मोदींच्या आक्रमकतेचे रहस्य!टपाल कार्यालयांमध्ये बँकिंगची सुविधा कुणाला मिळाली? प्रथमच एका घरी एक बँक खाते उघडले तरी फायदा कुणाचा झाला? थेट खात्यांमध्ये सामान्य गरीब माणसाला अनुदान आणि कर्जाची रक्कम पोहोचायला लागली आणि मधल्या दलालांचे शुक्लकाष्ठ संपले, तर याचा फायदा कुणाला ..
पाकिस्तानच्या क्रूरतेचे उत्तर काय असायला हवे?वर्दी अंगात घातल्यानंतर तो भारताच्या सार्वभौम प्रजासत्ताकाचा तेवढाच सशक्त प्रतिनिधी होतो, जसा तिरंगा झेंडा आहे, संविधान आहे आणि राष्ट्रपतींची गरिमा आहे. त्याहून अगदी तसूभरही कमी स्थान सैनिकाच्या सन्मानाला नाही...
चक्रवर्ती भगवाजनतेला हा विश्वास आहे की आमची राज्यभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकरूप आहे. आम्ही वहाबी सेक्युलर जमात नाही, आम्ही व्होट बँकेसाठी, मतांच्या राजकारणासाठी देशाचा सौदा करीत नाही...
मेजर कुणाल यांचे या देशाशी काय नाते आहे? भारत जायबंदी झाल्यावर ज्याला वेदना होत नाहीत आणि भारताने प्रगती केली तर त्याला आनंद होत नाही, असा हा आजचा विरोधी पक्ष आहे...
काश्मीरविषयी ठोस निर्णय घेण्याची वेळ एक रक्त, एक वंश, एक पूर्वज आणि एकच इतिहास असूनही काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या मागणीमागे काय कारणे आहेत, याकडे काश्मीर विषयावर चर्चा करताना नेहमीच दुर्लक्ष केले जाते. ..
वैचारिक अस्पृश्यतेची भिंत तोडली!भारताचे माजी राष्ट्रपती व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी आज, ७ जून रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर स्थित मुख्यालयातील कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी नागपुरात दाखल होत राजकीय आणि वैचारिक अस्पृश्यतेची भिंत तोडली आहे...
बंधनमुक्त करपर्वप्रत्येक नव्या गोष्टीबद्दल शंका-कुशंका, द्विधा मन:स्थिती, संशय उत्पन्न होतच असतो. विमुद्रीकरणाविषयी देखील असेच म्हणण्यात येत होते. जनतेने ते संपूर्ण मनापासून स्वीकारले. ..
डोनाल्ड ट्रम्प आणि संस्कृतीचा संघर्षभारताबाहेर इस्लामी आणि ख्रिश्चॅनिटी एक दुसर्यासमोर उभे ठाकतात, पण भारतात मात्र या शक्ती हिंदूंविरुद्ध एकवटल्या आहेत, ही मोठीच विडंबना आहे...
२६/११ चे कटुसत्य!जो देश आपल्या शहीदांचे, वीरपरुषांचे स्मरण करीत नाही, आपल्या सेनादलाचा अभिमान बाळगत नाही, त्यांना योग्य तो मानसन्मान व सुविधा देत नाही त्या देशाला कुठलेही भवितव्य नसते, हे २६/११ च्या हल्ल्याने पूर्णपणे सिद्ध केले आहे. देशातील जनतेला पाणी, रस्ते, ..
दलितांशिवाय हिंदू जागृती कशी?उत्तराखंडपासून तामिळनाडूपर्यंत हिंदू समाजाचे अविभाज्य अंग असलेल्या अनुसूचित जातींवर अत्याचार आणि काही ठिकाणी दलितवर्गाकडून इस्लाम स्वीकारण्याच्या धमकीचे वृत्त, हिंदू संघटनांना आश्चर्यचकित व सावध करणारे ठरायला हवे होते. खंडित भारताला मिळालेल्या ..