०९ जून २०२५
‘हाऊसफुल्ल ५’ ही सुपरहिट फ्रँचायझी यावेळी प्रेक्षकांची परीक्षा पाहते आहे! मर्डर मिस्ट्री आणि कॉमेडीचा मेळ बसवण्याच्या नादात संपूर्ण चित्रपट भरकटतो. ओव्हरडोस विनोद, थकलेला अभिनय, आणि कथानकातली विस्कळीतता यामुळे ही 'हसवणारी मालिका' आता कंटाळवाणी वाटते...
नाशिकनंतर कोकणातही उबाठा गटात नव्या नाराजीची चाहूल?..
बकरी ईदच्या पूर्वसंध्येला एका फेसबुक पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला. सय्यद हुसेन नावाच्या एका तरुणाला अटक...
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये ..
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र ..
काय आहेत बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील नवे अपडेट्स?..
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारणाऱ्या माधवी लता आहेत कोण?..
उबाठा-मनसे यूतीचं घोडं नेमकं कुठे अडलंय?..
०४ जून २०२५
बहुचर्चित धारावी पुनर्विकास प्रकल्पात नेमकं काय? | DRPPL | NMDPL | Maha MTB..
आधुनिकतेची कास धरणाऱ्या Wadiyar राजघराण्याची गोष्ट | MahaMTB..
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन ..
पडघा येथील घटना ही पाकसाठी हेरगिरी करणार्या ज्या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक तसेच, बांगलादेशातूनही बळ मिळते ही बाब नवीन नाही. म्हणूनच, अशा देशविघातक ..
०३ जून २०२५
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ..
मनुष्य शरीर अविरत कार्यरत असते. विविध संस्था (Systems) एकत्र येऊन शरीराचे विविध कार्य आपसूक घडवून आणत असतात. यामध्ये शरीराची झीज होते आणि टाकाऊ घटक निर्माण होतात. या सगळ्याचे शरीरातून निष्क्रमण होणे अत्यंत गरजेचे आहे. टाकाऊ घटक जर शरीरात बराच काळ राहिला, तर शरीरात अपाय उत्पन्न होऊ शकतो. या टाकाऊ घटकांचे निष्क्रमण विशिष्ट पद्घतीने, नियमित अंतराने होत असते. यालाचा ‘शारीरिक वेग’ (Physical vrges) म्हणतात. प्राकृतिक शारीरिक वेगांचे शरीरातून वेळोवेळी बहिर्गमन करणे जर व्यवस्थित सुरू असले, तर विविध शारीरिक तक्रारी,..
नंदुरबार तालुक्यात ब्लॅक विडो कोळ्याचे दर्शन घडले आहे. हा कोळी विषारी असून त्याच्या चाव्यामुळे माणसाचा रक्तदाब देखील वाढू शकते (venomous black widow spider). नंदुरबारमधील सर्पमित्र संजय नाना वानखेडे यांनी या कोळ्याची नोंद केली आहे. (venomous black widow spider)..
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाने महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहिम राबवून जिल्ह्यातील पाणथळ जागेमधून तब्बल १ हजार ७४ किलो प्लास्टिक गोळा केला (sindhudurg wetland cleanup). महिनाभर १० पाणथळींवर ही मोहिम सुरू होती (sindhudurg wetland cleanup). या उपक्रमात दै. मुंबई तरुण भारत (महा MTB) सहयोगी संस्था म्हणून सहभागी झाली होती.(sindhudurg wetland cleanup)..
राहुल गांधी यांच्या कुटुंबाने चीनला पाठिंबा देऊन १९६२ सालचे युद्ध भारतावर लादले होते का, असा टोला भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांना विचारला आहे...
रशियाने युक्रेनवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. ४७९ ड्रोनसह विविध क्षेपणास्त्रे रशियाने एका रात्रीत युक्रेनवर डागली आहेत. आतापर्यंतचा एका रात्रीतील रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे...