राज्यात तिसऱ्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान!
07-May-2024
Total Views |
मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु असून आज दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजतापासून तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :