२३ जून २०२५
सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टच्या 'राष्ट्रीय सेवा साधना २०२५ - आपत्ती व्यवस्थापन' यावरील व्यवस्थापन लेख संकलन पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात सेवा भारतीचे प्रतिनिधी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि संघाच्या सेवा कार्याशी ..
१५ जून २०२५
सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर ..
शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. ..
१३ जून २०२५
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-१७१ विमान कोसळून झालेल्या अपघातात पनवेलच्या मैथिली पाटील या तरुणीचा करुण अंत झाला आहे. अवघे २२ वर्षे वय असलेली मैथिली पाटील अपघातग्रस्त विमानात हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती...
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील २७ वर्षीय रोशनी सोनघरे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या विमानात ती फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. तिने बुधवारी आईवडीलांचा निरोप घेतला खरा पण तो निरोप शेवटचा ठरला. विमान दुर्घटनेत रोशनीने ..
१० जून २०२५
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून मंगळवार, १० जून रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला आहे. गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा भव्य ..
०९ जून २०२५
मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातामुळे संपूर्ण राज्य हळहळत असताना आता या अपघातातील मृत आणि जखमी व्यक्तींची नावे पुढे आली आहेत. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत...
(Yogayatan Jankalyan Trust) गेल्या १५ वर्षांपासून शिक्षण आणि सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या योगायतन जन कल्याण ट्रस्टने या वर्षीही त्यांच्या वार्षिक 'मोफत पुस्तक वितरण मोहिमे' अंतर्गत मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या ३००० मुलांना शैक्षणिक पुस्तकांचे ..
कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असलेले ६ प्रवासी खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे...
२५ जून २०२५
संजय राऊतसारख्या अर्ध्या कच्च्या मडयाने केलेल्या बेताल आणि शिवराळ वक्तव्यांवरून आज उद्धवसेना ओळखली जाते. ही गोष्ट त्या पक्षाची झालेली अधोगती दाखवून देते. ‘नरेंद्र मोदी हे हुकूमशहा आहेत आणि ते लोकशाहीची गळचेपी करतात,’ अशी त्यांच्यावर बेताल टीका करूनही, ..
भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित घटना घडली की, अमेरिका अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणून गळा काढते. पण, त्याच अमेरिकेत जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, तेव्हा ती सोयीस्कर मौन बाळगते. व्हिसा ..
२४ जून २०२५
इस्रायल-इराण संघर्षात मध्यस्थीसाठी एखाद्या निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह देशाची गरज आहे. हा विश्वास कोणत्याही युरोपीय आणि पाश्चिमात्य देशाबद्दल निर्माण होऊ शकत नाही किंवा रशिया-चीनही त्यायोग्य नाहीत. भारत हाच एक देश आहे, ज्याच्याबद्दल इस्रायल आणि ..
२२ जून २०२५
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
पवई तलाव व तुळशी आणि विहार तलावातील गाळ काढण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात कृती आराखडा तयार करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी बुधवार, २५ जून रोजी दिले...
झुडपी जंगल जमिनीवरील ज्या घरांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी व विविध प्राधिकरणांनी कर लावला आहे, ती घरे कोणत्याही स्थितीत तोडली जाणार नाहीत. सुमारे दोन लाख कुटुंबांचा हा जिवाभावाचा प्रश्न आहे, अशी ठाम भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली...
राज्यातील रिकाम्या असलेल्या शासकीय जमिनीवर जाहिरात फलक उभारण्यासाठी धोरण निश्चित करण्यात येत असून महसूलवाढीसह जिल्हाधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना ठरविल्या आहेत...
हिमालयातील योगी..
जड-चेतनाचा एकत्र अविष्कार म्हणजे जीवसृष्टी! या जीवसृष्टीत सर्वांत वरच्या पायरीवर मानव. ही सर्व सृष्टी व्यवस्थित राहावी, म्हणून तो म्हणतो, ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजत्तस्रजाम्। चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ वह॥1॥..