दुपारी १ वाजेपर्यंत 'इतकं' मतदान! जाणून घ्या आकडेवारी सविस्तर...

    07-May-2024
Total Views | 48
 
Voter
 
मुंबई : राज्यात आज दि. ७ मे २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ .५५ टक्के मतदान झाले आहे.
 
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
 
लातूर - ३२.७१ टक्के
 
सांगली - २९.६५ टक्के
 
बारामती - २७.५५ टक्के
 
हातकणंगले - ३६.१७ टक्के
 
कोल्हापूर - ३८.४२ टक्के
 
माढा - २६.६१ टक्के
 
उस्मानाबाद - ३०.५४ टक्के
 
रायगड - ३१.३४ टक्के
 
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१ टक्के
 
सातारा - ३२.७८ टक्के
 
सोलापूर - २९.३२ टक्के
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121