१३ ऑगस्ट २०२५
(Dadar Kabutar Khana) मुंबईतील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ बुधवारी १३ ऑगस्ट रोजी मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती. दरम्यान, या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटीसा देण्यात आल्या. बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या ..
१२ ऑगस्ट २०२५
(Mumbai Ganeshotsav 2025 DJ Ban) मुंबईत सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय कायम ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण मुंबईमध्ये डीजेवर बंदी असणार आहे. जर कुणी ..
०६ ऑगस्ट २०२५
(Mangal Prabhat Lodha) दादरच्या कबूतरखान्याजवळ झालेल्या राडाप्रकरणात आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाष्य केले आहे. बुधवारी ६ ऑगस्टच्या सकाळी कबूतरखान्याजवळ गोंधळ घालणारे, पोलिसांशी हुज्जत घालणारे आणि तोडफोड करणारे लोक बाहेरचे असल्याचे मंत्री ..
(Dadar kabutar Khana) गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कबुतरखान्यांवरुन वाद सुरु आहे. त्यातच दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना बंद केल्यामुळे कबूतरखाना परिसरात जैन समाजाकडून आंदोलन करणार होते. मात्र, हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. ..
२९ जुलै २०२५
(Bhushan Gagrani) "मुंबईतील कबुतरखाने बंद करावे लागतील, त्याला दुसरा पर्याय नाही", असे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटले आहे. कबुतरखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे...
२४ जुलै २०२५
मुंबईतील एका नामांकित शाळेत १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणप्रकरणी पोक्सो(POCSO) अंतर्गत अटकेत असलेल्या ४० वर्षीय महिला शिक्षिकेला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे...
०६ जुलै २०२५
(Vitthal Rukmini Mandir Wadala) वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात ..
३० जून २०२५
राज्यात लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, "एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ..
(Raj Thackeray) हिंदी सक्तीचे जीआर रद्द झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी दि. ३० जूनला पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलैला विजयी मेळावा ..
२३ जून २०२५
सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टच्या 'राष्ट्रीय सेवा साधना २०२५ - आपत्ती व्यवस्थापन' यावरील व्यवस्थापन लेख संकलन पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात सेवा भारतीचे प्रतिनिधी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि संघाच्या सेवा कार्याशी ..
समाजातील काही घटकांचे भटक्या कुत्र्यांबद्दलचे असो अथवा कबुतरांवरील प्रेम हे गंभीर आजारांना निमंत्रण देणारे, प्रसंगी जीवघेणेही ठरते. पण, हे पशुप्रेम मानवी जीवनाला धोकादायक ठरत असेल, तर त्याचा कठोरपणे बंदोबस्त केलाच पाहिजे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ..
११ ऑगस्ट २०२५
पंतप्रधान मोदींनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न केले आणि देशाचीही जागतिक प्रतिमा सुधारली. भारताला ‘आत्मनिर्भर’तेचा वाट दाखवली. या गोष्टी काँग्रेस पक्षालाही सत्तेत असताना करता आल्या असत्या. पण, त्या पक्षाच्या एका ..
राहुल गांधी यांनी आजवर सादर केलेल्या कोणत्याही पुराव्यांचे सत्यापन केलेले नाही. सत्यापन करण्याऐवजी त्यांनी पळ काढणेच पसंत केले. आज त्यांच्या मतचोरी कथेची री ‘इंडी’ आघाडीतील अनेक जण ओढत आहेत. पानिपतच्या लढाईनंतर एकाएकी अनेक भाऊ सापडू लागल्याची परिस्थिती ..
०८ ऑगस्ट २०२५
मानसन्मानाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असल्या, तरी काही शिष्टाचारांचे संकेत हे सर्वमान्य असतात. ‘इंडी’ आघाडीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे महत्त्व फारसे दिसत नाही. म्हणूनच या आघाडीच्या एका बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे ..
निवडणुकीत सातत्याने होणार्या काँग्रेसच्या पराभवाचे खापर वारंवार निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर फोडण्याचा बालिशपणा आता राहुल गांधींनी थांबवावा. त्याऐवजी काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांवर त्यांनी एवढीच ऊर्जा दवडली असती, तर आज आयोगाकडे बोट दाखवण्याची ..
प. बंगालमधील राजकीय हिंसाचार ही केवळ एकाच पक्षाच्या चिंतेची बाब असू शकत नाही. लोकशाही आणि निर्भय वातावरणातील निवडणुका यावर एरवी अखंड नामसंकीर्तन करणार्या ‘इंडी’ आघाडीतील कोणत्याच पक्षांनी बंगालमधील राजकीय हिंसेचा कधीही जोरदार विरोध आणि निषेध केलेला ..
(DRDO Guest House Spy Arrested) राजस्थानच्या जैसलमेरमधील चंदन फिल्ड फायरिंग रेज येथे असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) गेस्ट हाऊसमधील व्यवस्थापक महेंद्र प्रसाद याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने हेरगिरीच्या आरोपाखाली मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी अटक केली आहे...
(Dadar Kabutar Khana) मुंबईतील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ बुधवारी १३ ऑगस्ट रोजी मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती. दरम्यान, या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटीसा देण्यात आल्या. बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली होती. आंदोलकांना पाहताच पोलिसांनी तातडीने त्यांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी आणीबाणीचा काळ आणू नये, असे आंदोलकांनी म्हटले...
गोखले इन्स्टिट्यूटमार्फत एस. एल. किर्लोस्कर फाउंडेशनच्या आर्थिक मदतीने ‘ओशन’ या प्रकल्पाअंतर्गत कोकण किनारपट्टीवर वापरलेल्या इंजिन तेलाचे संकलन करण्यात येत आहे. (Ocean Oil Collection)..
‘ज्ञान प्रबोधिनी’ या पुणेस्थित शैक्षणिक, सामाजिक संघटनेचे विस्तार केंद्र, डोंबिवली येथे गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकसनासाठी, विविध उपक्रम-कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करणे हे ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या शैक्षणिक प्रभागाचे मूळ उद्दिष्ट. सर्वांगीण विकसन कशासाठी, तर स्वतःबरोबरच कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि देशाचा जबाबदार नागरिक ही भूमिका समर्थपणे पार पाडण्यासाठी, हा यामागचा मुख्य विचार आहे...
आज आपण अशा समाजाचा आवाज मांडत आहोत, जो भारताच्या सांस्कृतिक आणि क्रांतिकारी इतिहासात मोलाचा वाटा उचलूनही, गेली सहा दशके शासकीय सुविधांपासून वंचित आहे. हिंदू लोहार समाजाच्या हक्कांच्या या लढ्याला ऐतिहासिक संदर्भ, कायदेशीर गुंतागुंत आणि ठाम मागण्यांचा आधार आहे. हा संघर्ष फक्त अधिकारांसाठी नव्हे, तर सन्मानासाठी सतत सुरू आहे. त्यानिमित्ताने ‘महाएमटीबी’च्या माध्यमातून हिंदू लोहार समाजाच्या सक्रिय राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत नुकतीच पार पडली. या मुलाखतीचा हा सारांशरुपी आढावा.....