१५ जुलै २०२५
The East India Company :भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची! Maha MTB..
KDMC 27 Village Video Series Part 8 – Gharivali | Janhavi Morye | Maha MTB..
डाव्यांच्या लिखाणाची पोलखोल करणाऱ्या इतिहासकार Meenakshi Jain कोण आहेत? | Rajya Sabha | MahaMTB..
C. Sadanandan Master यांची थक्क करणारी जीवनकहाणी | Kerala | Rajya Sabha..
छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश! मविआच्या आमदारांना दुःख? आ. राम कदम यांचा सवाल..
KDMC 27 Village Video Series Part 6 – Golavali | Janhavi Morye..
पाण्यासाठी भोपरवासियांची वणवण Maha MTB..
शिवकालीन दुर्गवैभवाचा सातासमुद्रापार डंका! | Maratha Military Landscapes | MahaMTB..
०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
१६ जुलै २०२५
“2030 सालापर्यंत भारतात ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ मार्फत 28 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे,” असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले असून, उच्च शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि धोरणात्मक पाठबळ यांमुळे भारत जागतिक कंपन्यांसाठीचे ..
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे ..
१३ जुलै २०२५
मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा! हा अधिकार केवळ देशाच्या नागरिकांचाच. मात्र, बिहारसारख्या राज्यात मतदारयाद्यांमध्ये घुसखोरांची नावे आढळून आल्याने खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘पडताळणी’ मोहिमेने ही गंभीर बाब उघड केली. ही प्रक्रिया म्हणजे ..
गेल्या दशकभरात भारत आशिया खंडामधील एक प्रमुख लष्करी आणि आर्थिक सत्ता म्हणून उदयास आला. भारताने राबविलेल्या ‘चीन+१’ धोरणामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारतासारखा विश्वासू पुरवठादार पुढे आला आहे. यामुळेच चीन भारताच्या प्रगतीचा अश्वमेध रोखण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करीत आहे. त्यासाठीच भारताने बहुस्तरीय रणनीतीचा अवलंब केला आहे. भारताच्या रणनीतीचा घेतलेला हा आढावा.....
विरोधी पक्षांस प्रत्युत्तर देण्यास मोदी सरकार सज्ज विशेष प्रतिनिधी आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या मॉन्सून अधिवेशनात सरकारविरुद्ध जोरदार हल्ले करण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. त्याचवेळी सरकारनेही विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी आपली रणनीती आखली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचि मध्यस्थीविषयीची विधाने, बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षण, आणि न्यायपालिकेशी संबंधित प्रकरणे यावरून पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत...
"मी फसवणूक केली असे कुणाला सांगितलेस तर तुला मंत्राने बकरी बनवेन,” अशी धमकी देणार्या मदारी मोहम्मद खान ऊर्फ खानबाबाला नुकतेच पोलिसांनी पकडले. दुसरीकडे बलरामपूरमध्ये १ हजार, ५०० मुलींचे धर्मांतरण करणार्या छांगूरबाबा पीरच्या भयंकर घटनेने अवघा देश हादरला. त्यानिमित्ताने पुण्यातील त्या घटनेचा धांडोळा घेणारा आणि पीरबाबा-बुवा यांच्या जाळ्यात नेमक्या हिंदू महिला का फसतात, याचा मागोवा घेणारा हा लेख.....
आपल्या लेखणीतून ज्वलंत सामाजिक वास्तव मांडणार्या प्रख्यात उर्दू लेखक, कथाकार सआदत हसन मंटोंच्या पदरी पाकिस्तानमध्ये उपेक्षाच आली. मात्र, मृत्यूनंतर ७० वर्षांनंतरही त्यांच्या लेखणीचे गारुड आजही कायम आहे.....
चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..