देशभक्त आणि सजग नागरिकांच्या कर्तव्यानेच देश महान होतो : भैय्याजी जोशी

    27-Jan-2025
Total Views | 38

Bhayyaji Joshi


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bhayyaji Joshi Mahakumbh)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी महाकुंभ परिसरातील झुंसी येथील गंगाधाम संघ कार्यालय राष्ट्रध्वज फडकवला. "देशभक्त आणि सजग नागरिकांच्या कर्तव्यानेच देश महान होतो. हक्कांसोबतच आपल्या नागरी कर्तव्यांनाही प्राधान्य द्यायला हवे." असे म्हणत देशाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या पूर्वजांचे आणि स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला रा.स्व.संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल जी, अखिल भारतीय प्रचारक प्रमुख स्वान्तरंजन जी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121