१५ जुलै २०२५
The East India Company :भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची! Maha MTB..
KDMC 27 Village Video Series Part 8 – Gharivali | Janhavi Morye | Maha MTB..
डाव्यांच्या लिखाणाची पोलखोल करणाऱ्या इतिहासकार Meenakshi Jain कोण आहेत? | Rajya Sabha | MahaMTB..
C. Sadanandan Master यांची थक्क करणारी जीवनकहाणी | Kerala | Rajya Sabha..
छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश! मविआच्या आमदारांना दुःख? आ. राम कदम यांचा सवाल..
KDMC 27 Village Video Series Part 6 – Golavali | Janhavi Morye..
पाण्यासाठी भोपरवासियांची वणवण Maha MTB..
शिवकालीन दुर्गवैभवाचा सातासमुद्रापार डंका! | Maratha Military Landscapes | MahaMTB..
०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
१६ जुलै २०२५
“2030 सालापर्यंत भारतात ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ मार्फत 28 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे,” असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले असून, उच्च शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि धोरणात्मक पाठबळ यांमुळे भारत जागतिक कंपन्यांसाठीचे ..
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे ..
१३ जुलै २०२५
मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा! हा अधिकार केवळ देशाच्या नागरिकांचाच. मात्र, बिहारसारख्या राज्यात मतदारयाद्यांमध्ये घुसखोरांची नावे आढळून आल्याने खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘पडताळणी’ मोहिमेने ही गंभीर बाब उघड केली. ही प्रक्रिया म्हणजे ..
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
उदयपूरमध्ये झालेल्या शिंपी कन्हैयालाल तेली यांच्या हत्येवर आधारित "उदयपूर फाइल्स" या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती तात्काळ उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला आहे...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या युतीची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बुधवार, १६ जुलै रोजी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली...
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, पालघर परिसरातील हजारो फेरीवाल्यांच्या उपजीविकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून फेरीवाल्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेतून अल्पमुदतीचे कर्ज मिळाल्याने थोडी मदत झाली असली तरी, महाराष्ट्र शासनाचे फेरीवाला धोरण आजही अस्तित्वात नाही...
गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रातून ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात नागपूर शहरातील ५ हजार २२७ महिला आणि अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत ४१ हजार १९३ मुला-मुलींचा शोध लावला असून, आता महिलांसाठी ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १७ एप्रिल ते २५ मे या कालावधीत ४ हजार ९६० महिला आणि १३ हजार ६४ बालकांचा शोध लावण्यात यश आले. विशेष म्हणजे, नोंद नसलेल्या ७०३ बेपत्ता बालकांचाही शोध लागला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र..
झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मंगळवारी चकमकीत नक्षलवाद्यांचा सब झोनल कमांडर कुंवर मांझीचा चकमकीत खात्मा केला आहे, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) बुधवारी दिली आहे. त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आले होते...