याद, नीरज यांची...‘आपली माणसं’ याची आपली व्याख्या फारच संकुचित अशीच असते. त्या व्याख्येत बसवून जात, धर्म, शेजार, रक्तनाते, गोतावळा, गाव, मग मोहल्ला अन् मग गल्ली... असे काहीही नीरज यांच्याबाबत बसत नाही. गेल्या 19 जुलैला ते गेले. तसा त्यांचा नि माझा संबंध ..
सुमितला राग येऊच नये का?असाच आणखी एक किस्सा त्याने सांगितला- ‘‘नाशिकमध्येच ‘एक शून्य तीन’ नावाच्या नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि एका प्रेक्षकाचा फोन वाजला. तो फोनवर बोलू लागला. मी प्रयोग थांबवून त्या व्यक्तीकडे बघितलं तर त्याने हाताच्या इशार्याने, ‘तुमचं चालू द्या,’ असं ..
शहरांना असतात का ऋतु?या शहराला त्याचे पाळण्यातले नाव नसते आणि ज्या शहराला पाळण्यातले नाव नसते, तिथे ऋतू येत नाहीत. ऋतूंना तिथे जाताच येत नाही. मग हे विनाऋतूंचे शहर ऋतूवेगळे होते. या ऋतूवेगळ्या शहरात उन्हाळा येत नाही, ऊन येते. हिवाळा येत नाही, थंडी येते. पावसाळा येत ..
सहज विस्मरण झालेल्या कस्तुरबांची आठवण...महान पुरुषांची पत्नी ही हिमालयाची सावली, वटवृक्षाची छाया वगैरे म्हणून दांभिक आदर दाखविला जातो. ती सावलीच का? तिला स्वत:चे असे अस्तित्व असतेच. ती कर्ती आणि करवितीही असते... तरीही बा या बिच्चार्या अजीबातच नव्हत्या. तसे त्यांना अनेकवार म्हणण्यात आले. ..
तरुणाईचा कौल निर्णायक ठरणार...! सतराव्या लोकसभेसाठी उद्या- गुरुवारी- पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभर निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे घोषित झाले आहेत. गेली पाच वर्षे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआचे सरकार ..
पुलंचे सादर होणे...पुलंचे यश हे की, ते त्यांच्या पुस्तकांच्या, लेखनाच्याही आधी त्यांच्या रसिकांपर्यंत पोहोचत असत. कारण ते परफॉर्मर होते. त्यांना हे त्यांचे सादर असणे सहर्ष मान्य होते. कुठल्याही सृजनाची आपली एक कलात्मक भाषा असते...
यवतमाळच्या स्वामिनींचा दारूबंदीचा लढा...गाडगेबाबा समूहाशी संवादी होतात. ‘‘आया-बहिनीय होऽऽ पती हा देवच असते, असते का नाही?’’ बायका एका सुरात ‘‘होऽऽ’’ असे म्हणतात. मग गाडगेबाबा विचारतात, ‘‘त्याची आपन पूजा केली पाह्यजे... पन जसा देव तसी पूजा. तो दारू पेत असीन त त्याची खेटरानं पूजा करा...’’ ..
राईट टू डिस्कनेक्ट... अगदी उत्तररात्री दोन- अडीच वाजताही कुणी तुम्हाला मेसेज किंवा फोन करून, मेल पाठवून काही सूचित करू शकतो, काम सांगू शकतो किंवा तसली आठवण करून देऊ शकतो. संवाद आणि माहितीच्या महाजालाच्या साधनांच्या गतिमानतेमुळे कौटुंबिक आयुष्य आणि कामकाजाचे ठिकाण- कार्यालय ..
