‘द वायर’ची पीत पत्रकारिता!देशभक्तांची अशी इच्छा आहे की, या खटल्यात ‘द वायर’च्या या मंडळींना शिक्षा व्हावी आणि त्यांना 100 कोटी रुपये भरावे लागावे. कारण, ही विषवल्ली मुळातून उखडून फेकणे गरजेचे आहे. असे घडले तर भारतीय समाजात बलवती होऊ घातलेली पीत पत्रकारितादेखील नष्ट होणे ..
जय श्रीराम!किमान अयोध्या, मथुरा आणि काशी हे तीन अत्यंत पवित्र तीर्थस्थाने हिंदूंच्या स्वाधीन करून, जर मुसलमानांनी गतकृत्याबद्दल त्यांची माफी मागितली, तर आज जे ‘जय श्रीराम’सारखे नारे धारदार अस्त्र बनत चालले आहेत, त्याला आळा बसेल आणि त्याचा सार्वजनिक उद्घोष ..
जम्मू-काश्मिरातील मतदारसंघांची पुनर्रचनाकाश्मीर खोर्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या, जम्मूतील मतदारसंघातील मतदारांच्या संख्येपेक्षा बरीच कमी आहे. त्यामुळे जर नवे मतदारसंघ तयार करायचे असतील, तर काश्मीरमधील मतदारसंघातील सरासरी मतदारसंख्येच्या आधारावर मतदारसंघ तयार करावे लागतील ..
पराजयाचा आनंद...शेकडो वर्षांच्या दडपशाहीने, अत्याचाराने, मती भ्रष्ट करण्याच्या सतत प्रयत्नानेदेखील भारतीय समाजाची अध्यात्माधारित मानसिकता बदलविण्यात या मंडळींना फार यश आले नाही. ती प्रकट झाली नसेल, पण भारतीयांच्या आतल्या आत धुमसत होती. भारतीय जनतेने, या अशा भारतविरोधी ..
पेराल तेच उगवणार!भारतातील सर्व संवैधानिक संस्थांमध्ये ‘दरबारी’ माणसे नियुक्त करण्याची प्रथा कॉंग्रेसने सुरू केली होती, त्याची फळे आज ना उद्या भारताला भोगावीच लागणार आहेत. भारताचे हे भोग इतक्या लवकर संपतील अशी शक्यता नाही. कारण, हे दरबारी अजूनही बर्याच संस्थांमध्ये ..
बांदिवडेकर आणि साध्वी प्रज्ञाज्या करकरेंनी साध्वी प्रज्ञासिंह यांना अमानुष मारहाण केली, तिला लुळीपांगळी करून टाकली आणि तरीही तिच्याविरुद्ध एक आरोपही गोळा करता आला नाही, त्या करकरेंबद्दल जर ती साध्वी तळतळाटापोटी काही बोलत असेल तर सर्व सेक्युलरांनी तिच्यावर इतके तुटून पडावे? ..
संपर्कातून चमत्कार!संपर्काच्या शक्तीवर संघाचा अत्यंत भरवसा आहे. सतत नित्य संपर्क ठेवल्यावर समोरच्या व्यक्तीमध्ये असणारे संघविषयक गैरसमज नष्ट होतात, तो संघानुकूल होतो. इतकेच नव्हे, तर संघासाठी तन-मन-धन समर्पित करण्यासही तयार होतो. असे शेकडो नाही, तर करोडो अनुभव संघाजवळ ..
जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या हैं...पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी दयनीय करायची की, त्याला अंततोगत्वा भारताकडे हात पसरायची पाळी यावी. मग तुम्ही त्याला ऐटीत सांगू शकाल की, बाबा रे! आधी मसूद, हाफिझ, दाऊद दे. मग जे वाटेल ते माग. ही दानत दाखविण्याआधी आम्हाला आमची ताकद वाढवावी लागेल. ती ..
