स्वच्छ चारित्र्याचे नेतृत्व, पारदर्शक कारभार आणि विकास कामांच्या बळावर भाजपने राज्यातील दहा पैकी आठ महापालिकांत सत्ता काबीज केली आहे. त्यातही आश्चर्याने बोटे तोंडात घालावीत असे घवघवीत यश देणारे विजय म्हणजे मुंबई, पुणे आणि पिंपरी- चिंचवडचे यश. राष्ट्रवादी ..