शेती, माती, गावगाडा बदलताना...‘‘शेतकर्यांनी नवे स्वीकारावे ना,’’ असे एकदा नितीन गडकरी बोलताना म्हणाले होते. गाव, शेती यांच्या जुन्या संस्कृतीशी घट्ट नाते सांगणार्या मनाला ते तेव्हा कसंसंच वाटलं होतं; पण आताचे अॅग्रो व्हिजन पाहताना हे जाणवलं की ती संस्कृती होती, पण आताचीही एक ..
स्टॅन ली नामक 95 वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू!स्टॅन ली काल गेला. नेमका भारतात बालकदिन साजरा होत असताना त्याचे जाणे हा दुर्दैवी योगायोग. त्याच्या देशात या बालकदिनाचा तसा काही संबंध नाही, मात्र समस्त जगातल्या बालकांशी या बालकाचा कायमचा संबंध आहे आणि आता पार्थिव दृष्टीने जाण्याने तो अधिकच दृढ ..
कहाण्या सार्याच तिच्या दिवसांच्या... हे दिवसच तिचे असतात. तिला तुम्ही जे जे द्याल ते ते ती सव्याज परत करते. आपल्या लेकरांवर ती संपन्नतेचा हिरवा पदर धरते. कुठल्याही पाखराची चोच रिकामी राहू नये, ही तिची तळमळ असते. या दिवसात मग बुजगावणही हळवं होतं. आपल्या मडक्याच्या डोक्यावर पाखरांना ..
उत्तरप्रदेशातले ‘राशोमान’राशोमानची कथा थोडक्यात अशी- जंगलातून एक सैनिक त्याच्या बायकोसोबत जात असतो. आता सैनिक आहे म्हणजे तो तरुण आहे, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही अन् त्याची बायकोही तरुणच असणार! त्यांना वाटेत एक दरोडेखोर अडवितो. तो सैनिकाला गोळी घालून ठार करतो आणि त्याच्या ..
राजकारणाची नजर आणि नजरेतलं राजकारणआयुष्यातल्या अपयशाचे कारण आपल्याला चलाखी हे कौशल्य आत्मसातच करता आले नाही, असेच चिंतन असते. वि. स. खांडेकर म्हणाले होते, राजकारणात कपटालाच कौशल्य म्हणतात. आता त्यांचा काळ हा नेहरू- इंदिरा गांधी यांचा होता म्हणून त्यांनी ते राजकारण पाहूनच हे विधान ..
पाऊस आणि रंगसोहळा... रंगार्तता लपविता येत नाही, हे जमिनीला माहीत नसतं. माहीत असण्यासाठी रंगांची सवय असावी लागते. रंगांचं वेड असणं वेगळं आणि थेंबांच्या कुंचल्यावर अलगद रंग तोलून ते नेमकेपणाने पसरविणं वेगळं. एखादीही छटा चुकली तर बेरंग व्हायचा. म्हणून मग जमीन अशी रंगबावरी ..
नव्या श्रावणबाळांची गोष्ट...भारतासारख्या कुटुंबवत्सल देशात कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून प्रयत्न करावे लागत आहेत. त्यासाठी सामाजिक प्रबोधन आणि समुपदेशानाची मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. घरच्यांशी संवाद साधा, हेही सांगण्याची वेळ यावी इतका संवाद संपत यावा का? श्रावणबाळाच्या ..
संमेलनाध्यक्षांची निवड, नियुक्ती आणि सुयश...अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाद जोशी... माफ करा, श्रीपाद भालचंद्र जोशी हे, त्यांच्या हातात या पदाची सूत्रे आल्यापासूनच काहीतरी दणकेबाज परिवर्तन करण्याच्या भावावस्थेत होते. एकतर सुरुवातीलाच त्यांनी संमेलन अगदी साधेपणाने व्हावे, ..
आम्ही कोण म्हणोनी काय पुसता...परवा अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा भारतीय सहकारी यांच्या डायर्या साडपल्याची बातमी होती. त्यात त्यांनी भारतीय लोकांबद्दल फार चांगले शेरे मारलेले नाहीत. त्यांनी भारतीय लोकांना चक्क मूर्खच म्हटले. अर्थात गुरू रवींद्रनाथ टागोर यांचा अपवाद केला. त्यांना ..
