सत्याग्रहाचा बुरखा पांघरून शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेल्या या तमाशाची सर्वोच्च न्यायालयाने केलेली कानउघडणी स्वागतार्हच! कारण, केवळ संख्याबळ आणि अर्थबळाच्या जोरावर गेल्या दहा महिन्यांपासून दिल्लीकरांना अशाप्रकारे महामार्ग अडवून वेठीस धरण्याचा हा सत्याग्रह नव्हे, तर सर्वस्वी मन:स्ताप देणारा दुराग्रहच!