मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटाला एकामागोमाग एक धक्के बसतच असून न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळत नसतानाच मीनाताई कांबळी यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मीनाताई कांबळी या रश्मी ठाकरे यांचा उजवा हात समजल्या जात होत्या. त्या रश्मी ठाकरे यांच्या दौर्याचे नियोजन करायच्या.