राजकारणात प्राण ओतला...राजकारण म्हटले की पांढरपेशी माणसं नाक मुरडतात. आपल्या आयुष्यात ते शिंतोडे नकोतच, असे म्हणतात. राजकारण्यांपेक्षाही जास्त राजकारण जे स्वत:ला सामान्य (लघु अर्थाने नव्हे, नॉर्मल या अर्थाने) म्हणवून घेतात, तेच करतात. कुटुंबापासून संस्थांपर्यंत राजकारण ..
काऊिंचग : नैसर्गिक मोहाची विकृतीमोह हादेखील नैसर्गिकच भाव आहे. खूप साहजिक आहे. सार्यांनाच मोह होत असतो. त्यातूनच भ्रष्टाचार आणि अनाचार जन्माला येतो. लाच म्हणून पैसा देण्याची कुणाचीच इच्छा नसते पण तरीही तो अगदी सहज आनंदाने देतो आहे, असेच दर्शवित असतो. कारण त्याला कापले कार्य साध्य ..
निषेधाच्या मेणबत्त्यांनी काही अंधार दूर होणार नाही...एक काटेरी अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्या मागे एक असुरक्षिततेची भावनाही आहे. अत्याचार झालेल्या मुलींबद्दलचा कळवळा आहे; पण दुसर्याचा उंबरा अपवित्र करणारा हा विकार थांबविण्याचा माझ्याकडे काहीच मार्ग नाही, त्यापासून आपले घर कसे सुरक्षित ठेवायचे, हा ..
प्रमोद कांबळेच्या स्टुडिओचे काय झालेअशीच एक जिव्हारी लागलेली आग म्हणजे अहमदनगरचे चित्रकार, शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला लागलेली आग. कलावंतांची निर्मिती त्याची वैयक्तिक असली, तरीही त्यावर सकल समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक धारणा उभ्या झालेल्या असतात. संस्कृती ही कलेतूनच ..
पंछी चुपचाप नही मरा हैं, पत्थर बेदाग नही बचा हैं...आम्ही या देशाचे नागरिक आहोत म्हणजे नेमके काय आहोत, हा सवाल कधीकधी पडतो ते मग अस्वस्थ होतात आणि त्याचे यथार्थ उत्तर शोधण्याची पहिली पायरी असते. ती पायरी गाठली की, लगेच प्रगती होते आपली नागरिक म्हणून असे नाही. ते उत्तर स्वीकारावे लागते. नुसतेच स्वीकारूनही ..
आम्ही सुसंस्कृत असतो म्हणजे काय...?श्रीदेवीच्या जाण्याने अनेक प्रश्न नव्याने उभे झाले आहेत. माध्यमांनी अन् त्यातही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी जे काय केले, त्याबद्दल खंतही व्यक्त करणे हादेखील भाबडेपणा झाला. प्रगल्भ, समंजसपणे ते कधी वागले आहेत? संसदेवरचा हल्ला असो, की मग मुंबईवरचा ..
संपत्ती निर्मितीचे अध्यात्म आणि विज्ञानसध्याचा काळ कुठला? म्हणजे चार पुरुषार्थ सांगण्यात आले आहेत. एक एक काळ एका पुरुषार्थाचा असतो. त्या काळाच्या उन्नती आणि गतीसाठी त्या पुरुषार्थाची गरज असते. सध्याचा काळ हा अर्थ या पुरुषार्थाचा आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो बलदंड, प्रभावी पुरुष समजला ..
मातृभाषेसाठी माय अन् बापही काय करताहेत?आमच्या घरात मराठी वर्तमानपत्रे आणि पुस्तकांनाही स्थान नाही. इंग्रजी शाळेत शिकलेल्या पालकांचीच आजची पिढी आहे. त्यांनाच नीट मराठी बोलता येत नाही. मराठी घरात जी काय मराठी बोलली जाते तीही निखालस मराठी नाही. तिचा पुरता बोजवारा वाजविला आहे. अनेक शब्द, ..
माणसांचे पर्यावरण आणि पर्यावरणातला माणूस!आता पर्यावरण म्हटलं की, लोकांना केवळ झाडं, वेली, पाणी, नद्या, नाले, जमीन, माती असेच काही वाटते. कुणाला आभाळ म्हणजे पर्यावरण वाटते. पर्यावरणात माणूस माणसालाच काऊंट नाही करत. तो स्वत:ला पर्यावरणापासून वेगळे करतो अन् गंमत म्हणजे तरीही तो पर्यावरणाचे ..
इंग्लंडमधील हवामान आणिबाणी आणि भरतवनचा लढा...ऋतूंचे चक्र बदलते आहे. इकडे प्रचंड उष्णता आहे, तर आसामात पूरस्थिती आहे. वादळाचा तडाखा बसला आहे. हे असेच सुरू राहिले तर सारेच जलार्पण होईल. शेती पिकणारच नाही. जगबुडी नावाचा प्रकार जो आपण ऐकत आलो आहोत तो प्रत्यक्षात आपल्यालाच बघावा लागणार आहे...
आपलं ठेवा सध्या झाकून!कुही ते टाकळी हा केवळ सहा किलोमीटरचा पॅच... टाकळीत नव्वद मते. मग कोण काळजी करणार त्याची? नितीन गडकरींच्या कानावर ही गोष्ट सहज टाकली. खरेतर तो त्यांचा मतदारसंघ नाही, त्यामुळे पटकन् काम करता येण्यासारखे नव्हते. बघतो म्हणाले अन् सहा महिन्यांत त्या ..
कोण म्येलं आपलं? पुण्याच्या यशवंतराव चव्हाण रंगमंदिरात नाटकाचा सेट लावत असताना लोखंडी विंग अंगावर पडून विजय महाडिक नावाच्या एका रंगकर्मीचा (कर्मचारीही होते ते) बळी गेला. त्याची फारशी दखल कुणी घेतली नाही. मराठी वर्तमानपत्रांत एका रकान्याची बातमी आली...
डेबुजी ते गाडगेबाबा... हा माणूस बाह्य वेशाने बावळा वाटत असला तरीही अंतरी नाना कळा असलेला आहे, हे आचार्य अत्रेंसारख्यांना सांगण्याची गरज नव्हती. प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबांच्या कार्याची दखल घेतली. त्यावर लेखन केले आणि मग तिकडचा शिक्का लागल्यावर आम्हीही त्यांना ‘आमचा’ ..
त्यांच्या जगण्यातले काही प्रश्न...एकवीस-बाविसाव्या वर्षी एकट्या पडल्या असताना त्यांच्या पदरी एक किंवा दोन लेकरं आहेत. या भगिनींच्या भावना याच की, आम्ही कास्तकारांची पुढची पिढी वाढवीत आहोत. आजा कर्जात गेला, बाप व्याजात मेला अन् ही कोवळी पिढीही अशीच करपली तर शेतीत राबणारे अन् मातीशी ..
‘‘दिल की तसल्ली के लिए गुड की जलेबी...’’मराठी लेखकांना प्रसिद्धीचे तेजोवलय बहुदा नसतेच. आता पुल, वपु, गदिमा, शांताबाई, भट, अत्रे, पाडगावकर यांना हे वलय होते. म्हणजे त्यांची ओळख ‘हे सुप्रसिद्ध लेखक बरं का...’ अशी करून दिली तर समोरचा पहिल्यांदाच ऐकतो आहे, असा चेहरा त्या काळात करत नव्हता...
