मतदानाचा टक्का घसरण्याची भीती! राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी केवळ ३२.१८ टक्के मतदान

    20-Nov-2024
Total Views | 22
Voting

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान ( Voting ) झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ३२.९० टक्के, अकोला – २९.८७ टक्के

अमरावती – ३१.३२ टक्के, औरंगाबाद- ३३.८९ टक्के

बीड – ३२.५८ टक्के, भंडारा- ३५.०६ टक्के

 

बुलढाणा - ३२.९१ टक्के, चंद्रपूर - ३५.५४ टक्के

धुळे – ३४.०५ टक्के, गडचिरोली - ५०.८९ टक्के

गोंदिया – ४०.४६ टक्के, हिंगोली - ३५.९७ टक्के



जळगाव – २७.८८ टक्के, जालना - ३६.४२ टक्के

कोल्हापूर - ३८.५६ टक्के, लातूर - ३३.२७ टक्के

मुंबई शहर - २७.७३ टक्के, मुंबई उपनगर - ३०.४३ टक्के



नागपूर – ३१.६५ टक्के, नांदेड – २८.१५ टक्के

नंदुरबार - ३७.४० टक्के, नाशिक – ३२.३० टक्के

उस्मानाबाद - ३१.७५ टक्के, पालघर - ३३.४० टक्के



परभणी - ३३.१२ टक्के, पुणे – २९.०३ टक्के

रायगड – ३४.८४ टक्के, रत्नागिरी - ३८.५२ टक्के

सांगली – ३३.५० टक्के, सातारा -३४.७८ टक्के



सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के, सोलापूर – २९.४४ टक्के

ठाणे -२८.३५ टक्के, वर्धा – ३४.५५ टक्के

वाशिम – २९.३१ टक्के, यवतमाळ - ३४.१० टक्के मतदान झाले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121