१५ जुलै २०२५
The East India Company :भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची! Maha MTB..
KDMC 27 Village Video Series Part 8 – Gharivali | Janhavi Morye | Maha MTB..
डाव्यांच्या लिखाणाची पोलखोल करणाऱ्या इतिहासकार Meenakshi Jain कोण आहेत? | Rajya Sabha | MahaMTB..
C. Sadanandan Master यांची थक्क करणारी जीवनकहाणी | Kerala | Rajya Sabha..
छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश! मविआच्या आमदारांना दुःख? आ. राम कदम यांचा सवाल..
KDMC 27 Village Video Series Part 6 – Golavali | Janhavi Morye..
पाण्यासाठी भोपरवासियांची वणवण Maha MTB..
शिवकालीन दुर्गवैभवाचा सातासमुद्रापार डंका! | Maratha Military Landscapes | MahaMTB..
०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
१८ जुलै २०२५
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा ..
१७ जुलै २०२५
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने ..
१६ जुलै २०२५
“2030 सालापर्यंत भारतात ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ मार्फत 28 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे,” असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच केले असून, उच्च शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि धोरणात्मक पाठबळ यांमुळे भारत जागतिक कंपन्यांसाठीचे ..
अखेर मिझोरामची राजधानी आयझॉल भारतीय रेल्वेच्या नकाशावर आली. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आयझॉल रेल्वेने जोडले जाणे, ही केवळ एका प्रकल्पाचीच पूर्णता नाही, तर ईशान्य भारताच्या विकासातील नवी क्रांती आहे. जिथे रस्ते उभारणेही कठीण, तिथे ..
१३ जुलै २०२५
मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा! हा अधिकार केवळ देशाच्या नागरिकांचाच. मात्र, बिहारसारख्या राज्यात मतदारयाद्यांमध्ये घुसखोरांची नावे आढळून आल्याने खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘पडताळणी’ मोहिमेने ही गंभीर बाब उघड केली. ही प्रक्रिया म्हणजे ..
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
भास्कर जाधव नरमले, विधानसभेत मागितली माफी मुंबई, दि. १८ : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर गुरुवारी विधानसभेत आणि माध्यमांसमोर हंगामा करणारे भास्कर जाधव अखेर नरमले आहेत. या प्रकरणी शुक्रवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. यावर भास्कर जाधव यांनी सभागृहात माफी मागितली. भास्कर जाधव म्हणाले, “मी सभागृहाला आणि सर्वांना नम्रपणे विनंती करतो. काल उपमुख्यमंत्र्यांचे भाषण मी शांतपणे ऐकत होतो. गेल्या ४-५ वर्षांपासून ..
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या.यशवंत वर्मा यांनी ‘कॅश-अॅट-रेसिडेन्स’ प्रकरणात दोषी ठरवणाऱ्या ‘इन-हाऊस चौकशी समिती’च्या अहवालाला आव्हान देणारी याचिका नुकतीच सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना दिलेल्या महाभियोगाच्या शिफारसीलाही आव्हान दिले आहे...
(The Resistance Front declared as FTO by US) अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानस्थित दहशतवादी गट 'द रेझिस्टन्स फ्रंट'ला (TRF) दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ही माहिती दिली. 'टीआरएफ'ला परदेशी दहशतवादी संघटना (FTO) आणि विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी (SDGT) म्हणून घोषित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे आभार मानले आहे...
शतकाहून अधिक काळाची परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. यंदापासून राज्य सरकार थेट सहभागी होऊन हा उत्सव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजना करणार आहे. यासंदर्भातील रूपरेषा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केली...
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) संस्थापक लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या ‘जमीनच्या बदल्यात नोकरी’ या घोटाळ्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने शुक्रवार, दि.१८ जुलै रोजी स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने या खटल्याला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर, त्या निर्णयाविरोधात यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती...