१२ ऑगस्ट २०२५
Sayaji Shinde यांच्या दमदार अभिनयाने नटलेलं सखामराम बाईंडर हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यामध्ये या नाटकाचा पोस्टर अनावरणाचा सोहळा पार पडला. विजय तेंडुलकरांच्या लिखाणातून ..
महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास या भूप्रदेशात एकूण आठ हत्ती आहेत. हे हत्ती सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोडामार्ग, चंदगड आणि आजरा या तीन तालुक्यामध्ये प्रामुख्याने अधिवास करतात. यामध्ये चार नर हत्ती, एक मादी आणि तीन पिल्लांचा समावेश ..
माणूस सिनेमा का करतो? कादंबरी का लिहितो? कारण त्याला काहीतरी सांगायचं असतं. सांगायचं म्हणजे उपदेश नव्हे. मी माझी गोष्ट सांगितली. हे जे सांगणं आहे, त्या सांगण्याबरोबर जो पर्यंत सांगणारा राहतो, तोपर्यंत तो चांगला सिनेमा होतो. सिनेमा हे अतिशय precise ..
११ ऑगस्ट २०२५
नुकतचं बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील पुनौरा धाम या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी सीतामातेच्या मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपूजन केलं. यासाठी ११ नद्यांचं पवित्र जल आणलं गेलं होतं. रात्री मंदिरासोबतच सीताकुंड परिसर ५१,००० ..
हिंदू शिल्पकारांचा शतकानुशतकांचा वारसा – आजच्या हक्काच्या रणांगणात! भगवान विश्वकर्मांच्या चरणी आपले कौशल्य अर्पण करणारा हिंदू लोहार समाज, भारतीय संस्कृतीचा कणा आणि राष्ट्रनिर्मितीचा आधारस्तंभ आहे. तरीही आज जात पडताळणीतील अन्याय, आरक्षणातील वंचितपणा, ..
छत्रपती संभीजानगर जिल्ह्यात असणाऱ्या जागतिक वारसास्थळ यादीत वेरूळ, अजिंठा लेण्यांना स्थान आहे. त्यामुळे जगभरातून याठिकाणी वर्षभर पर्यटकांचा ओढा असतोच. मात्र या लेण्यांना लागूनच असणाऱ्या घृष्णेश्वर या महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाला भेट देणाऱ्या भाविकांची ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
खालिद का शिवाजी या चित्रपटामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आणि इतिहासप्रेमी आक्रमक झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ३५ टक्के मुस्लिम समाजाची लोकं होती. त्यांचे ११ अंगरक्षक सुद्धा मुस्लिम होते. त्याच बरोबर मुस्लिमांसाठी राजांनी रायगडावर ..
सिनेमाचं परीक्षण आणि समीक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परीक्षण हे जाता जाता सिनेमाची नोंद घेणं. समीक्षा ही व्यापक संकल्पना आहे. परीक्षण ही वरवर कमेंट करण्याची गोष्ट आहे. परीचय करुन देण्याची गरज असते. तसं समीक्षेचं नाही. सिनेमाचं जिथे खोदकाम सुरु ..
१४ ऑगस्ट २०२५
गेल्या ४८ तासांत पाकिस्तानकडून भारताला तीन वेळा धमया मिळाल्या आहेत. भारताने सिंधू जलवाटप करार थांबवला, तर भारतावर क्षेपणास्त्रे डागण्याच्या पाकने केलेल्या वल्गना, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या देशाची हतबलता आणि अमेरिकेच्या खेळातील त्याची भूमिका उघड ..
समाजातील काही घटकांचे भटक्या कुत्र्यांबद्दलचे असो अथवा कबुतरांवरील प्रेम हे गंभीर आजारांना निमंत्रण देणारे, प्रसंगी जीवघेणेही ठरते. पण, हे पशुप्रेम मानवी जीवनाला धोकादायक ठरत असेल, तर त्याचा कठोरपणे बंदोबस्त केलाच पाहिजे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ..
पंतप्रधान मोदींनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न केले आणि देशाचीही जागतिक प्रतिमा सुधारली. भारताला ‘आत्मनिर्भर’तेचा वाट दाखवली. या गोष्टी काँग्रेस पक्षालाही सत्तेत असताना करता आल्या असत्या. पण, त्या पक्षाच्या एका ..
