महाकुंभाबाबत जया बच्चन यांनी ओकली गरळ; म्हणाल्या, "सर्वाधिक प्रदूषित पाणी..."

    03-Feb-2025
Total Views | 98

Jaya Bachchan on Mahakumbh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Jaya Bachchan on Mahakumbh)
प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभात देश-विदेशातून मोठ्यासंख्येने भाविक येत आहेत. मकर संक्रांतीपासून सुरु झालेल्या या अध्यात्मिक मेळ्यात वसंत पंचमीपर्यंत ३४.९ कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती आहे. अशातच या भाविकांच्या भावना दुखवणारे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी केले आहे. सोमवार, दि. ३ जानेवारी रोजी संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना जगातील सर्वात प्रदूषित पाणी महाकुंभामध्ये असल्याचे जया बच्चन यांनी म्हटले.

हे वाचलंत का? : काश्मिरी शैव पंथाचे अभ्यासक डॉ. मार्क एसजी डायकोव्स्की यांचे निधन



त्या म्हणाल्या, "कुंभमध्ये सामान्य लोकांना कोणतेही विशेष वागणूक मिळत नाही. त्यांच्यासाठी कोणतीही खास सुविधा नाही. सरकार खोटे बोलत आहे की कोट्यवधी लोक महाकुंभात पोहोचले आहेत. हे कसे काय शक्य आहे? इतक्या संख्येत लोक तिथे कसे काय येतील? उलट तेथील मृतदेह उचलून पाण्यात फेकल्याने तेथील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकार जलशक्तीबाबत जे काही बोलत आहे ते सर्व फालतू चर्चा आहे."

अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121