‘युद्ध नको’ची कबुतरे! पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या भूमीतील जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद प्रशिक्षण केंद्राला उद्ध्वस्त केले. खरेतर, पाकिस्तानने भारताचे आभारच मानायला हवे. पाकिस्तानच्या भूमीत दहशतवादाला थारा देणार नाही, असे वचन या देशाने ..
तमसो मा ज्योतिर्गमय।आंबेडकरवादी विनायक शाह यांचे, केंद्रीय विद्यालयातील संस्कृत प्रार्थनेविरुद्धचे प्रतिपादन तर्कशुद्ध आणि संविधानाला अनुसरून आहे, यात शंका नाही. त्यांचा प्रार्थना या संकल्पनेलाच विरोध असल्यामुळे, ही प्रार्थना किती सेक्युलर आहे वगैरे युक्तिवादाला काहीही ..
नागरिकता दुरुस्ती विधेयकनागरिकता दुरुस्ती विधेयकावरून सध्या ईशान्य भारतात आणि विशेषत: आसाममध्ये आंदोलन सुरू आहे. आसाम आंदोलनात शहीद झालेल्या काही कुटुंबीयांनी, त्यांना भाजपा सरकारने दिलेले स्मृतिचिन्ह शासनाला परत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु, हे सर्व प्रकरण समजून ..
‘मुद्रा’चे अद्भुत यश!साडेसहा कोटी उद्योजक असलेल्या या क्षेत्राला भांडवल आणि इतर सोयीसुविधांपासून आजपर्यंत वंचित ठेवण्यात आले होते. नरेंद्र मोदी मात्र या क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मोठमोठ्या अर्थतज्ज्ञांनी टीका केली, रिझर्व्ह बँकेने मदतीचा हात काढून घेतला, ..
शबरीमलैत घडलेले पाप!आपली संस्कृती टिकवून ठेवून, परंपरा सांभाळून ठेवून, प्रगतीही करून घ्यायची कला जगातल्या प्रत्येक प्रजेला अवगत नाही. ही कला फक्त हिंदू आणि जपानी लोकांकडे आहे. एकविसाव्या शतकात आपण जगातलं सर्वात प्रगत राष्ट्र असावं आणि आपल्या परंपराही आपल्या बरोबरच ..
हारजितची कारणे...मध्यप्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात शेतकर्यांचे आंदोलन झाले. त्यात सहा शेतकरी मरण पावले होते. साहजिकच तिथले वातावरण भाजपाच्या विरुद्ध तापलेले असणार. परंतु, या मंदसौर लोकसभा मतदारसंघातील आठपैकी सात जागी भाजपा व एक जागी कॉंग्रेसचा विजय झाला आहे. खरेतर, ..
भारतीय प्रजेचे तंत्र...जगातील एकतरी प्रजा अशी आहे, की जे काही नवं येईल, ते डोळे मिटून स्वीकारत नाही. सुरवातीला विरोध करेल, मग पारखून बघेल, विचारपूर्वक समजून घेईल आणि मग स्वीकारण्यायोग्य वाटलं, तर आवडीनं स्वीकारेल. इथल्या प्रजेच्या या गुणानं मला नतमस्तक करून विचारात टाकलं ..
सिंधुताई आणि ‘मी टू’स्त्री-पुरुष समानता, मुक्त जीवन इत्यादी पाश्चात्त्य संकल्पनांना विकृत रूपात भारतात रुजविणे सुरू झाले, तेव्हाच या विचारांची केव्हा ना केव्हा चांगलीच फजिती होणार, हे निश्चित होते. ती वेळ आता आली आहे का? मी कशीही वागेन, समाजाने ते सहन केले पाहिजे, ..
