मुंबई : कोकण किनारपट्टीला धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह ठाणे-पालघर या जिल्ह्यांनाही तडाखा दिला. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज असलेले हवाई दल.
मुंबईत वादळाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. मालाडमध्ये ठिकठिकाणी अशा घटनांमुळे रस्ते बंद झाले होते.
विरार स्थानकातील फलाटांवर छताचे पत्रे उडून गेले आहेत.
मुंबईच्या नरीमन पॅाईंटवर वादळामुळे उसळणाऱ्या लाटा-
तौक्ते चक्रीवादळात उसळणाऱ्या लाटा