, या भितीने मोठ्या बहिणीने लहान बहिणीला काहीही सांगितले नाही. त्यामुळे तिची अल्पवयीन लहान बहीण, फरहानला मोठ्या बहिणीचा मित्र म्हणून ओळखायची आणि तिने फरहानवर विश्वास ठेवला. मात्र, त्याने तिची ओळख अली खानशी करून दिली. अलीने या लहान बहिणीला फिरण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओही काढला. हा व्हिडिओ त्याने फरहानला पाठवला. त्यानेे हा व्हिडिओ दाखवून या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत, अत्याचार करायला सुरुवात केली. तो या दोघी बहिणींवर अत्याचार करू लागला. त्याच्यासोबत त्याचे मित्र साहिल खान, अली खान, साद, नबील आणि अबरार हेसुद्धा, या दोघींना ब्लॅकमेल करून त्यांचे शोषण करू लागले. या दोघींनी बुरखा घालावा, मांस खावे, यासाठी हे सगळे दबाव टाकू लागले. इतकेच काय, या दोघींनी त्यांच्या मैत्रिणींनाही अशाच प्रकारे त्यांच्याकडे आणावे, यासाठीही या मुलींना ब्लॅकमेल करू लागले.आतापर्यंत फरहानच्या मोबाईलमधून सात मुलींचे, 12 अश्लील व्हिडिओ मिळाले आहेत. ज्यामध्ये या मुलींवर बलात्कार होतानाचे चित्रण केले आहे.
हे सगळेच भयंकर आहे. पण या भयंकरातले सत्य तर त्याहून भयंकर आहे. हे गुन्हेगार एकमेकांचे मित्र आहेत. या टोळीतला एकजण बिहारचा, तर एकजण प. बंगालचा आहे. हिंदू मुलींवर बलात्कार करून त्यांचे जीवन बरबाद करून सवाब (पुण्य) मिळावे, या एका उद्दिष्टासाठी हे सगळे गुन्हेगार एकत्र आले. सवाब मिळवण्यासाठी शहराबाहेरून भोपाळमध्ये शिकण्यासाठी आलेल्या एकट्या आणि त्यातही आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींशी मैत्री करायची, गोड बोलून फसवून त्यांना जाळ्यात ओढायचे आणि बलात्कार करायचा, त्याचे चित्रण करायचे, पुढे त्या मुलीवर बलात्कार करण्यासाठी त्यांच्याच कौमच्या यारादोस्तांना पाठवायचे, त्याचेही व्हिडिओ काढायचेे मात्र, मुस्लीम मुलींना चुकूनही यात आणायचे नाही, हे आधीच त्यांनी ठरवलेले. हे सगळे करणारी ही गँग आणि यांची आपसातली कामाची वाटणी पाहा.
फरहान त्या महाविद्यालयातून ‘एमबीए’ झालेला होता. तो महाविद्यालयातील गरीब मुलींना जाळ्यात ओढून, अत्याचार करायचा. त्याचे व्हिडिओ तो टोळीतल्या इतरांना द्यायचा. साहिल खान याची नृत्य अकादमी होती, नृत्य अकादमीमध्ये केवळ हिंदू मुलीच होत्या. स्टेज शो किंवा नृत्यस्पर्धेमध्ये नेतो म्हणत, साहिल यातील काही मुलींना बाहेर नेत असे. तिथे शीतपेयामधून किंवा इतर बहाण्याने या मुलींना अमली पदार्थही साहिल देत असे. त्यानंतर त्या नशेत असताना, साहिल त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्याचे चित्रण करून तोही ते व्हिडिओ टोळीतील इतरांना पाठवायचा, तर तिसरा गुन्हेगार साद हा मेकॅनिक होता. या फसलेल्या मुलींना अमली पदार्थांचे व्यसन लावण्याचे, त्याच्यासकट इतरांनी बलात्कार करण्यासाठी या मुलींना विविध ठिकाणी नेण्याचे काम तो करत असे. याच टोळीतले दोन गुन्हेगार नबी आणि अबरार. हे दोघे अत्याचारित मुलींचे अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर कसे टाकायचे किंवा कसे विकायचे, याबाबत माहिती द्यायचे.
या सगळ्या घटनेत साहिलच्या नृत्य अकादमीत हिंदू मुलींनी प्रवेश का घेतला? तर असे सांगितले जाते की, या मुली कपडे खरेदी करायला गेल्या होत्या किंवा ब्युटी पार्लरमध्ये गेल्या होत्या. तेव्हा त्यांना तिथे असलेल्या महिलांनी (ज्या खातून किंवा आपाजान होत्या) या मुलींना सांगितले की, “सडपातळ व्हायचे आहे, तर साहिलच्या डान्स अकादमीमध्ये जा. नृत्य करून तुम्ही बारीक व्हाल. त्वचेवर तेज येईल.” ‘द केरला स्टोरी’ सिनेमामध्ये दाखवलेली असिफा काही काल्पनिक नाही. ‘लव्ह जिहाद’च्या 99 टक्के घटनांमध्ये, त्या असतातच असतात.