‘भारत तोडो’ला संविधानाचे बळ!संविधानात उद्घोषित समानतेचा अर्थ, कारखान्यातून बाहेर पडणार्या दोन वस्तूंमध्ये जशी तंतोतंत समानता असते, तसा स्त्री-पुरुषांच्या बाबतीत लावणे, हे बुद्धीचे, त्यातल्या त्यात भारतीय बुद्धीचे निश्चितच लक्षण नाही. सर्वोच्च न्यायालयाला सर्व बाबतीत समानतेचा ..
संघाचा पराभव संघाची आजची स्थिती पाहू जाता, संघाला आणखी काही मिळवायचे आहे, असे काही उरलेलेच नाही. आत्मतृप्तीचा आनंद घेत, संघ सुखनैव जीवनक्रमण करत राहू शकतो. परंतु, तो तसे करू इच्छित नाही किंवा तसे तो करू शकत नाही. कारण तो कर्मयोगी आहे आणि कर्मयोग्याने लोकसंग्रह ..
एका अर्णवची कहाणी...अर्णवसारखे भारतातील सर्वात हुशार विद्यार्थी, या नक्षली विचारसरणीच्या संपर्कात येऊन ती स्वीकारत आहेत. अत्यंत तल्लख बुद्धीचा मेंदू अतिशय धोकादायक बनत चालला आहे. या अफलातून मेंदूंमुळेच नक्षल चळवळ अजूनही तग धरून आहे. याच कडव्या डाव्या विचारसरणीमुळे ..
नेपाळी ख्रिश्चनांना हवे हिंदू राष्ट्र!केवळ तीन गोष्टी नेपाळला त्याची ओळख प्रदान करतात : शाह राजघराणे, नेपाळी सेना आणि हिंदुत्व. जर आम्हाला हा देश वाचवायचा असेल आणि नेपाळमध्ये भावी पिढ्या नेपाळी म्हणून वाचवायच्या असतील, तर आम्हाला राजेशाही पुनर्स्थापित करावीच लागेल आणि सेक्युलॅरिझम्चा ..
द्रविड राजकारणाच्या अंताचा प्रारंभ...द्रविड राजकारणाने तामिळनाडूचे प्रचंड नुकसान केले आहे. म्हणून द्रविड राजकारण संपणे, काळाची गरज आहे. ते सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणावर सहा दशके प्रभाव पाडणारे एक राजकारणी म्हणून करुणानिधी यांचे निधन पोकळी निर्माण करणारे ..
इंदिरा गांधी विरुद्ध नरेंद्र मोदीनरेंद्र मोदींनी प्रयत्नपूर्वक स्वत:ला प्रामाणिक ठेवले आहे. परंतु, इंदिरा गांधींनी भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळवून दिली होती. इंदिरा गांधींनी घराणेशाहीची आधारशिला ठेवली, तर मोदींना कुटुंबच नाही. राक्षसी बहुमताचा वापर करून इंदिरा गांधींनी संविधानात ..
कपाळावर कुंकू, हातात बांगड्या!भाषा, वेषभूषा, सण, उत्सव, परंपरा, रिवाज या सर्वांमधून मनावर सतत संस्कार होत असतात. ते संस्कार कुठल्या प्रकारचे व्हायला हवेत, भारतीय की अभारतीय, हे विचारीपणाने ठरविले, तर या ज्या काही समस्या उद्भवतात, त्या कधीच निर्माण होणार नाहीत. पण, हे सर्व हा ..
काश्मीर समस्येवर असाही एक तोडगारा. स्व. संघाने जम्मू-काश्मीर राज्याची दोन वेगळी राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश करण्याचा विचार व्हावा, असे म्हटले होते. यामुळे काय होईल? जम्मू व लडाख हा भाग भारताच्या मुख्य प्रवाहात सामील होईल. तिथे इतर राज्यांप्रमाणेच विकासाची गंगा वाहू लागेल. ..
