दुपारी १ वाजेपर्यंत 'इतकं' मतदान! जाणून घ्या आकडेवारी सविस्तर...

07 May 2024 16:09:36
 
Voter
 
मुंबई : राज्यात आज दि. ७ मे २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ .५५ टक्के मतदान झाले आहे.
 
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
 
लातूर - ३२.७१ टक्के
 
सांगली - २९.६५ टक्के
 
बारामती - २७.५५ टक्के
 
हातकणंगले - ३६.१७ टक्के
 
कोल्हापूर - ३८.४२ टक्के
 
माढा - २६.६१ टक्के
 
उस्मानाबाद - ३०.५४ टक्के
 
रायगड - ३१.३४ टक्के
 
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१ टक्के
 
सातारा - ३२.७८ टक्के
 
सोलापूर - २९.३२ टक्के
 
 
 
Powered By Sangraha 9.0