असो! या सगळ्या गुन्हेगारांचे राहणीमान अत्यंत विलासी आणि ऐषआरामाचे, खर्चिक. महागड्या बाईक, महागडे फोन, सुरुवातीला मुलींना फसवण्यासाठी ते उंची भेटवस्तू द्यायचे. तिला अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये न्यायचे. पण या सगळ्या गुन्हेगारांची घरची परिस्थिती तर सामान्य होती. मग हे सगळे करण्याासाठी, इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा यांच्याकडे कुठून येत होता? तर या गुन्हेगारांचे म्हणणे की, भोपाळ शहरातला एक नामचिन बदमाश त्यांना पैसे पुरवायचा. (त्याचे नाव पोलिसांनी उघड केलेले नाही. पण कारवाई सुरू आहे) जगभरातल्या स्त्रिया ही थोड्याबहुत फरकाने समानच असतात, असे म्हणतात. पण पाकिस्तानी पुरुषांशी निकाह करून, सातत्याने मुलांना जन्म द्यायला भारतात येणार्या भारतीय मुस्लीम महिला आणि त्यांची मुले भारताच्या सगळ्या सुविधा लाटतात. मात्र, त्याचवेळी त्यांच्या मनात पाकिस्तानचे प्रेम उतू चालले असते. तर या किंवा भारतात राहून पाकिस्तानला समर्थन करणार्याही बायका आणि ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात आयुष्य नरक बनलेल्या काही हिंदूू मुली, यांचा मागोवा घेतला तर जाणवते की, त्यांच्यात आणि हिंदू मुलींमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्या बायका त्यांच्या त्या धर्मासाठी वाटेल ते करतात. या पार्श्वभूमीवर हिंदूंचे काय? अति अति आधुनिकता आणि अति अति पुरोगामित्व, निधर्मीपणा आणि भोळेपणाच्याआड मूर्खपणा, स्वधर्माबाबतचे आणि वास्तवतेबाबतही असलेले अज्ञान? लोक म्हणतात, त्या बायकांना बुरख्यात राहावे लागते, त्यांच्या मियांचे चार निकाह, तलाक, हलाला वगैरेमुळे या बायकांचे हाल होत आहेत. पण असे असतानाही, त्यांची धर्मनिष्ठा आणि विश्वास यांची तुलना आपल्या किती हिंदूंशी करता येईल? उत्तर दुःखद आहे.
भोपाळची ही घटना ’गंगाजमुना तेहजीब’वर अक्कल पाजळणार्यांच्या डोळ्यांत, अंजन घालणारी आहे. पण आजवरच्या अनुभवाने वाटते की, तरीही झोपेचे सोंग घेतलेल्या तथाकथित पुरोगामी, निधर्मी आणि भाईचारावाल्यांचे डोळे उघडणारच नाहीत. आत्मग्लानी आलेल्या समाजाचे, सहिष्णुतेच्या नावावरचे स्वार्थी प्रेम कमी होणाारच नाही का? प्रश्नच प्रश्न आहेत. याला उत्तर आहे.
प्रत्येक हिंदूने आपला धर्म शिकायलाच हवा. संस्कृती, संस्कार आत्मसात करायलाच हवे. आत्मविश्वास ठीक आहे, पण फाजिल आत्मविश्वास बाळगायचा नाही, हे शिकायलाच हवे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, घरात मुलगा-मुलगी समानता असायलाच हवी. कुटुंबात, समाजात प्रेम, आदर, सौख्य हवे आणि हो, ‘बटेंगे तो कटेंगे’ सदासर्वकाळ ध्यानात हवे. कारण, अशा घटना घडल्या, तर त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी, निर्भीड समाजाचे संघटन असणे गरजेचे आहे. ‘लव्ह जिहाद’चा राक्षस दुसर्यांच्या घरात शिरलाय, पण उद्या आपल्याही घरापर्यंत पोहोचू शकतो. समाजातील अनेकांशी या घटनेबद्दल बोलले. तेव्हा सगळ्यांचेच म्हणणे होते की, भोपाळच्या घटनेतून उघड झाले की, ‘हिंदूंच्या मुलींवर अत्याचार करणे, हे त्या नराधमांना सवाब वाटले (पुण्यकर्म) वाटले, तर असा ‘लव्ह जिहाद’ करणार्या धर्मांध विकृतांना, कायद्याच्या आधारे त्यांच्या कल्पनेतील जन्नतमध्ये पाठवण्याची ताकदही समाजात हवी.’ या परिक्षेपात असेच वाटते की, प्रत्येक हिंदूने ’ओम नमो पार्वतीपते हरहर महादेव’ अशी गर्जना करत, ’लव्ह जिहाद’विरुद्धच्या लढ्यासाठी सिद्ध व्हायलाच हवे.
योगिता साळवी
9594969638