'स्वच्छ मुख अभियान' काळाची गरज; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे संपूर्ण भाषण

31 May 2023 10:52:19


सचिन तेंडुलकर-स्वच्छ मुख अभियान यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर हे अभियान काळाची गरज का आहे? आणि यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर हीच योग्य व्यक्ती कशी आहे? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले
Powered By Sangraha 9.0