कॉंग्रेस-माओवाद्यांचा दलाल जिग्नेश?2 जानेवारी 2018. भीमा कोरेगाव दंगल झाल्यानंतरचा दुसरा दिवस. या दिवशी एका माओवाद्याने दुसर्या माओवाद्याला एक पत्र लिहिले. ते पत्र पोलिसांच्या ताब्यात आले आहे. 6 जून रोजी, पोलिसांनी ज्या आठ माओवादी समर्थकांना अटक केली, त्यात दिल्ली येथून रोना विल्सन ..
‘सागर हूँ और प्यासा हूँ|’‘समुद्री चहुकडे पाणी | पिण्याला थेंबही नाही ॥ पं. कुमार गंधर्व यांच्या स्वरातील हे गाणे आज अचानक आठवायलाही एक कारण घडले आहे. रा. स्व. संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. मोरोपंत पिंगळे, एक अनुभव नेहमी सांगत असत. तो आठवला आणि मग हे गाणेही आठवले. एकदा ..
यथेच्छसि तथा कुरु।भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, माझ्यासारख्या सर्वज्ञ ईश्वराने तुला हे अत्यंत गोपनीय व रहस्ययुक्त ज्ञान सांगितले आहे. या उपरोक्त शास्त्राचा सम्यक् विचार करून, या ज्ञानाची परिपूर्ण आलोचना करून, तुझी जशी इच्छा असेल तसेच कर...
‘न्यूड’ चित्रपटाचे नागडे समीक्षक...दिग्दर्शक रवी जाधव यांना मॉडेल म्हणून तो देह स्त्रीचाच ठेवावा, पुरुषाचा नाही, असे का वाटले? शारीरिक आकारातील निराकारता दर्शविण्यासाठी पुरुषाचा देह लायक नाही का? नग्न चित्रण करण्यासाठी एम. एफ. हुसेन यांना देवी सरस्वतीच सापडली का? त्यांच्याच ‘सहिष्णू ..
रंगराजन् यांची मुनी वाहन सेवाहैदराबादच्या चिल्कुर बालाजी मंदिरातील मुख्य पुजारी सी. एस. रंगराजन् यांनी, नादस्वरम्, मृदंगम् व वेदमंत्रांच्या घोषात, जुआगुडा येथील देवीचे निस्सीम भक्त दलित रहिवासी आदित्य पराश्री यांना आपल्या स्वत:च्या खांद्यावर बसवून रंगनाथस्वामी मंदिराची प्रदक्षिणा ..
डेटा चोरी प्रकरणापासून बोधआपल्या भारतात नाही का होत हे असले? त्यामुळेच तर निवडणूक आयोगाने कितीतरी नवनवे कडक नियम तयार केले आहेत. मतदानाच्या आधी दोन दिवस जाहीर प्रचार बंद वगैरे अशा अनेक अटी आपल्या येथे आहेत. त्यामुळे मतदारांना प्रभावित करणे, हा काही मुद्दा होऊ शकत नाही. प्रश्न, ..
तीन राज्ये, पाच खासदार...स्वतंत्र भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात ईशान्य भारतातील राज्यांच्या निवडणुकींकडे कुणाचेच लक्ष नसायचे. 2018च्या निवडणुकीने मात्र केवळ भारताचेच नाही, तर जगाचेही लक्ष वेधून घेतले आहे. याचे श्रेय नरेंद्र मोदींनाच द्यावे लागेल. त्रिपुरातील कम्युनिस्टांची ..
कमल हसन यांचा नवा राजकीय पक्षदक्षिणेतील सुप्रसिद्ध व प्रतिभावंत अभिनेता कमल हसन यांनी अखेर बुधवार २१ फेब्रुवारी रोजी राजकीय क्षेत्रात अधिकृतपणे पदार्पण केले आणि नवा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाचे नाव आहे-मक्कल नीधि मैअम. याचा तामीळ भाषेत ढोबळ अर्थ आहे- जनतेच्या ..
