अनंत करमुसे प्रकरणात मोहित कंबोज यांचा धक्कादायक आरोप!

    29-Mar-2023
Total Views | 425
 
Mohit kamboj
 
 
मुंबई : करमुसे प्रकरणात आधी आरोपी असणारा आणि आता माफीचा साक्षीदार बनायची तयारी दर्शवलेल्या वैभव कदम याने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. वैभव कदम हा माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्ग आव्हाड यांचा सुरक्षारक्षक होता. महत्त्वाचे म्हणजे करमुसे प्रकरणात कदम यांचीही आरोपी म्हणून चौकशी सुरु होती. दरम्यान, अनंत करमुसे प्रकरणात मोहित कंबोज यांनी धक्कादायक आरोप केला आहे. पोलिस कॅान्स्टेबल वैभव कदम याची हत्या झाल्याचा मोहित कंबोज यांचा आरोप आहे.
 
 
 
 
मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. हा एपिसोड आत्महत्येचा नसून खुनाचा आहे, असा दावा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. कंबोज यांनी एक पोस्टही शेअर केली असून, ती वैभव कदम यांची शेवटची पोस्ट असल्याचं म्हटलं जात आहे.ज्यामध्ये लिहिले आहे की, "पोलिस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे की मी आरोपी नाही."
 
 

Mohit kamboj
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

या टूरमध्ये काशी विश्वनाथ मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी, त्रिवेणी संगम आणि इतर पर्यटन स्थळे समाविष्ट केली जातील भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'नवरत्न' सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चार्टर्ड कोचद्वारे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा सुरू करून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आपली वचनबद्धता सुरू ठेवली आहे. ही विशेष तीर्थयात्रा १४ ऑगस्ट २०२५ रोजी दादरहून निघणाऱ्या भारतातील तीन सर्वात आदरणीय शहरे - वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121