गंगा नदीच्या घाटावर नाव पालटून ४ जणांचा मृत्यू!

    22-May-2023
Total Views |
 
Ganga river ghat
 
 
मुंबई : गंगा नदीच्या घाटावर नाव पालटून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया येथे एक बोट दुर्घटना घडली आहे. ४० जणांना घेऊन जाणारी एका बोट पलटून अपघात झाला. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. बुडालेल्या इतर लोकांचे शोध घेण्याचे काम सुरू आहे. हे सर्व प्रवाशी दशक्रिया विधीसाठी आले होते.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.