१० जून २०२५
Sonam Raghuvanshiच Raja Raghuvanshiच्या हत्येची खरी मास्टरमाइंड? Maha MTB..
Thug Life Movie Review: कमल हासन - मणिरत्नमचा जादू हरवला? Maha MTB..
लोकलचे बंद दरवाजे मृत्यू रोखणार ? | Mumbai local | Train accident | Maha MTB..
कर्णाची खरी ओळख सांगणारे Daji Panshikar कोण होते ? Maha MTB..
०९ जून २०२५
‘हाऊसफुल्ल ५’ ही सुपरहिट फ्रँचायझी यावेळी प्रेक्षकांची परीक्षा पाहते आहे! मर्डर मिस्ट्री आणि कॉमेडीचा मेळ बसवण्याच्या नादात संपूर्ण चित्रपट भरकटतो. ओव्हरडोस विनोद, थकलेला अभिनय, आणि कथानकातली विस्कळीतता यामुळे ही 'हसवणारी मालिका' आता कंटाळवाणी वाटते...
नाशिकनंतर कोकणातही उबाठा गटात नव्या नाराजीची चाहूल?..
बकरी ईदच्या पूर्वसंध्येला एका फेसबुक पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला. सय्यद हुसेन नावाच्या एका तरुणाला अटक...
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये ..
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र ..
काय आहेत बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील नवे अपडेट्स?..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
योगसाधना केल्यावर जे अतींद्रिय अनुभव येतात, त्या दिव्य अनुभवांचे सूत्रमय वर्णन म्हणजे वेद होय. ‘विद्’ म्हणजे जाणणे व वेद म्हणजे जाणलेले ज्ञान असा त्याचा अर्थ आहे. वेदांत मृत्यूनंतरच्या दिव्य प्रवासाचे वर्णन पुष्कळ ठिकाणी आले आहे. दिव्य साधना करणार्यांना वेदांत वर्णन केल्याप्रमाणे सर्व अनुभव येतात. वेदांतील पुढील ऋचा पाहा -..
ललिता त्रिपुरसुंदरीची देवतांनी स्तुती केली आणि तिला भंडासुराचा वध करण्याची विनंती केली. त्यानंतर देवी आणि भंडासुराचे युद्ध झाले. या कार्यात तिला अणिमा, महिमा, ब्राह्मी, कौमारी, वैष्णवी, वाराही, माहेंद्री, चामुंडी, महालक्ष्मी, नित्यादेवता आणि श्री यंत्राला व्यापून असणार्या अवर्ण देवतांचे साहाय्य होते...
बहीण म्हणजे प्रेमाचं नातं, त्यागाची मूर्ती आणि आधाराचं दुसरं नाव. संत मुक्ताबाई यांचं जीवन हे अशाच भगिनीच्या भूमिकेचं एक विलक्षण आणि दिव्य उदाहरण ठरावे. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान या भावंडांसोबतची त्यांची नाळ ही आध्यात्मिक बंधाची होती. मुक्ताबाई या बहीण म्हणून संतपरंपरेतही एक मार्गदर्शक ठरल्या. मुक्ताबाई म्हणजे भगिनीचे तेजस्वी रूप, ज्यात माया, शौर्य आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम घडतो. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हात मुक्ताईनगर हे तालुयाचे गाव. ७०० वर्षांपूर्वी या गावांचे नाव महतनगर होते. याच गावी ..
महाराष्ट्रातील वनस्पती संपदेत दुरंगी माकडशिंगी या नव्या वनस्पतीची भर पडली आहे (Caralluma bicolor). लातूरमध्ये आढळलेल्या या वनस्पतीची ही महाराष्ट्रातील पहिलीच नोंद आहे (Caralluma bicolor). ही वनस्पती दक्षिणेकडील राज्यात आहे असे समजले जात होते. (Caralluma bicolor)..
भारतासारख्या विकसनशील देशासाठी लोकसंख्या हा नेहमीच एक महत्त्वाचा आणि बहुआयामी विषय. एकेकाळी लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रणात आणणे हा विषय राष्ट्रीय धोरणाचा केंद्रबिंदू होता. परंतु, आज आपण एका नवीन लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत...