या पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या संग्रहाच्या दोन प्रती ‘हेमंत राजाराम, ब्लॉक नं.- ४, दुसरा मजला, अश्विनी निवास, महात्मा फुले मार्ग, डोंबिवली (पश्चिम), पिनकोड- ४२१२०२’ या पत्त्यावर पार पाठवायच्या आहेत. पुरस्कार वितरण ९ मार्च २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या मंडळाच्या ५९ व्या वार्षिक संमेलन सोहळ्यात करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ८१६९७१९३८९, ९३२०२०३२१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.