शिवाजी महाराजांचे ‘शिवाजीपण’उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या महापुरुषांचे सम्यक् आकलन होण्यास दृष्टीही आभाळासारखीच व्यापक, सखोल लागत असते. ही दृष्टी फारच कमी लोकांकडे असते. आपल्यासारखे सर्वसामान्य ‘संकुचित’ दृष्टीने या महापुरुषांचे आकलन करीत असतात. त्यांच्या कवेत या महापुरुषाचा ..
ट्रम्पनामा...पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि रिपब्लिकन पक्षार्तेर्ंे ट्रम्पच उमेदवार राहतील, असे आजतरी दिसत आहे. ट्रम्प यांना निवडणूक जिंकायची आहे आणि निवडणुकीपूर्वी त्यांना अमेरिकन जनतेला दिलेले एक आश्वासन पूर्ण करायचे आहे व ते म्हणजे ..
एक व्यक्ती-एक मत जय श्रीराम या नार्याने, 90च्या दशकात भारताचे राजकारण उलटेपालटे करून टाकले. आता जवळपास 30 वर्षांनंतर हाच नारा बंगालमधील राजकारण उलटेपालटे करत आहे. त्याची चुणूक 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दिसली आहे. पराभूत झालेले विरोधी पक्ष, दरबारी मीडिया, ..
भाजपाचा विजय आणि अमर्त्य सेन...जनतेने दिलेला कौल खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याइतकेही अमर्त्य सेन यांचे मन मोठे नाही. सतत विदेशात राहून विदेशी मलिदा सतत खाल्ल्यामुळे भारताकडे बघण्याची आपली दृष्टी बाधित होऊ शकते, याची यांना जाणीव होत नसेल का? असे प्रश्न मनात येऊ लागतात. त्यानंतर यांना ..
न्यायव्यवस्थेवरील टीका योग्यचअयोध्येसारखे काही संवेदनशील खटले आपल्याला आवंटित होत नाहीत म्हणून जाहीर बंडखोरी करून, त्यात पंतप्रधान कार्यालयालाही संशयाच्या घेर्यात ओढणार्या त्या चार न्यायाधीशांनी जेव्हा पत्रपरिषद घेतली, तेव्हा न्यायसंस्थेची विश्वासार्हता दोन-चार पटींनी वाढली ..
मसूद प्रकरणाचे फलित...जो चीन अमेरिकेलाही दबला नाही, त्याला मोदींनी एक पाऊल मागे घेण्यास बाध्य केले आहे. राहुल गांधींनी गेल्या वर्षभरापासून ‘चौकीदार चोर है’ अशा बोंबा ठोकत, सर्वसामान्यांच्या मनात जो किंचित संभ्रम निर्माण केला होता, तो मसूद प्रकरणानंतर साफ झाला आहे. आपला ..
इव्हीएम : बळीचा बकरा!संपुआ सरकारने दहा वर्षांत देशात जो काही गोंधळ घातला, त्यामुळे लोकांमध्ये निर्माण झालेल्या आक्रोशाला मार्गस्थ करण्याचे काम नरेंद्र मोदींसारख्या चाणाक्ष नेत्याने केले आणि दणदणीत विजय मिळविला. यात त्या इव्हीएमचा काय दोष? पक्षसंघटनेत योग्य ते परिवर्तन ..
बालाकोटचे रहस्यभारताने पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनवॉं प्रांतातील बालाकोट येथे जी हवाई कारवाई केली, तिला रहस्यमयतेत झाकून ठेवण्याची गरज खरेतर पाकिस्तानला आहे. परंतु, आमच्या भारतातीलच लोकांनी या घटनेला अधिकाधिक रहस्यमयतेचा गडद रंग देण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे ..
साक्षात्कार...आता न्यायालयाला साक्षात्कार होणे सुरूच झाले आहे, तर अयोध्येतील या कथित वादग्रस्त जागेवर प्रभू रामचंद्राचे भव्य-दिव्य मंदिर उभारण्यास जगातील कुठलीही शक्ती अडवू शकत नाही, समस्त हिंदूंचा तो हक्क आहे आणि त्यांच्यावर शतकानुशतके झालेल्या क्रूर, अमानुष ..
