१९ ऑगस्ट २०२५
कॅमेऱ्याने विश्व टिपणारे फोटोग्राफर आपल्याला सगळीकडे दिसतात, परंतु त्यांच्या भावविश्वात सुरू असते एक आगळी वेगळी भ्रमंती. काळाच्या ओघात फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये काय बदल झाले ? आजच्या तारखेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास होत असताना, फोटोग्राफी ..
नेमकं काय आहे हे प्रकरण, एआयच्या मदतीनं पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या कशा आवळल्या, पोलिसांना ३६ तासांत हिट-अँड-रन प्रकरण उलगडण्यास एआयने कशी मदत केली?..
१८ ऑगस्ट २०२५
ट्रम्प-पुतिन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? झेलेन्स्कीसोबतच्या चर्चेत काय ठरलं? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
देशामध्ये काही डाव्या संघटनांनी जाणीवपूर्वक एक नेरेटिव स्थापित केलाय. तो म्हणजे स्वातंत्र्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चं काहीच योगदान नाही. डॉ. केशव बलिराम हेडगेवार त्या काळात काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. असहकार आंदोलन सुरू ..
चला फिरुया एसटीने भाग ५ : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
१६ ऑगस्ट २०२५
सीमेवर प्राणांची आहुती देत, देशाचे रक्षण करणारे आपले सैनिक. आपल्या कुटूंबापासून दूर राहून सण विसरुन सीमेचे रक्षण करतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या सैनिकांना कुटूंबाचे प्रेम, जिव्हाळा पोहोचवतो, तो कुणाल सुतावणे. नमस्ते ..
स्वातंत्र्यदिन विशेष : जागतिक आव्हानांपुढे भारत कसा उभा राहिला? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने एक नामी संधी दिलीये. या पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या म्हणजेच पात्र व्यासायिकांना २२५चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा गाळा आता या घेता येणार ..
२० ऑगस्ट २०२५
‘आम्ही म्हणजे मराठी, आम्ही म्हणजे महाराष्ट्र’ हा ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या भ्रमाचा भोपळा काल ‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत पुरता फुटला. पण, ज्या ‘बेस्ट’ला उबाठाच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराने अवकळा आली, आज त्याच ‘बेस्ट’च्या युनियन पतपेढीच्या निकालाने, तुम्ही ..
निवडणुकीतील चुकीच्या मतदान आकडेवारीची ‘सीएसडीएस’ने जाहीर कबुली देऊन माफीनामा सादर केला. पण, आता तिच आकडेवारी तावातावाने फेकत आरोपांची राळ उडवणार्या राहुल गांधींनीही देशाची जाहीर माफी मागावी. ‘राफेल’, ‘पेगासस’ आरोप प्रकरणातही तोंडघशी पडलेल्या राहुल ..
रघुजी राजे यांची तलवार ही केवळ ऐतिहासिक वस्तू नाही, तर ‘स्व’चा इतिहास सांगणारे एक जाज्वल्य प्रतीक आहे. पूर्वीच्या सरकारांनी अशी प्रतीके दडवून ठेवण्यात धन्यता मानली आणि ब्रिगेडी इतिहासकारांनी अशा प्रतिकांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त करण्याची रितच ..
बिहारमध्ये काँग्रेसची ‘मतदार हक्क यात्रा’ ही लोकशाही रक्षणासाठी नसून राजकीय ढोंगाचाच एक भाग आहे. निवडणूक आयोगावर दररोज करण्यात येणारे आरोप, ‘एसआयआर’ला होत असलेला विरोध आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना, राहुल गांधींनी पुन्हा ‘भारत जोडो’ ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी एरवी अनेक वादग्रस्त विषयांवर उघडपणे टीका-टिप्पणी करणे टाळतात. मात्र, कालच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात त्यांनी भावी योजना जाहीर करुन देशातील षड्यंत्रांवर वज्रप्रहार केला. आता देशांतर्गत आणि बाह्य घडामोडींमुळे भविष्यात उद्भवणार्या ..
१५ ऑगस्ट २०२५
गेल्या काही वर्षांत गिरगाव आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचा पुनर्विकास झाला खरा; पण त्यात राहणारा मराठी माणूस हा मुंबईबाहेर फेकला गेला. वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे मुख्य वैशिष्ट्य असे की, या पुनर्विकसित इमारतींमध्ये या चाळीत राहणारा मूळ ..
रा. स्व. संघाने शताब्दी वर्षानिमित्त ‘पंच परिवर्तना’ची संकल्पना समाजाच्या तळागाळात पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण यांसह नागरी कर्तव्यांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आणि नुकत्याच संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, या नागरी कर्तव्याचे समाजातील महत्त्व प्रत्येकाने समजून घेणे, ते इतरांना समजावून सांगणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच मानायला हवे...
स्वतः अंशतः अंध असूनही इतर अंध मुलांचे आयुष्य प्रकाशमान करणाऱ्या पोन्नलागर देवेंद्र यांच्याविषयी.....
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे सहा वर्षे झाले. सातव्या वर्षीही तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं. तिला रानात हाकून लावलं. पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती ..
श्रावण मासातील अनेक व्रतांपैकी एक म्हणजे जीवतीचे व्रत. शुक्रवारी जीवतीची पूजा प्रत्येक घरातील सुवासिनी त्यांच्या लेकरांच्या दीर्घायुष्यासाठी मोठ्या भक्तीने करतात. तसेच श्रावण मासाचा शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या! मुलांच्या उत्तम भविष्यासाठी पिठोरीची पूजा केली जाते. या दोन्ही दिवसांचे महत्त्व्च विशद करणारे श्रावणगाथेतील हे अंतिम कथापुष्प.....
हा श्लोक पंचदशी मंत्राच्या तिसऱ्या व अंतिम शक्तिकूटातील दुसऱ्या बीज (क - क) अक्षराने आरंभतो. हा मंत्रातील १३वा बीज मानला जातो. देवीस भव्य भोजन, तांबूल आणि कर्पूरयुक्त विडा अर्पण केल्यानंतर, साधक आता निरांजन अर्थात देवीची आरती ओवाळणे या अंतिम उपासनेला प्रारंभ करतो. निरांजन हा शब्द इतर कोणत्याही भाषेत सहज भाषांतर करता येणारा नाही. याचा सोपा अर्थ, पूजेच्या तबकात दीप प्रज्वलित करून देवीची आरती ओवाळणे असा होतो. आरती म्हणजे उपासनेचा समारोप; आरतीनंतर केवळ काही लघु उपचारच अवशिष्ट राहतात...