राहुल गांधी यांनी आजवर सादर केलेल्या कोणत्याही पुराव्यांचे सत्यापन केलेले नाही. सत्यापन करण्याऐवजी त्यांनी पळ काढणेच पसंत केले. आज त्यांच्या मतचोरी कथेची री ‘इंडी’ आघाडीतील अनेक जण ओढत आहेत. पानिपतच्या लढाईनंतर एकाएकी अनेक भाऊ सापडू लागल्याची परिस्थिती ..
०८ ऑगस्ट २०२५
मानसन्मानाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असल्या, तरी काही शिष्टाचारांचे संकेत हे सर्वमान्य असतात. ‘इंडी’ आघाडीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे महत्त्व फारसे दिसत नाही. म्हणूनच या आघाडीच्या एका बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे ..
निवडणुकीत सातत्याने होणार्या काँग्रेसच्या पराभवाचे खापर वारंवार निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर फोडण्याचा बालिशपणा आता राहुल गांधींनी थांबवावा. त्याऐवजी काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांवर त्यांनी एवढीच ऊर्जा दवडली असती, तर आज आयोगाकडे बोट दाखवण्याची ..
बिहारमधील मतदार यादीच्या पुनरीक्षणात (एसआयआर) मतदारांकडून मागितलेल्या कागदपत्रांची संख्या ११ आहे, तर मतदार यादीच्या यापूर्वीच्या संक्षिप्त पुनरीक्षणात ७ कागदपत्रांचा विचार करण्यात आला होता. यावरून सध्याची एसआयआर प्रक्रिया मतदार-अनुकूल असल्याचे दिसून येते, असे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले आहे...
या श्लोकात आदि शंकराचार्य देवीच्या महालात मानसपूजेच्या माध्यमातून दीपार्चन पूजा अर्पण करत आहेत. आचार्य म्हणतात, हे गिरिसुते! (पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती!) तुझ्या दिव्य महालात असंख्य रत्नजडित स्तंभ आहेत. त्या रत्नसमूहांच्या कांतीमुळे संपूर्ण महाल झळाळून निघत आहे. त्या स्तंभांवर मौल्यवान दिवे लटकावलेले आहेत, जणू काही तेजोमय पुष्पहारच आणि ते रत्नांच्या तेजाला अधिकच देदीप्यमान करतात. सुवर्णमूर्ती असलेल्या अप्रतिम स्त्रिया, आपल्या हातात दिवे धरून उभ्या आहेत. त्या दिव्यांमध्ये गायीच्या तुपाचे पवित्र तेज ..
अमेरिकन हार्ट असोसिएशन’ने अलीकडेच अति-प्रक्रिया केलेल्या अन्नाविषयी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यात त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड’ अन्न म्हणजे, ज्यात कृत्रिम रंग-चव, जास्त साखर, मीठ आणि चरबीचा अतिरेक असतो, असे अन्न आरोग्यासाठी अतिधोकादायक असेच आहे. हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह, स्थूलत्व आणि अकाली मृत्यू यांची शयता या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे वाढत असल्याचेही असोसिएशनने त्यांच्या अहवालामध्ये म्हटले आहे. त्यामुळेच त्यांनी जगाला शय तितके नैसर्गिक आणि कमी प्रक्रिया केलेले अन्न ..
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ११ वर्षांच्या सत्ताकाळात काय बदल झाला, तर हिंदूंचा कायम दुस्वास करत, हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करण्यासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे हिंदूद्वेष्टे लोक मोदींच्या ११ वर्षांच्या काळात श्रद्धाळू हिंदू आहोत, असे म्हणू लागले आहेत, दाखवू लागले आहेत. यात जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बापाचा म्हणजे शरद पवार (ते शरद पवार यांना बापच मानतात) यांचा नंबर वरचा. ‘साल्यांनो! मी तुमच्या देवाचा बाप आहे’ म्हणणारे शरद पवार सार्वजनिकरित्या देवदेव करायला लागले आहेत, तर जितेंद्र आव्हाड तुळजाभवानी ..
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता होऊन स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरू झाला. आपल्या सर्वांसाठी हा गौरवशाली प्रवास आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानात मागील तीन वर्षे आपण सर्वांनीच अभिमानाने आणि आनंदाने सहभाग घेतला आहे, याची खात्री आहेच! तसाच यावर्षीसुद्धा घ्याल अशी अपेक्षा! अर्थात, यातही खोडा घालण्याचे काम विघ्नसंतोषी आणि ‘भारत तोडो’ मानसिकतेची मंडळी करत आहेतच. यानिमित्ताने आजच्या अखंड भारत संकल्प दिन-विभाजन विभीषिका दिनाचे औचित्य साधून असाच एक वेगळा विषय मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.....