अपंग कोल्हा की दयाळू वाघ?आमच्या देशात ‘अकबर द ग्रेट’ म्हटले जाते. ‘अशोका द ग्रेट’ म्हटले जाते. पण, ‘शिवाजी द ग्रेट’ म्हटले जात नाही. कुठल्याही कोनातून बघितले, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र या दोघांपेक्षा कितीतरी पटीने, अक्षरश: कितीतरी पटीने इतके भव्य, दिव्य व प्रेरणादायी ..
शील : राष्ट्रीय व वैयक्तिकचित्तोडगडच्या राणाच्या ऐवजी शिवाजी महाराज असते तर? पद्मिनीचे सौंदर्य बघण्यासाठी त्यांनी अल्लाउद्दीनला किल्ल्यात तर येऊ दिले असते. परंतु, नंतर मात्र त्याचे प्रेतच किल्ल्याबाहेर गेले असते! अतिथीला देव मानायचा असतो, अशी शिकवण देणारी आपली संस्कृती शिवाजी ..
दृढ लवचीकताकाहीही झाले तरी शाखा लावणे, ही झाली दृढता आणि गुरूचे प्रतीक ध्वज नसतानाही काम अडू न देणे, ही झाली लवचीकता. संघकार्याचे हे ‘दृढ लवचीकते’चे आगळेवेगळे वैशिष्ट्य ज्याने जाणून घेतले, त्याला संघ समजून घ्यायला विशेष अडचण जाणार नाही...
साहित्यिकांनी वारकरी व्हावे...वारीतील प्रत्येकाला विठुरायाच्या दर्शनाची आत्यंतिक आस असते. विठुरायाही आपल्या भक्तांना भेटण्यास आतुर असतो. असे हे दोन आतुरांचे मिलन असते. साहित्य संमेलनात असे का घडू नये? त्यासाठीतरी साहित्यिकांनी हे संमेलन वारी समजले पाहिजे. वारीत सहभागी प्रत्येक ..
पाकिस्तानातच जायला का सांगतात?जेव्हा एखादा भारतीय मुसलमान देशविरोधी कृत्य करतो किंवा बोलतो, तेव्हा साहजिकच इतर लोक त्याला पाकिस्तानात जाण्यास सांगतात. यात त्यांचे काय चुकले? तुझी पाकिस्तानात जायची इच्छा होती; परंतु काही कारणास्तव किंवा व्यूहरचना म्हणून) तू तिथे गेला नाही आणि ..
ब्राह्मण आणि इतर समाजसमाजाच्या आचारविचारांच्या विधिनिषेधाचे वैचारिक नेतृत्व पूर्वीपासून ब्राह्मण समाजाकडे सोपविले असताना, तसेच समाजातील इतरांनी ब्राह्मणांकडे आदर्श म्हणून बघावे, अशी शिकवण दिली असताना, ब्राह्मण समाजाने आपले आचरण कसे ठेवले पाहिजे, याचा विचार सर्वांनी ..
.एका मिशनरीजची हत्याजॉन चाऊची हत्या झाली नसती, तर त्याचे या बेटावर वारंवार जाणे सुरूच राहिले असते (कारण जॉन 16 ऑक्टोबरपासून अंदमानात होता) आणि त्याला तिथे जे काही (म्हणजे धर्मांतर) करायचे, ते तो करून चुकला असता, असा आरोप जर कुणी करत असेल, तर त्याला चूक म्हणता येणार ..
राममंदिराचा तिढा सुटणार?रामजन्मभूमीची मालकी कुणाची हा मुद्दा मागे पडून, सुब्रमण्यम स्वामींचा एक हिंदू म्हणून असलेला पूजेचा मूलभूत अधिकार भारी पडला आहे. तिथे मंदिर होते हे सिद्ध झाले आहे आणि केंद्र सरकारच्या शपथपत्राप्रमाणे ही जागा आता हिंदूंना द्यावी लागेल. तिथे स्वामींना ..
