२२ जानेवारी २०२४
थोडे पुढे रस्त्याच्यावरील भागातील मंदिरातील आवारात रक्तबंबाळ अशोक सिंघल यांचा फोटो काढून थोडा पुढे गेलो असता, रस्त्याच्या डावीकडे ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’च्या घोषणा कानी पडल्याने, पाहतो तो काय, विवादित ढाँच्याच्या तिन्ही घुमटांचा कारसेवकांनी ..
२१ जानेवारी २०२४
मला आजही त्या तिन्ही कारसेवा अगदी स्पष्टपणे आठवतात. (‘कारसेवा’ हाच शब्द प्रचलित झाल्याने तोच वापरतोय. प्रत्यक्षात ती होती ‘करसेवा.’ पवित्र कार्याला आपले हात लागणे, हा त्याचा अर्थ). पहिली कारसेवा दि. 30 ऑक्टोबर, 1990ची, दुसरी दि. 6 डिसेंबर, 1992ची ..
शतकांच्या लढ्यानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असतानाचा क्षण अनुभवण्याचे भाग्य मला लाभत आहे, यातच माझे जीवन धन्य झाले. हा सोहळा अनुभवणं हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असून, हे स्वप्न आता साकार होत आहे. यापुढील काळात दिवाळी, ..
श्रीरामजन्मभूमीवर साकारलेले भव्य मंदिर हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा. कोट्यवधी भारतीयांच्या भक्तीचे, शक्तीचे हे प्रतीक अयोध्येत साकारत असताना, आपल्या देशाचीही वाटचाल विकासाकडे गतीने होत आहे. म्हणूनच श्रीराम मंदिर ते विकसित भारत ही वाटचाल ..
कौसल्येच्या उदरातून रघुवंशाचा दीपक प्रकट झाला. त्या भाग्यनिधानाला आपल्या कुशल हातांनी झेलत धात्री उद्गारली, 'पुत्र, पुत्र!' वैद्यराजांनी आनंदाने हात जोडले आणि धात्रीला पुढील कर्मांचे स्मरण देण्याकरिता सूचना दिल्या. राजज्योतिषी भराभर कुंडली मांडू ..
अयोध्येच्या परमपावन क्षेत्री श्रीराम जन्मभूमीवर नव्याने साकार झालेल्या भव्य, दिव्य अशा मंदिरामध्ये रामललाच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा होणार्या आजच्या सौभाग्य दिनी अयोध्येसह सार्या देशभर गुढीपाडवा व दिवाळीचा संयुक्त उत्सव साजरा होत आहे. नव्या ..
स्वतंत्र भारताच्या इतिहासात १९८३ ते २०१९ या काळात झालेले रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन ही एक विलक्षण घटना होती. एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एवढे दीर्घ, संघटित व सूत्रबद्ध, सुनियोजित प्रयत्न एवढ्या व्यापक प्रमाणावर यापूर्वी कोणीही केलेले नव्हते. ..
रामायणात महाभारताचा, महाभारतातील पात्रांचा किंवा महाभारतातील युद्धाचा पुसटसासुद्धा उल्लेख नाही. पण, महाभारतात मात्र रामायणाचा, रामायणातील पात्रांचा, वाल्मिकींचा, रामायणातील संवादांचा, रामायणातील दाखल्यांचा वारंवार उल्लेख येतो. अरण्यक पर्वात भीम ..
पौष शुद्ध द्वादशीला सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी ५०० वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामलला पुन्हा आपल्या जन्मभूमीत विराजमान होत आहेत. हिंदू जनमानसाला हतोत्साहित करण्यासाठीच अयोध्या, मथुरा आणि काशिविश्वनाथ या हिंदूंच्या तीर्थक्षेत्राची विधर्मी आक्रमकांनी ..
०८ ऑगस्ट २०२५
मानसन्मानाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असल्या, तरी काही शिष्टाचारांचे संकेत हे सर्वमान्य असतात. ‘इंडी’ आघाडीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे महत्त्व फारसे दिसत नाही. म्हणूनच या आघाडीच्या एका बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे ..