एक आशा मावळताना...एक ‘आशा’ संपली. शेतकर्यांच्या मुलींनी आत्महत्या केल्याची काही उदाहरणे आहेत. महिला मात्र आत्महत्या करत नाहीत, असाच अनुभव होता. ही सुरुवात म्हणायची का? पतीने आत्महत्या केल्यावर शेतकर्यांच्या या विधवा कशा जगतात, याकडे कुणाचेही लक्ष नसते. काही समाजसेवी ..
साय पांघरून दूध जाई झोपी...जगून झालेला भूतकाळ रस्त्यांवरच्या हमखास खड्यांसारखा कधीकधी वाटेत आडवा येतो आणि मग आम्हाला दचके बसतात. भुलाबाईच्या गाण्यात किती वाङ्मयीन श्रीमंती होती, त्यातले अव्यक्ताच्या अवकाशात व्यक्त झालेले खूपकाही आम्हाला कसे कळले, याचे दाखले समीक्षकी थाटात ..
स्वत:लाच विचारा, ‘‘श्रीमान तुम्हीसुद्धा...?’’ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकल हेनेन यांनी या मोहिमेची संभावना ‘वीच हंट’- महिलांकडून फसविले जाणे, अशी केली आहे. ही भावना केवळ पुरुषांचीच आहे, असे नाही. फ्रेंच अभिनेत्री कॅथरीन डेनेवो, जर्मन अभिनेत्री इनग्रीड कॅचेन यांनीही या मोहिमेवर टीका केली ..
‘स्पॉटलाईट’ केरळच्या जोगिणींच्या शोषणावरही! एकतर ही स्टोरी काही माध्यमांनी बाहेर काढली नाही. त्या जोगिणीने तक्रार केल्यावर त्याची दखल माध्यमांनीही तत्काळ घेतली नाही. समाजमाध्यमांवर हे प्रकरण सर्वदूर पसरले आणि आटोक्याच्या बाहेर गेल्यावर माध्यमांनी त्याची दखल घेतली. तीही केवळ या एकाच प्रकरणाच्या ..
गुरू, गुरुजी, शिक्षक, मास्तर...एक मात्र नक्की की, शिक्षकांचा गुरू होण्याचा प्रवास अगदी सहज सुरू होऊ शकतो. ते त्या वाटेवर असतात तसं गुरू आणि आई या व्यक्ती नाहीतच. त्या समष्टी आहेत. त्या कुठेही आणि कशाही, कुणाच्याही रूपात प्रकट होऊ शकतात. गोठ्यातच बाळंत झाल्यावर पान्हाही फुटत नसताना ..
याद अगर वो आए, बजने लगे तनहाई...त्या काळात देव आनंद यांचा ‘प्रेमपुजारी’ या चित्रपटाचे काम सुरू होते. सचिनदांना त्याच्यासाठी काही अनवट अशी गाणी हवी होती. रंगिला या शब्दापासून सुरू होणारे गाणे हवे होते. नीरज यांनी तिथेच त्यांच्या कार्यालयात बसूनच हे गाणे लिहून दिले- ‘रंगिला रे... ..
मानवी नैसर्गिक प्रेरणा आणि नैतिकता!हे खरेच आहे की, एखादी गोष्ट करायची नाही म्हटल्यावर हमखास ती करण्याची इच्छा निर्माण होते. त्यातही ‘आम्ही विशेष’ प्रवृत्तीमुळे सामान्यांसाठी जे कायदे असतात ते आपल्याला लागू होत नाहीत, असे मानून चालणारा एक वर्ग समाजात असतोच. आजकाल तर या ‘आम्ही खास’ ..
वापरा आणि फेका : एक कचकड्याची संस्कृतीप्लॅस्टिक हा ज्यांच्या धंद्याचा, कमाईचा विषय आहे, अशांची आर्थिक गणिते पुन्हा एकदा नव्याने मांडण्यासाठी ते तोंड उघडतील आणि मग प्लॅस्टिकबंदी उठेल असे नाही मात्र, तिच्या अंमलबजावणीकडे कानाडोळा केला जाईल, अशी स्पष्ट धारणा सामान्यांची आहे. अर्थात आजवरच्या ..
