विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

    20-Nov-2024
Total Views |
Voters

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर - ४७.८५ टक्के  अकोला - ४४.४५ टक्के

अमरावती - ४५.१३ टक्के  औरंगाबाद - ४७.०५टक्के

बीड - ४६.१५ टक्के  भंडारा - ५१.३२ टक्के


बुलढाणा -४७.४८ टक्के  चंद्रपूर - ४९.८७ टक्के

धुळे - ४७.६२ टक्के  गडचिरोली - ६२.९९ टक्के

गोंदिया -५३.८८ टक्के  हिंगोली - ४९.६४टक्के



जळगाव - ४०.६२ टक्के  जालना - ५०.१४ टक्के

कोल्हापूर - ५४.०६ टक्के  लातूर - ४८.३४ टक्के

मुंबई शहर - ३९.३४ टक्के  मुंबई उपनगर - ४०.८९ टक्के



नागपूर - ४४.४५ टक्के  नांदेड - ४२.८७ टक्के 

नंदुरबार - ५१.१६ टक्के  नाशिक - ४६.८६ टक्के

उस्मानाबाद - ४५.८१ टक्के  पालघर - ४६.८२ टक्के



परभणी - ४८.८४ टक्के  पुणे - ४१.७० टक्के

रायगड - ४८.१३ टक्के  रत्नागिरी - ५०.०४टक्के

सांगली - ४८.३९ टक्के  सातारा - ४९.८२टक्के



सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के  सोलापूर -४३.४९ टक्के

ठाणे - ३८.९४ टक्के  वर्धा - ४९.६८ टक्के

वाशिम - ४३.६७ टक्के  यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.