१५ जुलै २०२५
The East India Company :भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची! Maha MTB..
KDMC 27 Village Video Series Part 8 – Gharivali | Janhavi Morye | Maha MTB..
डाव्यांच्या लिखाणाची पोलखोल करणाऱ्या इतिहासकार Meenakshi Jain कोण आहेत? | Rajya Sabha | MahaMTB..
C. Sadanandan Master यांची थक्क करणारी जीवनकहाणी | Kerala | Rajya Sabha..
छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश! मविआच्या आमदारांना दुःख? आ. राम कदम यांचा सवाल..
KDMC 27 Village Video Series Part 6 – Golavali | Janhavi Morye..
पाण्यासाठी भोपरवासियांची वणवण Maha MTB..
शिवकालीन दुर्गवैभवाचा सातासमुद्रापार डंका! | Maratha Military Landscapes | MahaMTB..
०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
२० जुलै २०२५
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक ..
१९ जुलै २०२५
‘क्लीन एनर्जी हीच पीस एनर्जी आणि आत्मनिर्भरता हेच खरे सामरिक संरक्षण!’हा भारताचा संदेश आता जागतिक हवामान परिषदांपुरता मर्यादित राहिलेला नसून, जागतिक भूराजकारणात तो आपली भूमिका अधिक ठामपणे मांडू लागला आहे. भारताने ‘नाटो’ प्रमुखाच्या रशियाशी व्यापाराबाबतच्या ..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
१६ जुलै २०२५
“2030 सालापर्यंत भारतात ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ मार्फत 28 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे,” असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले असून, उच्च शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि धोरणात्मक पाठबळ यांमुळे भारत जागतिक कंपन्यांसाठीचे ..
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे ..
जनसेवा समिती, विलेपार्लेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासात चंद्रशेखर नेने यांना जनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि. २० जुलै रोजी साठे महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अभियंता अश्विनी कवीश्वर यांच्या हस्ते चंद्रशेखर नेने यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला...
नुकतीच इंग्लंडमध्ये ‘विम्बल्डन’ स्पर्धा पार पडल्या. टेनिस खेळातील सर्वाधिक चर्चेत असणारी ही स्पर्धा. भारतीय खेळाडू जरी या स्पर्धेत चमकले नसले, तरीही अन्य खेळातील अनेक भारतीय खेळाडू, सिनेतारका यांनी माध्यमांचे लक्ष वेधून घेतले.२०२५ सालच्या ‘विम्बल्डन’ स्पर्धेचा घेतलेला हा आढावा.....
केंद्र सरकारच्यावतीने ‘परख’ हा ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण अहवाल’ नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांचे विविध विषयातील संपादणूक जाणून घेतली. यामध्ये देशातील सर्वच राज्ये आणि केंद्र प्रदेशातील शिक्षणव्यवस्थेचे चित्र स्पष्ट झाले आहे. या अहवालाचा घेतलेला आढावा.....
कधी भारतविरोधाच्या घोषणा ज्या काश्मीरमध्ये दिल्या जात होत्या, तो आज विकासाच्या नवदिशा शोधतो आहे. फुटीरतावादी विचारधारेचे माजी पुरस्कर्तेही आज भारताशी समरस होण्याचा संदेश देत आहेत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांनी जनमनात सकारात्मक बदल घडवला आहे...
कला म्हणजे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कलेच्या माध्यमातून माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळे रंग भरले जातात. चित्रकला, वस्तूकला, शिल्पकला, यामुळे एकूणच जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी निर्माण होते. त्याचबरोबर मानवी मन किती वेगवेगळ्या पातळीवर आपली समृद्ध अभिव्यक्ती सादर करू शकतो, याचीसुद्धा प्रचिती येते. परंतु, ही कला केवळ काही मूठभर लोकांच्या हातात असता कामा नये. केवळ काहींनी याचा आस्वाद घ्यावा व इतर बहुसंख्याक लोकांनी कलेच्या ज्ञानापासून दूर राहावे, ही गोष्ट योग्य नव्हे. हाच विचार मनात ठेवून, एक आगळीवेगळ..