अंदाज पावसाचा वाटे खरा असावा...आताचा पाऊस हा सामान्य नाही. त्यावर अनेक गोष्टींचा अधिभार आहे. त्यात माणसाच्या अनैसर्गिक जीवनशैलीचा प्रभाव तर खूप मोठा आहे. आपण निसर्गाच्या अगदी विरुद्ध वागायचे ठरवूनच टाकले आहे. आपले निसर्गाशी युद्धच आहे, असे समजून सतत त्यात विजयी होण्यासाठी आपण ..
ही हिंस्रता येतेय् कुठून?कधी बायकोने, ऑफिसमधून आल्यावर गरम पोळ्या करून वाढल्या नाही म्हणून तिचे केसच कापून टाकले नवर्याने, हे वाचण्यात येते. जन्मदाता बापच आपल्या तान्ह्या लेकराला अमानुष मारहाण करतो आहे, असे व्हिडीओदेखील व्हॉटस्अॅपवर आपल्याला नको असताना येतात अन् आपल्याला ..
अक्षरस्नेह जपणारी सोयरी पुस्तके... वाचनसंस्कृती लोप पावली म्हणून सुतक पाळणार्यांनी त्यांच्या आयुष्यात क्रमिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किती पुस्तके वाचलेली असतात? काही काळ आधी किमान दिवाणखाना सजविण्यासाठी आणि आपली अभिजात आवड दाखविण्यासाठी पुस्तकांच्या रॅक्स असायच्या घरात. आता नव्या ..
चिमणीच्या दाताने वाटून खाल्लेल्या कैर्यांची गोष्ट...कैर्यांचे मग आंबे होतात. पाडाला पिकलेले आंबे अन् पोपटाने चोच मारलेले आंबे खूपच गोड असतात, हे ऐकले होते अन् ते खरे असल्याचा अनुभवही घेता आला. एकच कैरी असेल अन् चार मित्र असतील तर चिमणीच्या दाताने, म्हणजे कापडात गुंडाळून मग तिचा दाताने लचका तोडून ..
एकान्त गमावलेली माणसं...सध्या खासगीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आधी, आधारच्या निमित्ताने वैयक्तिक माहिती गुप्त राहात नाही, ती सार्वजनिकच होत नाही तर तिचा गैरवापरदेखील होण्याची शक्यता आहे, अशी अवस्थता पसरली आहे...
आम्ही कुठल्या भाषेचे?प्रश्न थोडा वेगळा आहे. अनेक बाबतीत प्रश्न पडतच असतो, आमची यत्ता कोंची? भाषेच्या संदर्भातही तो पडतोच. आमची भाषा नेमकी कुठली? लिपी वेगळ्या आणि भाषा वेगळी. प्रशासकीय आणि शैक्षणिक अवकाशातही अनेक रकाने भरावे लागतात. त्यात मग ‘मी कोण?’ या प्रश्नाची ठेवणीतली ..
खरेच का आम्ही राहिलो मराठी...?परवा मराठी भाषा दिन साजरा झाला. आता समाजमाध्यमांवर त्या दिवशी दणक्यात हा दिवस साजरा करण्यात आला. ‘डे असो की मग ‘दिन’असो, त्या त्या दिवशी त्याच्या प्रयोजनाची दिवाळी साजरी केली जाते. मराठी भाषा दिनाला मराठी प्रेम उफाळून आले होते. त्यात काही गैर नाही; ..
प्रेम म्हणजे नक्की काय असतं?आयुष्य इतकं धकाधकीचं आणि त्यामुळे तांत्रिक झालं आहे, की मग प्रेमाचा म्हणून एक दिवस काढावा लागतो. तो दिवस तसा पाळावा लागतो. ..