१२ ऑगस्ट २०२५
Sayaji Shinde यांच्या दमदार अभिनयाने नटलेलं सखामराम बाईंडर हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यामध्ये या नाटकाचा पोस्टर अनावरणाचा सोहळा पार पडला. विजय तेंडुलकरांच्या लिखाणातून ..
महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास या भूप्रदेशात एकूण आठ हत्ती आहेत. हे हत्ती सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोडामार्ग, चंदगड आणि आजरा या तीन तालुक्यामध्ये प्रामुख्याने अधिवास करतात. यामध्ये चार नर हत्ती, एक मादी आणि तीन पिल्लांचा समावेश ..
माणूस सिनेमा का करतो? कादंबरी का लिहितो? कारण त्याला काहीतरी सांगायचं असतं. सांगायचं म्हणजे उपदेश नव्हे. मी माझी गोष्ट सांगितली. हे जे सांगणं आहे, त्या सांगण्याबरोबर जो पर्यंत सांगणारा राहतो, तोपर्यंत तो चांगला सिनेमा होतो. सिनेमा हे अतिशय precise ..
११ ऑगस्ट २०२५
नुकतचं बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील पुनौरा धाम या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी सीतामातेच्या मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपूजन केलं. यासाठी ११ नद्यांचं पवित्र जल आणलं गेलं होतं. रात्री मंदिरासोबतच सीताकुंड परिसर ५१,००० ..
हिंदू शिल्पकारांचा शतकानुशतकांचा वारसा – आजच्या हक्काच्या रणांगणात! भगवान विश्वकर्मांच्या चरणी आपले कौशल्य अर्पण करणारा हिंदू लोहार समाज, भारतीय संस्कृतीचा कणा आणि राष्ट्रनिर्मितीचा आधारस्तंभ आहे. तरीही आज जात पडताळणीतील अन्याय, आरक्षणातील वंचितपणा, ..
छत्रपती संभीजानगर जिल्ह्यात असणाऱ्या जागतिक वारसास्थळ यादीत वेरूळ, अजिंठा लेण्यांना स्थान आहे. त्यामुळे जगभरातून याठिकाणी वर्षभर पर्यटकांचा ओढा असतोच. मात्र या लेण्यांना लागूनच असणाऱ्या घृष्णेश्वर या महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाला भेट देणाऱ्या भाविकांची ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
खालिद का शिवाजी या चित्रपटामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आणि इतिहासप्रेमी आक्रमक झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ३५ टक्के मुस्लिम समाजाची लोकं होती. त्यांचे ११ अंगरक्षक सुद्धा मुस्लिम होते. त्याच बरोबर मुस्लिमांसाठी राजांनी रायगडावर ..
सिनेमाचं परीक्षण आणि समीक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परीक्षण हे जाता जाता सिनेमाची नोंद घेणं. समीक्षा ही व्यापक संकल्पना आहे. परीक्षण ही वरवर कमेंट करण्याची गोष्ट आहे. परीचय करुन देण्याची गरज असते. तसं समीक्षेचं नाही. सिनेमाचं जिथे खोदकाम सुरु ..
१५ ऑगस्ट २०२५
गेल्या काही वर्षांत गिरगाव आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचा पुनर्विकास झाला खरा; पण त्यात राहणारा मराठी माणूस हा मुंबईबाहेर फेकला गेला. वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे मुख्य वैशिष्ट्य असे की, या पुनर्विकसित इमारतींमध्ये या चाळीत राहणारा मूळ ..
१४ ऑगस्ट २०२५
गेल्या ४८ तासांत पाकिस्तानकडून भारताला तीन वेळा धमया मिळाल्या आहेत. भारताने सिंधू जलवाटप करार थांबवला, तर भारतावर क्षेपणास्त्रे डागण्याच्या पाकने केलेल्या वल्गना, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या देशाची हतबलता आणि अमेरिकेच्या खेळातील त्याची भूमिका उघड ..
समाजातील काही घटकांचे भटक्या कुत्र्यांबद्दलचे असो अथवा कबुतरांवरील प्रेम हे गंभीर आजारांना निमंत्रण देणारे, प्रसंगी जीवघेणेही ठरते. पण, हे पशुप्रेम मानवी जीवनाला धोकादायक ठरत असेल, तर त्याचा कठोरपणे बंदोबस्त केलाच पाहिजे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ..
पंतप्रधान मोदींनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न केले आणि देशाचीही जागतिक प्रतिमा सुधारली. भारताला ‘आत्मनिर्भर’तेचा वाट दाखवली. या गोष्टी काँग्रेस पक्षालाही सत्तेत असताना करता आल्या असत्या. पण, त्या पक्षाच्या एका ..
राहुल गांधी यांनी आजवर सादर केलेल्या कोणत्याही पुराव्यांचे सत्यापन केलेले नाही. सत्यापन करण्याऐवजी त्यांनी पळ काढणेच पसंत केले. आज त्यांच्या मतचोरी कथेची री ‘इंडी’ आघाडीतील अनेक जण ओढत आहेत. पानिपतच्या लढाईनंतर एकाएकी अनेक भाऊ सापडू लागल्याची परिस्थिती ..
०८ ऑगस्ट २०२५
मानसन्मानाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असल्या, तरी काही शिष्टाचारांचे संकेत हे सर्वमान्य असतात. ‘इंडी’ आघाडीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे महत्त्व फारसे दिसत नाही. म्हणूनच या आघाडीच्या एका बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे ..
आजपासून ७५० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या भूमीत एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला, ज्याच्या प्रकाशाने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण भारताला ज्ञान आणि भक्तीची नवी दिशा दिली. ते महान संत, कवी आणि तत्त्वज्ञ म्हणजे संत ज्ञानेश्वर. त्यांची ७५०वी जयंती (१२७५-२०२५) हा एक ऐतिहासिक क्षण आहे, जो आपल्याला पुन्हा एकदा त्यांच्या कालातीत कार्याचे स्मरण करून देतो. त्यांच्या आयुष्याचा काळ कमी असला, तरी त्यांनी रचलेला विचार आणि भक्तीचा पाया आजही समाजाला प्रेरणा देतो...
महिलेला मातृत्वाचे कोंदण देऊन, मुलींच्या अवघड दिवसांतील समस्या लीलया सोडवण्यासोबतच समाजसेवेचे व्रत तेवत ठेवणाऱ्या बहुआयामी डॉ. नितिका बढिये यांच्याविषयी....
देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार वरुण सरदेसाई, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आदी यावेळी उपस्थित होते...
सिद्धिविनायक मंदिरात आज ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ध्वजारोहण मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या हस्ते संपन्न झाले...
"स्वातंत्र्यात 'स्व' आणि 'तंत्र' आहे. 'स्व'च्या आधारावर तंत्र चालते तेव्हा स्वातंत्र्य येते. भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण देश असून तो जगात सुख-शांती आणण्यासाठी जगतो. जगाला धर्म देण्यासाठी जगतो. त्यामुळे 'स्व'च्या आधारावर चालले पाहिजे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले...