मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील आरोपांची अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी १५ दिवसात सीबीआयनं पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टान दिला आहे. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. याची महिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.