मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर - ४७.८५ टक्के अकोला - ४४.४५ टक्के
अमरावती - ४५.१३ टक्के औरंगाबाद - ४७.०५टक्के
बीड - ४६.१५ टक्के
भंडारा - ५१.३२ टक्के
बुलढाणा -४७.४८ टक्के चंद्रपूर - ४९.८७ टक्के
धुळे - ४७.६२ टक्के गडचिरोली - ६२.९९ टक्के
गोंदिया -५३.८८ टक्के
हिंगोली - ४९.६४टक्के
जळगाव - ४०.६२ टक्के जालना - ५०.१४ टक्के
कोल्हापूर - ५४.०६ टक्के लातूर - ४८.३४ टक्के
मुंबई शहर - ३९.३४ टक्के
मुंबई उपनगर - ४०.८९ टक्के
नागपूर - ४४.४५ टक्के नांदेड - ४२.८७ टक्के
नंदुरबार - ५१.१६ टक्के नाशिक - ४६.८६ टक्के
उस्मानाबाद - ४५.८१ टक्के
पालघर - ४६.८२ टक्के
परभणी - ४८.८४ टक्के पुणे - ४१.७० टक्के
रायगड - ४८.१३ टक्के रत्नागिरी - ५०.०४टक्के
सांगली - ४८.३९ टक्के
सातारा - ४९.८२टक्के
सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के सोलापूर -४३.४९ टक्के
ठाणे - ३८.९४ टक्के वर्धा - ४९.६८ टक्के
वाशिम - ४३.६७ टक्के यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.