मानवाधिकाराच्या बाबतीत भारत जगासाठी आदर्श : उपराष्ट्रपती जगदीप धनखड

    10-Dec-2023
Total Views | 44
Vice President Jagdeep Dhankhar In Bharat Mandpam

नवी दिल्ली :
"मानवाधिकाराच्या बाबतीत भारत जगासाठी आदर्श आहे", असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारत मंडपम येथे आयोजित मानवाधिकार दिनाच्या समारंभावेळी बोलताना केले. ते म्हणाले, १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात मानवाधिकारांना चालना देण्यात होत असलेल्या सकारात्मक बदलांमुळे भारताने जगासमोर 'आदर्श ' म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे, असेही उपराष्ट्रपती धनखड यावेळी म्हणाले.


दरम्यान, मानव अधिकारांच्या बाबतीत जगातील कोणताही भाग इतका समृद्ध नाही, जितका आपला देश मानवाधिकारांनी समृद्ध झालेला आहे, असे सांगतानाच "आपली सांस्कृतिक मूल्ये आणि संवैधानिक वचनबद्धता आपल्याला मानवी हक्कांचा आदर, संरक्षण आणि संवर्धन करण्याप्रति आपली कटिबद्धता प्रतिबिंबित करते, जी आपल्या डीएनएमध्येच आहे", असेही जगदीप धनखड यावेळी म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121