निवडणुकीत सातत्याने होणार्या काँग्रेसच्या पराभवाचे खापर वारंवार निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर फोडण्याचा बालिशपणा आता राहुल गांधींनी थांबवावा. त्याऐवजी काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांवर त्यांनी एवढीच ऊर्जा दवडली असती, तर आज आयोगाकडे बोट दाखवण्याची ..
०६ ऑगस्ट २०२५
प. बंगालमधील राजकीय हिंसाचार ही केवळ एकाच पक्षाच्या चिंतेची बाब असू शकत नाही. लोकशाही आणि निर्भय वातावरणातील निवडणुका यावर एरवी अखंड नामसंकीर्तन करणार्या ‘इंडी’ आघाडीतील कोणत्याच पक्षांनी बंगालमधील राजकीय हिंसेचा कधीही जोरदार विरोध आणि निषेध केलेला ..
०५ ऑगस्ट २०२५
भारताने रशियाकडून जी तेल खरेदी केली, त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. किंबहुना, भारताच्या या ऊर्जाखरेदीमुळे जगातील इंधनाचे दर स्थिर राहिले, अशी प्रशंसा करणारी अमेरिकाच आज त्या व्यवहारांवर आक्षेप घेते, हे अनाकलनीयच. पण, ट्रम्प यांच्या आक्षेपांना भारताने ..
०४ ऑगस्ट २०२५
कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीच्या प्रकरणामुळे समोर आलेली मानव आणि वन्यजीव संबंधांची हळवी किनार कितीही सुखावणारी असली, तरी शेवटी हा प्रश्न त्या महाकाय सजीवाच्या तितक्याच श्रद्धेने काळजी घेण्याचाही आहे. म्हणूनच हा मुद्दा फक्त हत्तीचाच आहे!..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशवासीयांना स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. जागतिक व्यापारामध्ये संरक्षणवाद वाढत असताना आणि अमेरिकेने भारतावर अन्यायकारक कर लादले असताना, हा स्वदेशीचा दिलेला नारा भावनात्मक नाही, तर आर्थिक ..
खेळासोबतच कला क्षेत्रातही आपल्या नावाची मोहोर उमटवणाऱ्या कल्याणमधील स्केटर आस्था प्रकाश नायकर हिच्याविषयी.....
गेले महिनाभर महाराष्ट्रामध्ये रमी या खेळाचे नाव अनेकदा चर्चेत आले. त्याला कारण झाले मंत्री माणिकराव कोकाटे. या आधीही रमीसद़ृष्य खेळ ऑनलाईन जाहिरातीमुळे प्रसिद्ध झाले असले, तरी ते योग्य की अयोग्य यावर देशात चर्चा सुरूच आहे. या रमी खेळाचे स्वरूप, इतिहास, त्याचे प्रकार यांचा घेतलेला आढावा.....
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील शिवप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट होती. अशातच आता या १२ किल्ल्यांची महती सांगणारा एक आगळा वेगळा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे...
थायलंड, कंबोडिया आणि बर्मा हे बौद्ध देश असल्यामुळे तिथली संस्कृती आपल्याशी संलग्न आहे. इंडोनेशियात देखील भारतीय संस्कृती आढळते. त्यामुळेच सांस्कृतिक एकात्मता हाच अखंड भारताचा पाया आहे, असे मत लेखक आणि विचारवंत पुलींद सामंत यांनी व्यक्त केले. ठाणे येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात अखंड भारत व्यासपीठ व एकात्म विकास परिषद आयोजित अखंड भारत परिषदेत ते बोलत होते...
शिवसेना शाखा क्रमांक ११ चे शाखाप्रमुख सुभाष येरुणकर यांनी आज त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आ. दरेकर यांनी भाजपचा झेंडा हाती देत येरुणकर व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात सामील करून घेतले आणि जिथे जिथे सहकार्य लागेल तिथे निश्चितच सोबत असेन असा विश्वास दिला...