संदर्भहीनच करावे शहरी नक्षल्यांना!शहरी नक्षली स्वत: कलाकार, लेखक, एनजीओ कार्यकर्ते, वकील आणि बुद्धिवंत असल्यामुळे, ध्येयसमर्पित सदस्यांना सक्रिय ठेवणे, मीडियाला व न्यायव्यवस्थेला आपल्या बाजूला वळवून ठेवणे, माओवादी ध्येयासाठी जनतेचे समर्थन मिळविणे आणि सदस्यांना शस्त्रास्त्रे व पैसा ..
अकबर अली यांची कहाणी...अकबर अली यांचे संघाविषयी हे जे मत झाले, ते संघसाहित्य वाचून नाही झाले. बौद्धिक ऐकून किंवा संघाच्या वरिष्ठ अधिकार्यांची भाषणे ऐकून झाले नाही. केवळ आणि केवळ, संघ स्वयंसेवकांच्या आचरणाने त्यांच्यात मतपरिवर्तन झाले. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येकाविषयी, ..
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव!नेहरूंच्या बाजूला इतरही पंतप्रधानांची माहिती देणारे कक्ष स्थापन झाले, तर नेहरूंचे नाव इतिहासातूनच नष्ट होईल, अशी भीती या लोकांना वाटत आहे. मातीचा देव असेल तरच त्याला पाण्याची भीती वाटणार ना? नेहरूभक्तांना अशी भीती वाटत आहे याचा अर्थ, नेहरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील ..
बंगालचे मोकळे मन काय सांगते? ममतांबद्दल ते चौघे खूप मोकळेपणाने बोलले. हे चौघेही तृणमूलचे समर्थक होते. म्हणजे मागील दोन निवडणुकीत त्यांनी तृणमूल कॉंग्रेसला मतदान केले होते. परंतु, यावेळी भाजपाला मतदान करण्याचा त्यांचा निश्चय होता. मी याचे कारण विचारले. त्यावर त्यांनी ममता बंदोपाध्याय ..
शबरीमलै : ‘रेडी टू वेट’ अभियानआमच्या मंदिरांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. हा हस्तक्षेप संविधानानुरूप नाही. संविधानाने सर्वांना समान वागणूक द्यायला हवी. केवळ हिंदूंच्याच मंदिरांमध्ये हस्तक्षेप का म्हणून? माझ्या हिंदू बांधवांना माझे एवढेच सांगणे आहे की, तुमच्याबाबतीत जर भेदभाव ..
चित्रपटातील हिंदू परंपरा, हिंदू संस्कृती78 टक्के चित्रपटांतील स्वैराचारी महिलेचे नाव ख्रिश्चन आहे. 58 टक्के भ्रष्टाचारी राजकारण्यांचे आडनाव ब्राह्मण जातीतील आहे. 62 टक्के भ्रष्टाचारी व्यापार्यांचे नाव वैश्य जातीतील आहे. 84 टक्के मुसलमान कट्टर धार्मिक व प्रामाणिक दाखविले आहेत. क्षत्रिय ..
सुषमा स्वराज आणि शेफाली वैद्यही कहाणी आहे बेगम सादिया व मोहम्मद अनस सिद्दिकी या जोडप्याची. सादियाला नवीन पासपोर्ट तयार करायचा होता आणि मोहम्मदला त्याच्या पासपोर्टचे नूतनीकरण. लखनौ पासपोर्ट कार्यालयात यांचा अर्ज पोहोचल्यावर तिथला अधिकारी विकास मिश्र यांनी, सादिया यांच्या अर्जावर ..
