तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान संपन्न!
07-May-2024
Total Views | 55
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजतापासून सूरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात एकूण अकरा मतदारसंघात मतदान सुरु आहे. दरम्यान, सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :