मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान ( Voting ) झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर – ३२.९० टक्के, अकोला – २९.८७ टक्के
अमरावती – ३१.३२ टक्के, औरंगाबाद- ३३.८९ टक्के
बीड – ३२.५८ टक्के, भंडारा- ३५.०६ टक्के
बुलढाणा - ३२.९१ टक्के, चंद्रपूर - ३५.५४ टक्के
धुळे – ३४.०५ टक्के, गडचिरोली - ५०.८९ टक्के
गोंदिया – ४०.४६ टक्के,
हिंगोली - ३५.९७ टक्के
जळगाव – २७.८८ टक्के, जालना - ३६.४२ टक्के
कोल्हापूर - ३८.५६ टक्के, लातूर - ३३.२७ टक्के
मुंबई शहर - २७.७३ टक्के,
मुंबई उपनगर - ३०.४३ टक्के
नागपूर – ३१.६५ टक्के, नांदेड – २८.१५ टक्के
नंदुरबार - ३७.४० टक्के, नाशिक – ३२.३० टक्के
उस्मानाबाद - ३१.७५ टक्के,
पालघर - ३३.४० टक्के
परभणी - ३३.१२ टक्के, पुणे – २९.०३ टक्के
रायगड – ३४.८४ टक्के, रत्नागिरी - ३८.५२ टक्के
सांगली – ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के
सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के, सोलापूर – २९.४४ टक्के
ठाणे -२८.३५ टक्के, वर्धा – ३४.५५ टक्के
वाशिम – २९.३१ टक्के,
यवतमाळ - ३४.१० टक्के मतदान झाले आहे.