प्रणवदांच्या भाषणाचा परामर्शनद्यांच्या संगमाप्रमाणे विचार मिसळले पाहिजेत. हे सर्व सांगणे फार सोपे आहे. परंतु, एखाद्या विशाल नदीत घाण पाण्याचे प्रवाहही जर मिसळत असतील, तर ते रोखण्याचे प्रयत्नही आवश्यक आहेत. तसे झाले नाही तर नदीचा मूळ प्रवाह प्रदूषित होण्याची शक्यता असते. हे ..
प्रणव मुखर्जी आणि संघाचे निमंत्रणमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी, रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे मान्य केल्यानंतर, भारतात जो गदारोळ उसळला आहे, तो अपेक्षितच होता. अपेक्षित या कारणासाठी की, आजही भारताच्या बौद्धिक ..
नोटबंदी झाली, आता ‘नोटा’बंदी हवी!निवडणुकीत एकच उमेदवार शिल्लक राहिला की तिथे मतदान होत नाही. परंतु, त्यामुळे ‘नोटा’ पर्याय ज्यांना स्वीकारायचा आहे, त्यांच्या मताधिकाराचे काय? म्हणूनच अशा मतदारसंघात मतदान न घेता एकमेव उमेदवाराला अविरोध विजयी करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अवैध ..
पुन्हा एकदा कार्ल मार्क्स 2.0भारताच्या एकूणच विचारविश्वावर दोन विचारवंतांचा आजही फार मोठा प्रभाव आहे. कार्ल मार्क्स व मॅक्स वेबर. कार्ल मार्क्स हे केवळ अर्थतज्ज्ञ नव्हते, तर तत्त्वज्ञानी, इतिहासकार, राजकीय विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार आणि क्रांतिकारी समाजवादी होते. मॅक्स ..
सोशल मीडियावरील वैचारिक युद्धटि्वटरवर ज्यांचा आपण विरोध करतो आणि तो करताना जे मुद्दे मांडतो, ते कितीही सत्य असले, तरी त्याने समोरच्याचे वैचारिक परिवर्तन होणे जवळजवळ अशक्य आहे. असल्या वैचारिक लढाईने, आरोप-प्रत्यारोपाने, वादविवादाने मत किंवा मनपरिवर्तन होत नाही. ते समोरच्याशी ..
श्रीमंत सलमान आणि गरीब सलमान...दोन्ही प्रकारच्या युक्तिवादात, न्यायालयाला आपला विवेक व समबुद्धी शाबूत ठेवून, निर्णय द्यायचा असतो. कारण या निर्णयावरच, किती प्रमाणात न्याय मिळाला, हे समाज ठरवीत असतो. गुन्हेगारांना शिक्षा ठोठावली नाही किंवा सौम्य प्रमाणात शिक्षा केली तर, राज्याच्या ..
श्रमाची आणि घामाची लाज...नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात आश्वासित केल्यानुसार रोजगार निर्माण झाले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार केला जातो. हा तसा फार सोयीचा आरोप आहे. सरकारने कितीही आकडेवारी समोर ठेवली, तरी पुढची व्यक्ती ही आकडेवारी सहजतेने नाकारू शकते आणि ..
अपारंपरिक, समाजाभिमुख शंकराचार्य...कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती समाधिस्थ झालेत आणि भारतातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील एक देदीप्यमान पर्व संपले. ते ब्रह्मलीन झालेत आणि या जिवा-शिवाच्या मिलनात, खुनाच्या आरोपाची त्यांची वेदनाही विरघळून टाकली असेल, निश्चित. त्यांनी ..
शिवाजी महाराजांचे ‘शिवाजीपण!’उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या महापुरुषांचे सम्यक् आकलन होण्यास दृष्टीही आभाळासारखीच व्यापक, सखोल लागत असते. ही दृष्टी फारच कमी लोकांकडे असते. आपल्यासारखे सर्वसामान्य ‘संकुचित’ दृष्टीने या महापुरुषांचे आकलन करीत असतात. त्यांच्या कवेत या महापुरुषाचा ..